Diwali Magazine 2016

Page 1

1


2

||श्री || Table of Contents Managing Editor Aishwarya Kokatay, Los Angeles, CA, USA...............................3 Co Editor Ashutosh Bapat, Pune, India.........................................................4 Co Editor Shobana Daniell, Philadelphia, PA, USA....................................5 डॉ. प्रकाश बाबा आमटे सिनेमा आणि हेमलकसा च्या आठवणी समृद्धी पोरे, मुं बई .......................................................................................6 भारतीय सं स्कृ ती आणि सणांच महत्व मं गल शिदं े , नाशिक.....................................................................................8 Marriage Rashmi Lele, UAE...............................................................................9 Early Marathi foliage in the United Kingdom Ragasudha Vinjamuri-Rapatwar, UK.....................................10 आनं द तरंग पल्लवी राउळ, मुं बई...................................................................................14 ओढ मायेची कवी ‘सुजन’ उर्फ श्रीकृष्ण चं द्रकांत कीर भारत..................................................15 Fight bravely obstacles of life Pallavi Raul, Mumbai......................................................................15 आजीबाईंच्या बटव्यातली सुपारी की खडीसाखर ? विजया मराठे , पमोना कॅ लिफोर्निया................................................................16 व्यक्तीस्वातंत्र्य शरद दांडेकर, लॉस एं जेलिस.........................................................................17 ताज प्रसन्ना शानबाग, लॉस एं जेलीस......................................................................19 रिं के लिफोर्निया.................................................................19 तुही नाही, मीही नाही रमेश गुण,े पामस्प्ग्स Swati A. Dandekar Interview with Shobana Daniell................................................20 सा.रे.ग.म.प.ध.नी.सा. सं जीवनी मराठे , मुं बई ................................................................ ...............21 जीवन साथ सं ध्या कर्णिक, बे एरिया, अमेरिका..................................................................23 वासुदेवाची गोष्ट श्रीनिवास माटे, लॉस एं जेलीस.......................................................................24 बाजार धनं जय जोग, बेंगळुरू................................................................................28 माणसं आणि फटाके प्रसाद साळुंखे, मुं बई................................................................... ..............30 The Dandelion Natasha Dighe Badri, New Jersey USA....................................32 असा यावा गणराज सौ धनश्री देसाई (तोड़ेवाले), मुं बई.................................................................33 आनं दवन सुनीता सुरेश महाबळ, मुं बई.........................................................................34 नवी रेसिपी शैलजा माटे, लॉस एं जेलीस..........................................................................35 The Science of Resistance and The Art of Success Ninad Vengurlekar, Mumbai.......................................................37 गाव हे माझे - “सिके न” सु. गि. जोशी, फिलाडेल्फिया, अमेरिका...........................................................39 आली रे आली दिवाळी स्नेहल पाटील, दबु ई ..................................................................................39 कौटिल्याची गुप्तहेर व्यवस्था डॉ. आसावरी बापट, पुणे ...........................................................................40 बोडण सौ. प्रतिमा खरे, पुणे..................................................................................45 येता जाता विजयकु मार देशपांडे, सोलापूर......................................................................46 Laughter and cheer Usha Dhond Malkarnekar, USA..................................................47 श्रावण मासी,हर्ष मानसी प्रणिता अमिताभ तोडकर, दबु ई ...................................................................48 आगाशे मास्तर आणि बारबी कु लकर्णी मनस्विनी, इं ग्लंड.......................................................................................51 Separated by Geography, United by Festivals Vandana Kamath, USA...................................................................53 ‘हिरा’ है सदा के लिये वासं ती खांडेकर घैसास, पुणे ........................................................................54 गुढीपाडवा आणि शालिवाहन शक : परंपरा आणि इतिहास डॉ. मं जिरी भालेराव, पुणे ...........................................................................55 भेट प्रसन्ना शानभाग, लॉस एं जेलिस ....................................................................57 Kalakand with Paneer Alpana Deo USA..............................................................................58 तीन प्रकार चे लाडू स्मिता परासे, सोलापूर ...............................................................................59 Rose Cashewnut Fig Almond / Anjeer Badam Barfi Priyadarshini Gokhale, Gilbert, USA.........................................60 पाकातले चिरोटे सौ.स्वाती पानट, लॉस एं जेलिस.....................................................................61 Anarse Preeti Deo, U.K.................................................................................62 Quinoa Dosa Kirti Shrikhande, Philadelphia USA..........................................64 Cover photo: Anika Kokatay wearing a traditional Paithani (Marathi: पैठणी) sari. This variety of sari is named after the Paithan town in Maharashtra state; they are woven by hand and made from very fine silk and gold or silver threads; it is considered as one of the richest saris in India. The jewelry is also traditional Marathi style made with pearls and gold: natha (nose ring), chinchpeti & tanmani necklace and tode (bangles). Copyright : www.marathicultureandfestivals.com No part of this document can be copied or reproduced without the written permission of the owner and managing editor. Disclaimer: Any views or opinions presented in the articles, story, poems or advertisements on this Diwali e-edition and printed version, are solely those of the author [user generated ] and do not necessarily represent those of Marathi Culture and Festivals site. The owners, editors and the whole team accepts no liability for the content or for the consequences of any actions taken on the basis of the information provided under the article, story, poem, recipe, advertisement or any other content in this magazine.


Editor’s Desk Aishwarya Kokatay

Founder and Managing Editor Marathi Culture and Festivals Los Angeles, CA, USA Diwali Greetings to All!

We are extremely delighted to publish our second Diwali eBook for the website www.marathiculturenadfestivals.com .We published the first one in 2015, we got a lot of encouragement and praise - it was a great success. Once again, we received many interesting articles, poems, graphics and artwork from all corners of the world. We thank you all - the readers and contributors - for making this eBook a global site for expression of ideas and art. Perhaps some of our readers may even consider writing articles, poems, recipes, or an inspirational essay for the 2017 MCF Diwali Ank; I encourage you to send in your articles to me as soon as you complete it. This year I am honored to represent Maharashtra Tourism Development Corporation in USA. I invite all NRI’s to take advantage of booking various destinations through the tourism page of the website. Each year we are growing in terms of readers and contributors; and this year we even got sponsors and we thank them for helping us towards the growth of this website and Diwali book. I would like to invite everyone to enjoy our rich global Marathi culture, participate, spread the word and give your feedback to make the future Diwali e-books more interesting, informative and a valuable platform to showcase talents and share the knowledge. For this issue we thought that the children born outside of India could learn more about Marathi traditional attire and even model them on front and back cover of the magazine. I have started with my daughter and like to invite our readers to send their children’s pictures wearing traditional outfits [ages between 18-21] to be selected for future Diwali e-books. Nothing can be achieved without a team effort. I personally thank my fellow editors Mrs. Shobana Daniell, Mr. Ashutosh Bapat and our Graphic designer Mrs. Manik Sahasrabuddhe and entire team who volunteered their valuable time in the making of this Diwali Ebook 2016. A brief introduction of my team: Ashutosh Bapat, Pune, India: Ashutosh is an established writer who regularly writes for Indian newspapers and magazines like Sakal times, Maharashtra times, Lokprabha, Lokmat and published books on temple architecture in Marathi language. Shobana Daniell, Philadelphia, USA: Shobana worked in education, writing and editing at public radio and advertising agencies. She also helps her husband Prof. Daniell in editing research papers. Manik Sahasrabuddhe, Los Angeles, USA: Manik produced the visuals, page layouts and overall design. She is a graphic and web designer. Works and consults on independent projects. Special thanks to Karen Robbins, Chatsworth, CA; she is a photographer and graphic designer who helped with the cover and last page picture and overall design of the cover. Anika Kokatay volunteered to be model for cover and back for this Diwali ebook and Deepali Deshpande for model makeup. Thanks to Kedar Deshpande and Sanjay Kulkarni for Diwali Ebook video. I wish everyone a very happy Diwali and a prosperous new year! Enjoy reading and celebrating. Aishwarya Kokatay ankdiwali@gmail.com www.marathicultureandfestivals.com

3


4

आशुतोष बापट सह सं पादक, पुणे

मराठी कल्चर अँड फे िस्टवलच्या िदवाळी अंकाचे यं दा दसु रे वषर्. गेल्या वषीर् िदवाळी अंकाची सहज म्हणून के लेली एक वेगळी धडपड आिण त्याला िमळालेला प्रितसाद पाहून यं दा देखील असाच िदवाळी अंक काढायचा असं ठरवलं . गेल्या वषीर् इतकाच िकंबहुना त्यापेक्षा जास्तच प्रितसाद यावषीर्च्या िदवाळी अंकाला िमळाला. गेल्या वषीर्चा अंक खूपच देखणा झाला होता आिण त्याचे जगभरातून आपल्या सवर् सदस्यांनी कौतुक के ले होते. मातृभूमी पासून अनेक योजने दू र राहणाऱ्या मराठी मं डळींची आपल्या जन्मभूमी प्रित असलेली ओढ या िदवाळी अंकाच्या रूपाने पाहायला िमळते. पुलंनी एके िठकाणी म्हणून ठे वलं य ना की आपण जगाच्या पाठीवर कु ठे ही असलो, आिण कोणत्याही क्षेत्रात उं च उं च भरारी मारत असलो तरीसुद्धा आपल्या रक्तात असलेले वरण-भात आिण िपठलं -भाकरीचे गुणधमर् आपल्याला आपल्या मातृभूमीची सदोिदत आठवण करून देत असतात. याच एका ओिढनी अमेिरके तील आपल्या मराठी बांधवांनी हे िदवाळी अंकाचे िशवधनुष्य लीलया पेललेले िदसते. यावषीर् सुद्धा िविवध िवषयांचे लेख आिण किवता यांचा अक्षरशः पाऊस पडला. कु ठला ठे वावा आिण कु ठला काढावा याबद्दल अनेकदा िद्वधा मनिस्थती झालेली आहे. जे सािहत्य घेऊ शकलो नाही त्याचे एकमेव कारण म्हणजे जागेची मयार्दा एवढेच होय. खूप सुं दर कथा, किवता आिण वैचािरक लेख यांची यावेळी सुद्धा रेलचेल आहे. यं दाच्या वषीर् दोन अगदी आगळे वेगळे लेख आपण या िदवाळी अंकात समािवष्ट के लेले आहेत. एक आहे शािलवाहन शक या सं कल्पनेच्या मागे असलेल्या सखोल अभ्यासाचा आिण दसु रा आहे कौिटल्याच्या गुप्तहेरनीतीचा. दोन्हीही लेखांचे लेखक हे त्या त्या िवषयातील डॉक्टरेट असल्यामुळे त्यांचा अभ्यास आिण त्यांचे िवचार हे सवर् जगभरातील आपल्या बं धू-भिगनींपयर्ंत पोहोचावेत म्हणून त्यांचा समावेश इथे करण्यात आला आहे. तसेच हेमलकसा इथे असलेल्या आमटे पिरवारावर िचत्रपट तयार करणाऱ्या िनमार्तीचे या सं बं धातील सुं दर अनुभव त्यांनी आपल्या लेखाद्वारे इथे मांडले आहेत. यं दाचे अजून एक वैिशष्ट्य म्हणजे अमेिरका आिण भारत यािशवाय, यु.ए.ई., इं ग्लंड आिण दबु ई इथून सुद्धा आपल्या अंकासाठी आता लेख येऊ लागले आहेत. प्रतीपच्चन्द्र लेखेव या न्यायाने दरवषीर् ह्या िदवाळी अंकाची झपाट्याने वाढ होते आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून असेच वाचकांचे प्रेम सदोिदत या अंकाला िमळत राहो आिण एक दजेर्दार आंतरराष्ट्रीय मराठी सािहत्य आपणा सवार्ंना उपलब्ध करून देण्याची सं धी आम्हाला िमळो हीच ईश्वरचरणी प्राथर्ना. आपणां सवार्ंना ही िदवाळी अत्यं त भरभराटीची जावो आिण आपले जो जे वांिछल तो ते लाहो ह्याच शुभेच्छा !! आशुतोष बापट.


Happy Diwali Shobana Daniell Co Editor

Deepawali is celebrated as a festival of lights to signify the triumph of good over evil by Hindus and most people of Indian origin with pujas, laddoos, faral, fireworks, gifts, etc.; but it also has a literary component especially amongst Maharashtrians. Around Diwali time, in the state of Maharashtra and other Indian states, one can see bookstores and newspaper stands festooned with magazines with dazzling cover page artwork dedicated to Diwali. There are said to be over 400 such special issue magazines; the first one dates back to 1909 when Manoranjan was published by the late K.R. Mitra. The range of subjects for most Diwali magazines is vast; and once again, Marathi Culture and Festivals publisher Aishwarya Kokatay has continued the tradition and has released 2016 e-Diwali Ank to celebrate the Festival of Lights by compiling a great collection of stories, poems, recipes, thoughtful essays, etc. in Marathi and English.

This year’s issue has well written articles by authors ranging from historian (Rapatwar), IT education expert (Vengurlekar) to various bloggers. There is a profile of Ambassador Swati Dandekar who, in spite of a very busy schedule, graciously answered several questions about her impressive career as an Iowa state senator to her current position as US Ambassador to the Asian Development Bank. Her ties to her Nagpur roots start with her great grandparents, her love of grandmother’s cooking and interest in education. Plus, there are some articles that give an insight into the ways global Maharashtrians are managing to combine the best of the cultures. I am sure each word in this MCF e-Diwali Ank issue will delight, educate, inspire and illuminate your outlook.

5


6

डॉ. प्रकाश बाबा आमटे सिनेमा आणि हेमलकसा च्या आठवणी समृद्धी पोरे, मुंबई

जेंव्हा

माझे डॉक्टर प्रकाश आमटे ह्यांच्यावर सिनेमा करायचे मनाशी ठरले तेव्हा त्यांना भेटायला जाणे हे आलेच. मी लहानपणी आनंदवनला गेले होते पण हेमलकसाला कधी जाणे झाले नाही. मी जमेल तेवढा अभ्यास संपूर्ण विषयावर करून ठे वला होता. सगळी पुस्तकं documentaries सगळ्याचा अभ्यास झाला. सगळ्यात आधी अमरावतीला आई कडे गेल.े आईने हेमलकसाला जाणे म्हणजे भयानक प्रकार आहे हे ऐकले होते त्यामुळे ती तिला जमेल तसे हा विषय सोडू न दुसरं काहीतरी कर म्हणून समजवत होती पण जेंव्हा मी ऐकतच नाही बघून माझ्यासोबत तिने यायचं ठरवलं. माझी एक assistant मुलगी, आई आणि मी तिघीच एका भाड्याच्या गाडीने निघालो. जसा जसा जंगलाचा रस्ता लागत गेला तशी ड्रायवर ची बडबड सुरु झाली, “ पयले बताया होता तो मै इधर कभी नही आता “ आपने बोला गडचिरोली से थोडा आगे जाना है बस. पांच घंटा हो गया मै गाड़ी चला रहा हु, कहां जानेका है आपको? मी मात्र त्याची सगळी बडबड मुकाट्याने ऐकत होते. कारण आधी ४-५ गाडी चालकांना खर सांगून झालं होतं आणि ते चक्क नाही म्हणाले होते. दुपारच्या चार वाजताच अंधार पडू लागला होता. १५ मीटर च्या पुढचे दिसत नव्हते, माती चा रस्ता होता, तेवढ्यात ४-५ बंदक ू धारी लोकांनी आमची गाडी अडवली, आईची तक्रार सुरु झाली “ तुला आधीच सांगत होते ह्या विषयावर सिनेमा बनवू नकोस, ही जागा खतरनाक आहे. मी तेवढ्या टेन्शन मध्ये पण आई ला म्हणाले – अग आई आता मरताना तरी शांततेत मरुया, घाबरून तरी काय होणार आहे?. ती माणसं कार जवळ आलीत काचा खाली केल्यावर त्यांनी सगळी सविस्तर माहिती विचारली. जेंव्हा त्यांना कळले की मी डॉ. प्रकाश आमटे ह्यांचावर सिनेमा बनवायला आले आहे तेव्हा त्यांचा चेहरा आनंदी झाला, त्यांनी जायला सांगितले पण एक सूचना देऊन “फक्त सिनेमा बनवायचा डॉ. साहेबांवर बाकीचा कुठलाच शहाणपणा नाही करायचा”. मी नुसती मान हलवली. आमची गाडी पुढे निघाली ..मग पोहोचेपर्यंत कुणीच कुणाशी बोलत नव्हतं, ड्रायवर सुद्धा जे जे घडेल त्यास असावे सादर प्रमाणे एकदम शांत झाला होता. (हा सीन मी चित्रपटात घेतला आहे) पुढे शेवटी एका बाजूला आश्रमाचा बोर्ड एकदाचा दिसला तो पर्यंत कुठलेच हॉटेल, चहाची टपरी काहीच वाटेत लागले नाही. फोनवर बोलणे झाल्यामुले आमच्या जेवणाची सोय केलेली होती. आश्रमात एका खोली मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. सारे काही करत असताना कधी एकदा डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे ह्यांची

भेट होईल असे वाटत होते. शेवटी त्यांच्या घरून निरोप आला आणि मी धापा टाकतच त्यांच्या घरी गेले. घरी म्हणजे आश्रमाच्या एका बाजुला त्यांचे घर आहे. व्हरांड्यात भाऊ आणि वहिनी बसले होते. अतिशय शांत साधेसुंदर व्यक्तिमत्व, पहिल्या भेटीतच असे वाटले की आपण खूप वर्षांपासून ओळखतो. एक अजीबोगरीब दुनियां मला तिथे बघायला मिळाली. सगळे च प्राणी, अजगर, मगर, बिबळ्या तसच मोर, भालू, निरनिराळे पक्षी एकत्र नांदत होते. पुस्तकात वाचलेले सगळे च वास्तविक स्वरुपात दिसत होते. विलास मनोहर, रेणुका आमटे, सगळ्या गोष्टी होत होत्या पण मुद्याची गोष्ट मात्र दोन दिवस झाले तरी बोलणे होत नव्हते. मी भाऊ आणि वहिनी सोबत सगळी कडे जात असे, सकाळी नदीवर फिरायला, दवाखान्यात पेशंट तपासायला, झाडाखाली शल्यचिकित्सा बघायला, प्राण्यांना जेवण द्यायला, सगळे च कसे अचंबित करण्यासारखे होते. सगळ्यांच्या अंगावर खादी चे मोजकेच कपडे आणि गरीब आदिवासी ह्यांच्या अंगावर तर फक्त अंग झाकले जातील इतकेच कपडे. फार तुटपुंज्या सोयींमध्ये सगळे देवाच्या दवाखान्यात पार पडू न होते. दिवस संपल्यावर जेंव्हा आपल्या खोलीत गेले की मन कासावीस व्हायचं. मी जगत असलेल्या जगात आणि इथल्या जगात जमीन आसमानाचा फरक होता. अनेकदा मी रडायचे आपण काय करूया म्हणजे काहीतरी हातभार लावता येईल असे वाटू लागले. चार पाच दिवस असेच निघून गेल.े भाऊंना मी त्यांच्यावर सिनेमा करण्याचे बोलून दाखवले, पहिले तर ते खूप हसले, ते म्हणाले “ समृद्धी आमच्या अश्या फाटक्या आयुष्याचा सिनेमा कोण बघेल?” उगाच तुझे पैसे वाया जातील.....पण मी तर


मीच! मला त्यांच्यातला असाधारण माणूस दिसला होता. एका सिनेमाच्या हिरोलाही लाजवणारे व्यक्तिमत्व आहे हे मी ओळखले होते. मी हट्टालाच पेटले तेव्हा त्यांनी सांगितले अगदी तुझ्या आधी अमीर खान प्रोडक्शन ची माणसं इथे माझी अनुमती मागायला आली होती. समोरच कायद्याने लागणारे पेपर्स ठे वले होते फक्त भाऊंची सही नव्हती झाली. माझं मन हिरमुसलं पण मीच मला समजवलं कीvकुणी का होईना पण हेमलकसा एक अद्भुत विश्व पडद्यावर येणार आणि तेही अमीर खान करतोय तर छानच होईल. पुढचे दोन दिवस अजून गेलेत, खूप म्हणजे खूपच स्वप्नातल्यासारखे ते दिवस गेलेत. जायचा दिवस आला, मी जाताना फक्त एवढं भाऊंना म्हणाले कि “ मला करायला मिळाले असते तर फार बरं वाटले असते” भाऊ नेहमीप्रमाणे काहीही न बोलता नुसतेच गालातल्या गालात हसले. माहित नाही पण निरोप घेताना गहिवरून आले होते. आम्ही निघालो. मी पुढे मुंबई ला येऊन पोहोचले, पण मन मात्र हेमलकसा

तेथील भाषा, राहणी सगळे आधीच माहित होते. कथा, पटकथा, संवाद सगळे झाले. कलाकारांची निवड झाली. चित्रिकरणासाठी ३६५ माणसं मुंबईतून आश्रमात दाखल झाली. चार साडेचार वाजता काळोख व्हायला सुरुवात व्यायची. जंगलात साप विं चू सगळ्यांवर मात करत चित्रीकरण सुरु होते. तेथे होणाऱ्या रोगांच्या लसी आम्ही टोचून घेतल्या होत्या. नाना पाटेकर आमच्या सोबत होते. इतके कलाकार एकत्र आल्यावर सर्व सुपीक डोके कधीतरी एकमेकांना भिडतात तसे आमचे ही भिडायचे. राग लोभ भांडणं सगळे आपसात होत असत पण ते तो सिनेमा चांगला होण्यासाठी होते. दिग्दर्शन आणि निर्मि ती ह्या सगळ्या पाचेरी जवाबदारया सांभाळताना माझी तारेवरची कसरत होती. फार फार कष्ट आणि अनेक अडचणींना समोर जात सिनेमा पूरा होत होता.... आणि एक दिवस झाला ..त्यानंतर एक इतिहासच घडला. जगातले जवळपास सगळे अवार्डस आमच्या सिनेमाच्या पदरात पडले. लोकांनी सिनेमा डोक्यावर घेतला. “ जगाच्या कानाकोपरयात भाऊंचे काम पोहोचावे, आणि जगाच्या काकानाकोपऱ्यातून भाऊंच्या कामाला आर्थि क मदत मिळे ल हा माझा उद्देश्य पूर्ण झाला. हेमलकसाला आज साऱ्या जगातून लोकं येत असतात, मिळे त ती मदत करत असतात....मातीचा दवाखाना आता पक्का झाला आहे जवळपास सगळीच रुग्ण सेवा ह्या दवाखान्यात आदिवासींना फुकट मिळत असते. त्यांच्या मुलांना शिक्षण, जेवण सगळं मिळत असते ... त्या दिवशी कासावीस होऊन जे डोळे पाणावले होते ते समाधानाने ओलावतात ..आज पृथ्वीवर जन्म घेणं सार्थक झाल अस वाटतं.

मध्ये कुठे तरी राहून गेलं होत. वकिलीची प्रेक्टिस चालू होती, बरीच साठलेली कामं करत होते. थकून कसातरी दिवस संपत होता. एक दिवस सहज माझे इमेल तपासायला गेले तर भाऊंचा एक इमेल दोन दिवस आधीच आला होता, त्यात त्यांनी त्यांच्या आयुष्यावर सिनेमा करण्याचे सर्व भाषेतील हक्क कायदेशीर मला दिले होते. माझा तर विश्वासच बसला नाही पुन्हा-पुन्हा ती इमेल वाचली, आनंद इतका की काही सुचतच नव्हतं. मी भाऊंना फोन लावला, मला काही बोलणेच सुचत नव्हते, माझी अवस्था बघुन भाऊ नुसते हसत होते नंतर मंदा वहिनी बोलल्या. मी ताबडतोब मिडिया मध्ये सांगुन टाकलं, सगळे चेनल, वर्तमानपत्रात खळबळ झाली. दिवसभर मुलाखत चालू होती. कधी कसं केव्हा हे सारं घडलं.....जोमाने कामाला लागले. पाठीशी फक्त हिम्मत होती बाकी काहीच पुरस े नव्हतं, पण साफ मनाने, प्रामाणिकपणे, जीव तोडुन मेहनत घेतली तर काहीही शक्य होतं असे म्हणतात ते माझ्या बाबतीत खरे ठरले! मुंबईत शुटींग करणे हे सहज शक्य असून मी हेमलकसालाच शुटींग करायची असे ठरवले. तेथील वास्तव्याने माझ्या लेखणीतून एक वेगळाच सिनेमा कागदावर उतरत होता. मी अमरावतीची असल्याने

7


8

भारतीय संस्कृती आणि सणांचं महत्व मंगल शिं दे, नाशिक

श्री गणेशाय नमः नाशिकहून पुण्याला जाताना मला बसमध्ये एक इटालियन युवती भेटली. भगवे कपडे, रुद्राक्ष माळा घातलेली ती तरुणी पाहून माझी उत्सुकता वाढली. तेवढ्यात बसमध्ये पाणी विकणाऱ्या मुलाशी तिला मराठीत बोलताना पाहून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. मग मात्र मी जराही वेळ न दवडता चक्क मराठीतच संभाषण सुरु केले. तिची चौकशी, विचारपूस करता-करता मला समजले की, भारतीय संस्कृती (Indian Culture) ह्या विषयामध्ये ती पुणे विद्यापीठात रिसर्च करत आहे. कुंभमेळ्याविषयी जाणून घेण्यासाठी ती त्र्यंबकेश्वरला गेली होती. बोलता-बोलता तिने सांगितले की, १२ ज्योतिर्लिं गे म्हणजे फार पूर्वीची ज्वालामुखीची १२ केंद्रे आहेत आणि त्यांच्यावर सतत पाण्याचा अभिषेक झाल्यामुळे ते शांत झालेले आहेत. हे ऐकून माझी मलाच लाज वाटली आपल्याच संस्कृतीविषयी एखादी परकीय व्यक्ती आपल्याला माहिती देते ह्यापेक्षा दुर्दैव कोणते? तेव्हाच ठरवले प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची. असे म्हणतात की, भूक लागली असता खाणे ही आहे प्रवृत्ती, भूक भागल्यानंतरही खाणे ही विकृती- पण भूक लागली असताना स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला जेवायला देणे ही आहे संस्कृती. तर ही आहे भारतीय संस्कृतीची व्याख्या – भारतीय संस्कृती ही त्यागावर आधारलेली आहे. एक तीळ सात जणांनी वाटू न खावा हे आपली संस्कृती सांगते. सर्वात प्राचीन संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती विज्ञानावर आधारित आहे. प्रत्येक सण, उत्सव, परंपरा या मागे शास्त्रीय आधार आहे. साधी गोष्ट म्हणजे मंदिरात जाऊन नमस्कार करणे. यात आपण हात जोडतो, घंटा वाजवतो, टाळ्या वाजवून आरती म्हणतो. ह्या सर्व गोष्टी आपल्यातील नकारात्मक उर्जा घालवून, होकारात्मक उर्जा निर्माण करतात. म्हणून मंदिरातून आल्यानंतर मन प्रसन्न होते. आपल्या सर्व परंपरा, सण, उत्सव, व्रत-वैकल्ये ह्यांचा आढावा घायचा तर एक ग्रंथही अपुरा पडेल तेव्हा काही थोड्याच पण महत्वाच्या सणांची माहिती जाणून घेऊया. पहिला महिना चैत्र – चैत्र महिन्याचा पहिला दिवस चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याला आपण गुढी उभारतो. गुढी म्हणजे विजयाचा ध्वज - ती गुढी आपण वेताच्या बांबूवर तांब्याचा

कलश ठे वून उभारतो - लिं बाचे डहाळे बांधतो. ह्या सर्वांमागे शास्त्रीय कारण असे आहे की, त्या दिवशी वातावरणात जवळजवळ १००% चांगल्या लहरी असतात (Positive Vibes) तांब्याचा कलश हा अँटेनासारखे काम करतो व ह्या लहरी, होकारात्मक उर्जा (Positive energy) शोषून घेतो त्याद्वारे घरात Positive energy निर्माण होते. त्यादिवशी आपण कडुलिं बाची पाने खातो. ही थोडीशी पानेच आपल्या शरीरात जवळजवळ वर्षभर पुरल े एवढी प्रतिकारशक्ती निर्माण करतात. त्यानंतर दुसरा महत्वाचा सण – श्रावण महिन्यातील पौर्णि मा – नारळी पौर्णि मा – रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारा हा सण आहे या दिवशी बहिण भावाला राखी बांधते. हा राखीचा धागा हा साधा धागा नाही. हा धागा बांधल्यानंतर त्या व्यक्तीवर बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारी येत.े राखी ही फक्त भावालाच नाही तर वडील, काका, देवालासुद्धा राखी बांधतात. काहीजण तर घरातल्या पाळीव प्राण्यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करतात. राखी बांधताना कपाळावर तिलक लावून औक्षण करतात. जेव्हा आपण तिलक लावतो तेव्हा कपाळावर असणारा अँक्युप्रेशर पाँइंट म्हणजेच (Third eye) दाबला जातो. त्याद्वारे खूप उर्जा (Positive energy) मिळते. म्हणूनच पूर्वी युद्धावर जाताना तिलक लावून जात त्यामुळे लढण्यासाठी energy मिळत असे. असं म्हणतात शंकराच्या ह्या तिसऱ्या डोळ्यात एवढी energy असते की, उघडल्यानंतर जलप्रलय होईल. त्यानंतर येणारा महत्वाचा सण दिवाळी – दीपावली म्हणजेच दीप + आवली – दिव्यांची रांग. दिवाळी हा सण म्हणजे प्रकाशाचा उत्सव. याच्यापाठीमागे अनेक प्रकारच्या कथा आहेत. पण ह्या सगळ्यांचा मतितार्थ हाच की वाईट गोष्टींचा नाश. प्रकाशाची अंधारावर मात – चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टींवर विजय. त्यानंतरचा महत्वाचा सण संक्रांत – इं ग्रजी कॅलेंडरमधील पहिला सण हा सण १४ जानेवारीला येतो. ह्या दिवसापासून दिवस


तीळातीळाने मोठा होतो व रात्र लहान होते. संक्रांतीला तिळगुळ वाटतात. तीळ म्हणजे स्नेहाचे प्रतिक तसेच गूळ शरीरात उष्णता निर्माण करतो. जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी पडलेली असते. शरीराला उष्णतेची गरज असते. संक्रांतीला काळी साडी, काळे कपडे उष्णता शोषून घेतात.

~ तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दि क शुभेच्छा

संक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा आहे. यालादेखील शास्त्रीय आधार आहे. त्या निमित्ताने आपण बाहेर टेरस े वर जातो. उन्हात गेल्यामुळे शरीराला उष्णता मिळते. शरीरामध्ये व्हिटामिन ‘डी’ तयार होण्यास मदत होते. तसेच पतंग उडविण्याच्या स्पर्धेमुळे लोकांमधील Sportsman spirit वाढते. पतंगाची दोरी जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत पतंग हा उं चच उं च जातो. म्हणजेच आपल्या जीवनाची दोरी आपल्या कंट्रोल मध्ये आहे तो पर्यंत आपण यशाची उं च भरारी घेतो. एकदा का Control गेला की आपली अवस्था भरकटलेल्या पतंगासारखी होते. वर्षातला सर्वात शेवटचा सण होळी – असे म्हणतात की पूर्वी होलिका नावाच्या राक्षशीणीचे दहन केले. होलिका म्हणजे वाईट गोष्टी – वाईट गोष्टींचे दहन करून मनात चांगले विचार आणणे. तसेच होळी पेटविताना पूर्वी लोक मोठ मोठ्याने ओरडायचे, शिव्या द्यायचे; यापाठीमागे मानसशास्त्रीय कारण हे आहे की, याद्वारे मनातील राग, द्वे ष, क्लेश, तिरस्कार बाहेर पडावे. मन साफ होऊन नवीन वर्षासाठी सक्षम व्हावे. होळीच्या दिवशी लोक रंग खेळतात. पूर्वी होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड असायची लोक एकमेकांच्या अंगावर चिखल फेकायचे. यामुळे त्वचा शुद्ध होऊन त्वचेत थंडावा निर्माण होऊन उन्हाशी सामना करण्याची शक्ती निर्माण व्हायची. आता आपण जी Mud therapy म्हणतो. अशी आहे भारतीय संस्कृती. या संस्कृतीची ओळख प्रत्येकालाच व्हायला हवी. जसे कस्तुरीमृगाला कल्पनाही नसते की कस्तुरी आपल्या जवळ आहे पण तिचा सुगंध मात्र आसमंतात दरवळत असतो. तसेच भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले योगा, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत सोडू न आपण ब्रेकडान्स, झुंबा, सालसा, बँल,े पॉपसाँग, रँपसाँग करताना आपल्या पुढच्या पिढीला हा खजिना मात्र परकीयांकडू न शिकावा लागेल. “मातृदेवो भव” “पितृदेवो भव” “आचार्यदेवो भव” “अतिथीदेवो भव” ह्या चार गोष्टी सुद्धा भारतीय संस्कृतीची महानता दर्शवण्यासाठी पुरश े ा आहेत.

Marriage

Rashmi Lele, UAE

This contract of marriage sacred thread, miscarriage Holy thread of temple shrine Could not fulfil wish of mine We are pack of Swans flying with different aims to dine I love Spice with note of lime whereas your first choice, Wine How far could we go together with different different tender Let us shake hands, deport vendor Strive happiness,freedom splendour

पृथ्वी हे जर आपले घर असेल तर त्यातील दिवाणखाना म्हणजे अमेरिका, स्टडीरूम म्हणजे ब्रिटन तर देवघर म्हणजे आपला भारत देश – जिथे कुणीही यावं आणि नतमस्तक व्हावं.........

9


10

Early Marathi foliage in the United Kingdom Ragasudha Vinjamuri-Rapatwar, FRSA

English in Marathi Land Zaissy haralla mazi ratnaquilla

Academic Tutor, University of Sunderland London Campus PRO, Maharashtra Mandal London

Qui ratna mazi hira nilla Taissy bhassa mazi choqualla Bhassa Marathhy Zaissy puspa mazi puspa mogary Qui parimalla mazi casturi Taissy bhassa mazi saziry Marathhiya Paqhia madhe maioru Vruqia madhe calpataru Bhassa madhe manu thoru Marathhiyessi

Can

you guess who wrote this glowing poem about the beauty of Marathi language? It was not written by any Marathi poet. To the pleasant astonishment of the readers, this poem was not even written by any multilingual Indian author. This was actually written way back in 1615 by Father Thomas Stevens, who is credited to be the first historically recorded Englishman to go to India. Father Thomas Stephens arrived in Goa under Portuguese Rule in 1579 and lived there for forty years until his death in 1719. As a gifted linguist, he learnt Marathi and Konkani. His epic poem Christa Puranna (क्रिस्त पुराण) in the traditional Ovi style of Marathi poets. It is noteworthy that Ovi meter was the chief feature of his contemporary Sant Eknath. Ralph Fitch was England’s pioneer for trade relations. His narration of the journey aboard the ship Tyger and his visit to India between 15831591 had evinced interest in British merchant circles about magnificent trade and commerce opportunities in India. For about hundred years thereafter, at different points in time, the English visited courts of subsequent Mughal rulers and Tanjore Maratha Kings.

Krista Puran marathi manuscript

The need for learning Indian languages for Englishmen. For efficient working relations in trade, commerce and administration of natives of India, possessing knowledge of the land, law, culture and language of people was important. Lord Richard C Wellesley became Governor-


General of Bengal in 1798. Soon after his arrival in India he discovered that many of the civil servants of the Company who are expected to discharge important functions were hardly acquainted with the language and customs of Indian people. He therefore set up Fort William College at Calcutta in 1800 to give education and training to Indian Civil Service recruits. The first grammarian of Marathi is an Englishman, Dr William Carey who wrote “A Grammar of the Mahratta Language “in 1805. Three year-courses were taught to give vocational and intellectual introduction to India and main Indian languages. The college grew rapidly for five years, but it was felt that an improved education and moral discipline to the young British nationals could better be provided in the home country, East India College was established in England in 1806. Alexander Hamilton was the first professor of Hindu Literature and Asian History at this College (who has also taught some Hindustani and Marathi to a handful of students until 1818). From 1813, a two-year study at East India College became mandatory to become eligible for jobs as civil servants in India. Marathi Publications by Englishmen. English people have worked, retired and lived long enough in India during British Empire that they could acquire mastery and make some significant contributions to the languages of India, including Marathi. As mentioned earlier, Dr William Carey wrote “A Grammar of the Mahratta Language “in 1805. Lt. Col. Vans Kennedy published Marathi dictionary in 1824 which is the first extensive lexicographic effort in Marathi. Copies have been distributed to all Missionary societies in India, Poona Library, Surat Library and College Society. In the preface, Kennedy acknowledged the already existing Marathi work of William Carey. Kennedy was the president of Bombay Literary Society for some time, and died in Bombay in 1846. A handwritten copy of “English-Mahratta dictionary” compiled under J. Michael’s direction is in the possession of British Library. It has about 14,000 words. On its cover page, Michael was named as the teacher at East India College, who taught at East India College between 1827-1837.

Lovers of Marathi language owe tremendously to Captain James T Molesworth for his immense contribution. Molesworth, with the help of Thomas Candy, compiled the Marathi-Marathi dictionary in 1829 (titled महाराष्ट्र भाषेचा कोश). Molesworth also brought out “A Dictionary of Marathi and English” in 1831 assisted by Candy brothersGeorge and Thomas. It was such a significant work, that when Maharashtra Kosha Mandal started publishing dictionaries almost after a century in 1932, Molesworth’s dictionary was taken as base. Molesworth returned to England in 1860 and died in 1872. Major Thomas Candy has rendered substantial contribution to Marathi language. His manual on punctuation marks in Marathi titled ‘विरामचिन्हांची परिभाषा’ (The Terminology of Punctuation Marks) was very popular and useful. He served as the Principal of Deccan College in Poona and as Superintendent of Poona Sanskrit College. He translated Civil and Criminal Procedure Codes in Marathi in 1860s. He died in Mahabaleshwar in 1877. James Robert Ballantyne published “A Grammar of the Mahratta Language” in 1839. On its cover page, Ballantyne mentions that the book was meant for the use of Marathi class of East India College at Hayleybury. This also shows the existence of Marathi teaching in the UK in 1830s. Coming to the work by natives back home, the first Marathi grammar by a native Indian was recorded to be in 1827 by Venkata Madhava, Marathi lecturer at the college of Fort St George in Madras. It was written probably to introduce Marathi to Tamil speakers of the area. Copies of Grammar by Rao Bahaddur Dadoba Pandurang Tarkhadkar written in 1836 and copies of Dig Darshan by Raghoba Janardhan were ordered from India in 1840 for reference in Britain. Marathi scholarship in Britain. After running successfully for 52 years, the East India College at Haileybury ceased operations in 1857 following the Mutiny in India. Marathi was continued to be taught at King’s College London (1865-1895), University College

11


12

London (Indian School) 1882-83. R.D. Sethna (Rustumji Dhanjibhai) taught here from 1884-1887 and Hurrichund Chintamon (Harichandra Chintaman) taught from 1888-1896. Sadashiv G Kanhere could be the first native Marathi person to teach the language in 20th Century Britain (Hurrychand Chintamon taught technically during the previous century). Appointed in 1917 at SOAS and retired in 1938, he sailed back to India in 1944. Dr Alfred Master taught Marathi at SOAS after Kanhere retired. He published “Some Marathi Inscriptions 1060 AD1300 AD” in 1957 and “A Grammar of Old Marathi” in 1964. The purpose of publishing the old Marathi grammar was to present a picture of Marathi language as it existed before the Muslim occupation around 1300 A.D. He utilized material derived from Jnaneshwari, Viveka Sindhu and Mahanubhav works for this book. He died in 1979 at the age of 95. Ms Hester Lambert was appointed senior Marathi Lecturer from 1938 for a good 25 years till she retired in 1963. She assisted in the selection of member of the Marathi programme staff of the BBC in 1950. She gave a short talk in Marathi in the series “Women in Britain”. She died in 1976. Dr Ian (Mathew Paton) Raeside was the last person to teach Marathi language as an academic subject in Britain and made an important contribution to knowledge of Marathi texts. He was senior lecturer in Marathi and Gujarati from 1963, retired in 1991 and died in 2011. He was commissioned by UNESCO to translate Shripad N Pendse’s Garambi cha Bapu in 1969. He published translation of Gadyaraja in 1989, his final major work.

Maharashtra Mandal, London Maharashtra Mandal in London is one of the oldest Indian organisations outside India established in 1932 with an inaugural meeting at UCL when Mahatma Gandhi along with his delegation came to London for the Round Table Conference. A follow up meeting was conducted at Veerasawmy Restaurant, which was attended by Dr B.R.Ambedkar along with other key dignitaries. Except for a lull during the second war, it has been serving as a platform for social interaction and community cohesion for more than eighty years and has showcased a wide range of programmes such as nationwide Elocution competition, open Badminton championships, Film premieres, literary chats, traditional gymnastic arts like Mallakhamb, nationwide Marathi Drama competitions, musical events, Ganeshotsav, patriotic festivals etc. MML has also for the first time in its 8-decade history exhibited Marathi Lezhim display at the prestigious Diwali at Trafalgar Square in 2013. A taste of Marathi culture was also displayed through Marathi Dhol and Tasha played at the mighty Wembley stadium when India PM Modi visited the UK. Marathi culture and cuisine was also displayed at the 100-year Indian Gymkhana Club recently at the Indian Independence Day celebrations hosted by the High Commission of India. Marathi diaspora is beginning to be recognised as a thriving group in Britain, and former British Prime Minister David Cameron has sent his best wishes for the community and 25th Ganeshotsav celebrations, which was read by Sushil Rapatwar during an event at British Parliament. On the occasion of MML’s 85th year of establishment in 2017, a vibrant London Marathi Sammelan is being planned during which performing arts, literature and entrepreneurial aspects shall be showcased.

Marathi Manuscripts in Britain. There are more than 250 Marathi Manuscripts in the British Library/British Museum Collections from 18th and 19th centuries and few at Manchester University and Cambridge University Libraries. Painting by: Prerana Kulkarni, Los Angeles


13


14

आनंद तरंग ~ पल्लवी राउळ, मुंबई

दिवसापूर्वी मी माझ्या भाच्याला घेऊन बागेत गेले होते. पाच वर्षाचा

माझा भाचा बागेतल्या एका झोक्यावर बसला. थोड्या वेळाने मी त्याला झोक्यावरून उतरायला सांगितलं. त्यावर तो म्हणाला, “थांब ना गं मावशी मला खूप छान वाटत आहे, खूप मज्जा येते आहे”. त्या झोपाल्याचा उं च झोक्यांनी एका चिमुकल्याचा मनात आनंदाचा वर्षाव केला होता. आनंद या तीन अक्षरी शब्दाचा अर्थ माझा भाच्याला बागेतल्या झोक्यामध्ये गवसला. ह्या आनंदाचा अनुभव लहान मुलांना प्रत्येक गोष्टीत होत असतो. त्यांनी आनंदाची व्याख्या कुठल्याही शब्दकोशात वाचलेली नसते. तरीही हाच आनंद आपले हसणे, नाच, गाणे, खेळ, उड्या, आरडाओरडातून हि छोटी मंडळी व्यक्त करत असतात. आनंदाशी जणू काही त्यांची गट्टी, दाट मैत्री जमलेली असते. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसा हा आनंद आपल्यापासून दू र जाऊ लागतो. जीवनाच्या धावपळीत त्याने धरलेला आपला हात सैल पडतो व एकदिवस तो कायमचा सुटतो. मग याच आयुष्याचा वाटेवर त्याला भेटण्यासाठी आपला जीव कासावीस होतो. त्याला शोधायला आपण धडपडू लागतो. आपल्या या आटोकाट प्रयत्नात कधी कधी त्याची एक झलक मिळते पण दर्शन मात्र अपुरच ं रहात. बालपणीचा हा जिवलग दोस्त, त्याचा भेटीसाठी आपल्याला खूप तडपवतो, दमवतो, खूप मेहनत करवतो. जो आनंद लहानपणी बागेचा झुल्यात, रंगीबेरग ं ी फुग्यात, पाऊसाचा पाण्यात, किलबिल गाण्यात क्षणोक्षणी भेटत असतो तो अचानक नाहीसा होतो. वय वाढत जात तशी आनंदाची व्याख्या बदलत जाते. आयुष्यात प्रत्येकाचे वेगवेगळे ध्येय, संकल्पना असतात. ते साध्य केलं कि आनंद मिळालं, अशी एक समजूत निर्माण झालेली असते. कुणी म्हणत,”अमुक मॉडेलची गाडी घेईन,मोठ घर घेईन तेव्हाच मला आनंद होईल”. कुणाचा आनंद त्यांचा नोकरीधंद्यामधल्या बढती, हुद्दा, पगारावर विसंबून असतो. कुणाला आपलं नाव होईल, कला गुणांचा सत्कार होईल तेव्हाच आपल्या घरात आनंद नांदेल असं वाटत. बऱ्याच लोकांना त्यांचा इच्छानुसार, म्हण्यानुसार अवतीभवती वावरणारी माणस वागतात तेव्हा आनंद होतो. कधीकधी हा आनंद मिळवण्यासाठी, कितीही पैसे मोजावे लागले किंवा कुठलाही बेकायदेशीर मार्ग अवलंबण्याची तैयारी काहीजणांची असते. कित्तेकांना प्रेमाची, आवडणारी व्यक्ती आयुष्याचा भाग झाली कि

आनंदाची सीमा राहणार नाही असं वाटत. यातही स्वभावापेक्षा त्याचं/ तिचं रूप, सामाजिक स्थान व आर्थि क स्थिती या गोष्टींना महत्व दिलं जातं. कुणाकुणाला तर काय केल तर आपल्याला आनंद मिळे ल हेच माहित नसतं. सर्व सुख सोयी, पैसा अडका, लौकिक मिळाल्यावर आयुष्यात आनंद मिळतो पण काही काळातच तो नाहीसा होतो. त्यामुळे आर्थि क सुबत्ता, सामजिक प्रतिष्ठा, वैयातिक संपन्नता मिळू न ही तुप्त करणारा, शांतता देणारा आनंद मात्र गवसत नाही. मग पुन्हा आनंदाची नवी आखणी आणि त्याला मिळवण्यासाठी नव्याने आटापिटा. खरं सांगू तर हा आपला जिगरी मित्र आपल्याला सोडू न कुठे च जात नाही. तो अजून तिथेच आपल्या मनात, विचारात असतो. आपण सारे मात्र त्याला बाहेर शोधत फिरतो. त्याला समजण्याचा, अनुभवण्याचा आपला दृष्टीकोन बदललेला असतो. आनंद हा आजूबाजूचे वातावरण, परिस्थिती, लोकांवर अवलंबून नसून तो आपल्या जीवनाचे नितीमुल्ये, स्वभाव, आचारविचारांशी निगडीत असतो. आयुष्याचा प्रत्येक क्षणाला, कृत्याला, विचारांना निक्षून सकारात्मक दृष्टीने बघितलं तर आनंदाचा आस्वाद आपल्याला सहज व सातत्याने घेता येईल. हा आनंद आपल्या जीवनाचा अभिन्न अंगच आहे हे आपल्याला नक्कीच उमजेल. आनंद हा चौकटीबद्ध नाही, त्यामुळे तो छोट्या छोट्या गोष्टीतून मनमुरादपणे लुटता आला पाहिजे. ताण तणाव, हेवे दावे, स्पर्धा, तुलना, आसक्ती ह्या साऱ्या पासून अलिप्त होऊन, जीवनात सत्यनिष्ठता, करुणा, प्रेम, निरागसता, तरलता आणली कि आत्मानंदाची कारंजी मनात उसळू लागते. आं तरिक स्थिरता, समाधान, संयम हीच शाश्वत आनंदाची गुरुकिल्ली आहे. अत्मानुभूतीतून प्राप्त झालेला आनंद आपल्याला जीवघेण्या संघर्षातून मुक्त करतो, निर्णयक्षमता वाढवतो, नव्या दिशा, स्वत्वाचा साक्षात्कार करून देतो. कुठलीही भौतिक वस्तू किंवा व्यक्ती हि जीवनात कायम स्वरूपी आनंद देऊ शकत नाही. जीवनाचे हे परम सत्य ज्याने जाणले, त्याला कुठलेही यश, अपयश, प्रलोभन, संकट डगमगू शकत नाही. जीवन क्षणभंगुर आहे तसेच ते फार मूल्यवान आहे. म्हणूनच ह्या अमुल्य जीवनाला संपवण्याच्या अघातकी निर्णय घेण्याआधी, मनावर आलेल्या ताणतणावांचे कारण ओळखणे व ते नाहीसे किवां कमी करण्यासाठी पर्याय शोधायला हवा. जीवनाला निराशावादी अंधकारातून काढू न त्याला ज्योतिमय प्रकाशाकडे नेण्याचा प्रयास करायला हवा. दशदिशात वाहणाऱ्या आनंद तरंगाची अनुभूती प्रत्येकाने घ्यावी आणि विश्वातल्या सर्व प्राणीमात्रांना व वनस्पतींना ती घेऊ द्यावी. ह्यातच खरा ‘आनंद’ दडलेला आहे.


ओढ मायेची

~ कवी ‘सुजन’ उर्फ श्रीकृष्ण चंद्रकांत कीर

Fight bravely obstacles of life

Pallavi Raul,

भारत

बहीणीसाठी व्याकुळ भाई....... चंद्र धरेला दुरूनी पाही।

Mumbai

In the ocean of life waves of sorrow come and go

मायेच्या सावलीत धरती... कलेकलेने तयास घेई।।धृ.।।

Do not get frighten but let the ship of courage row

पोर्णि मेला ऊंच नभातून......... गोड हासूनी पाही धरेला।

You just have to let them slip and stay calm

दरमासी तो वसुंधरेला...... जणू म्हणे, ‘चल माहेराला’।। धरा मग त्या निशाचराला म्हणे, ‘तुला रे कसली घाई’। मायेच्या सावलीत धरती...... कलेकलेने तयास घेई।।१।।

Difficult moments are like sand in your palm

Suffering and pain won’t stay for long But when they come they make you strong On the road of pebbles you should keep moving No matter how tough it is you must keep going

खेळ नभी तारकांत रंग.े ....... रात्र जागतो तुझ्याच संगे। तवभेटीचे नीत् दिन मी...... स्वप्न मानसी पाहूनी दंगे।। नारळी पुनवेस म्हणे, ‘ये.......... राखी घेवून बहीणाबाई’। मायेच्या सावलीत धरती....... कलेकलेने तयास घेई।।२।। भाऊ-बहीणीच्या नात्यातील....... गोडी सदा अवीट रहावी। चंद्र धरेच्या ममतेला त्या... कशी कुणाची उपमा द्यावी।। अवसेच्या काजळी राती तो....... पदराखाली झाकून जाई। मायेच्या सावलीत धरती........ कलेकलेने तयास घेई।।3।।

Have faith in yourself as that is all you need Truth and Hard Work will surely help your path lead Fragrance of happiness spreads in your heart When you keep the thorns of grief apart Don’t stop on the way even if you fall Stand up and listen the winning spirit’s call One who gives up can never reach the goal Fight bravely obstacles of life as you are the children of that Divine Soul

Picture by: Girish Kelkar, Los Angeles

15


16

आजीबाईंच्या बटव्यातली सुपारी की खडीसाखर? विजया मराठे ,

पमोना कॅलिफोर्नि या १. माझ्या पुतण्याने कंबोडियन मुलीशी लग्न करायचे ठरवले तेव्हा

६. आमची आई म्हणाली ,”तुम्ही अमेरिकन लोक किती सहजतेने सॉरी व

माझ्या सासूबाई म्हणाल्या “अरे , कंबोडियन असली तरी चालेल पण

थॅंक यु म्हणता, मनात असूनही आम्हाला ते जमत नाही. कुठे तरी अभिमान

ब्राम्हण आहे ना?”

जागा होतो. हे मात्र शिकण्यासारखे आहे तुमच्याकडू न.”

२.माझ्या नव्वद वर्षांच्या सासूबाई दवाखान्यात होत्या तेंव्हा शेजारच्या

७. तुमची स्वच्छता पाहून रुखरुख वाटते की आमच्या भारतात हे कधी

बाईकडे बघून म्हणाल्या ‘”बरच वय झालेलं दिसतंय या बाईचं !”

शक्य होईल?

३. सकाळी शाळे त जाणाऱ्या मुलांकडे बघून आमची आई म्हणाली ‘”हे

८. तुमचे डिस्नेलँड,युनिव्हर्सल स्टुडिओ वगैरे सर्व खूप छान आहे पण

ग कसले यांचे कपडे ठिगळं लावलेले , आमचा देश गरीब असला तरी मुलं कशी छान युनिफॉर्म घालून शाळे ला जातात.” ४. आम्ही माझ्या लहान मुलीला घेऊन गाडीने प्रवासाला निघालो होतो,खिडकीतून ऊन माझ्या मुलीच्या अंगावर येत होतं तर माझ्या अमेरिकन कपड्यांकडे बघून आई म्हणाली”,काय तुमचे कपडे, मेले पदरसुद्धा नाहीत पोरीला झाकायला!” ५ आई म्हणाली,”. भारतात जर एखादी वस्तू परवडली नाही तरी लोक त्याबद्दल बोलत नाहीत. एखादीच चांगली साडी असली तरी ती घालून मिरवतात. अमेरिकेत इतकी सुबत्ता असूनही हे परवडत नाही, ते परवडत नाही हे गाणं चालूच असत.”

भारतात साधा किल्ला जरी बघितला तरी जी आपुलकी वाटते ती वाटत नाही आम्हाला.


व्यक्तीस्वातंत्र्य

परिवाराचा विस्तार जर आपण आणखी वाढविला तर समाज, राष्ट्र,

शरद दांडेकर, लॉस एं जेलिस

आणि पृथ्वी, आणि त्यानंतर सर्व विश्र्व इतका वाढवू शकतो. आजच्या बदल्या युगात वैज्ञानिक प्रगती मुळे जग सर्वार्थाने अधिकाधिक जवळ येत

चालले आहे. काही शतकामागे पंचक्रोशीत घडलेल्या घटनेचा पडसाद

फार लांबवर उमटत नसत. सध्या परिस्थिती अशी आहे की जगामध्ये

व्यक्तिस्वातंत्र्य

म्हणजे नक्की काय? ह्या प्रश्र्नाचे उत्तर सुद्धा

व्यक्तिस्वातंत्र्यातच गोवलेले आहे. व्यक्तिस्वातंत्र्याची व्याख्या प्रत्येक व्यक्ति वेगवेगळ्या संदर्भात त्या त्या प्रसंगी निरनिराळी करेल. भारतीय

संस्कृतीत मात्र ही व्याख्या ’वसुधैव कुटु म्बकम् ह्या भावनेत समावलेली आहे.

’वसुधैव कुटु म्बकम् ही भावना अगदी पुरातन कालापासून भारतीय संस्कृतीत रुजली आहे. परमेश्र्वराने निर्माण केलेली ही सृष्टी ही एक कुटुम्ब आहे. सृष्टीतील पंचमहाभूतांपासून सर्व सजीव प्राणीमात्र आणि

सर्व निर्जीव गोष्टींचा या कुटुम्बात समावेश असून ह्या कुटुम्बाचा परमेश्र्वर हा प्रमुख आहे अशी ही कल्पना आहे. ही कल्पना जर पुरातन कालापासून आपल्या संस्कृतीत आहे तर कुटुम्ब ही सुद्धा कल्पना सुद्धा

पुरातन कालापासून भारतीय संस्कृतीत आहे असे अनुमान काढायला हरकत नाही.

कुटुम्ब हा शब्द सर्व साधारण एकाच घरी रहाणाऱ्या व्यक्ती कि ज्यात

प्रामुख्याने आई, वडील, मुल,े नातवंडे, आदिं चा समावेश आहे अशा व्यक्तिं च्या समूहास उद्देशून वापरला जातो. अशा कुटुम्बाचा जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा ’व्यक्तिस्वातंत्र्य’ म्हणजे काय याची

थोडी फार कल्पना आपल्याला येत.े कुटुम्बातील प्रत्येक व्यक्ती जेव्हा

सर्वाच्या सुखदु:खाचा विचार करून कुटुम्बाचे ’स्वास्थ्य’ विचलीत होणार नाही अशा प्रकारेच आपले आचारण ठे वीत असते अश्या वर्तणुकीला आपल्या संस्कृतीत ’व्यक्तीस्वातंत्र्य’ ही संज्ञा दिली जात असे.

कुटुम्बाचा विस्तार जेव्हा परिवारात होतो तेव्हा ’व्यक्तिस्वातंत्र्य’

ही कल्पना आणखी व्यापक होत जाते. परिवारात नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट, शेजार पाजार, घरातील मदतनीस, एव्हढेच

नव्हे तर घरातील मुकी जनावरे, आदींचाही समावेश होतो. त्यामुळे

व्यक्तीस्वातंत्र्याची ही संज्ञाही ’कुटुम्बापेक्षा’ अधिक व्यापक होते. परिवारातील प्रत्येक व्यक्ती आणि सर्व प्राणिमात्र त्यांचे ’स्वास्थ्य’

आपल्या वर्तणुकीने विचलीत होणार नाही असे आपले आचरण ठे वणे म्हणजे ’व्यक्तीस्वातंत्र्य’ असा व्यापक अर्थ येथे अपेक्षित असतो.

कुठे ही घडलेल्या घटनेचे पडसाद इतर कुठे ही व ते सुद्धा काही क्षणात

उमटू शकतात. मात्र दुर्दैव असे की व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना आजच्या बदलत्या युगात आणखी व्यापक न होता अधिकाधिक संकुचित होत चालली आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते.

विज्ञानिक आणि औद्योगिक प्रगतीमुळे एकत्र कुटु म्बव्यवस्था जाऊन कुटुम्ब ही कल्पना केवळ आई, वडील आणि मुले इतक्या संकुचित

व्याख्येपर्यंत येऊन ठे पली. शिवाय परिवार सुद्धा ह्या संकुचित व्याख्याच्या

पुढे जात नाही असे आपणास दिसून येईल. परिणामी व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पनाही अशीच संकुचित होत चाललेली आपल्या दिसून येत आहे. मी

आणि माझे कुटुम्ब (आई-वडील व मुले) यांच्या स्वास्थ्यापलिकडे विचार

करण्याचे काहीच कारण नाही ही प्रवृत्ती औद्दोगिक प्रगतीनंतर बळावत

गेली. रोजच्या जीवनातील गरजा पुरविण्याकरिता यंत्रांची सुविधा निर्माण

झाल्यानंतर व्यक्तिं शी संपर्क ठे वण्याची गरजच संपुष्टात येऊ लागली.

परिणामी ’कुटुम्ब’ ही संस्थाच नामशेष होईल की काय अशी भिती अगदी अनाठाई ठरणात नाही.

पाश्र्चात्यदेशात ही व्यक्तिनिष्ठ प्रवृत्ती दुसऱ्या महायुद्धानंतर काही काळातच रूढ होत चालली. ’माझ्या चार भिं तीआड मी काय करावे हा

माझा वैयक्तिक प्रश्र्न आहे त्यात कोणीही ढवळाढवळ केलेली मला चालणार नाह” अशी व्यक्तिस्वातंत्र्याची व्याख्या होऊ लागली. हळू हळू

ह्या संकुचित व्यक्तिस्वातंत्र्याचे विचार अधिक निर्भि ड झाले आणि मग

’समाजातही मी मला हवे तसे वागणार व त्यास मला कोणीही अडवू शकत नाह” ही प्रवृत्ती बळावत गेली.

अमेरिका आणि भारत ह्या दोन्ही ’लोकतंत्र’ असणाऱ्या देशात व्यक्तीस्वातंत्र्याची जपणूक करण्याकरिता काळजी पूर्वक घटना तयार

केलेली आहे. परंतु घटनेचा अर्थ कसा लावून पळवाट कशी काढायची व त्यायोगे आर्थि क फायदा कसा करून घ्यायचा ह्या संबंधीची स्पर्धा

जणू दोन्ही देशात आपल्याला आढळते. आणि मग सामान्य जनतेला

अश्या निर्बंध व्यक्तिस्वातंत्र्याचा त्रास सोसायला लागल्यावर सरकारला काही कायदे करून काही नियंत्रणे आणावी लागली. त्याची काही

उदाहरणे म्हणजे ’समाजिक स्थलामध्ये धूम्रपान करण्याची मनाई’,

17


18

वाहन चालविताना मोबाईल फोन हातात धरून संभाषण करण्याची

’मंगलमूर्ती गणेशास बाजीराव पेशवा बनवून गौरींच्या प्रतीमा काशीबाई

वाहन चालवण्यास बंदी’ , इत्यादी. ही सर्व उदाहरणे नीट पारखून

अश्या अनिर्बंध व्यक्तिस्वातंत्र्याची मजल ’सूर्याला’ ’पृथ्वी’ का म्हणू नये

मनाई’, ’दारू किंवा इतर मादक पदार्थांच्या अंमलाखाली असताना पाहिली तर एक विचार असा येतो की मुळातच असा कायदा का

करावा लागला? धूम्रपान, अथवा दारू पिण्याने वैयक्तिक पातळीवर

जी आरोग्याची हानी होते त्यावर अतोनात संशोधन झालेले असूनसुद्धा

आणि मस्तानी यांच्या स्वरूपात दाखविण्याचा ’पराक्रम’ करण्यात आला. किंवा ’लाल’ रंगास ’हिरवा’ का म्हणू नये इथपर्यंत गेल्यास आश्र्चर्य वाटू नये.

’व्यक्तिस्वातंत्र्य’ ह्या घटनेने दिलेल्या ’स्वातंत्र्याचा’ हवा तसा अर्थ

दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्राने ’आरोग्य’ म्हणजे काय ह्याची व्याख्या

कशी अधिकाधिक होऊन आपला फायदा कसा होईल एव्हढेच फक्त

स्वत:चे आचार विचार कसे आसावेत ह्याचा विचार समाजिक आरोग्यात

केलाच नाही किंवा व्यक्तिस्वातंत्र्याच्या ’मी आणी माझे’ एव्हढ्याच

सामाजिक आरोग्याचा विचार होणे आवश्यक आहे. भारतात सध्या सुरू

लावून सिगरेट, बिडी, दारू यांचे उत्पादन करणाऱ्यांनी त्याची विक्री बघितले. त्याचा समाजावर काय परिणाम होईल हा विचार कोणी संकुचित अर्थाचे आकलन असल्याने असा विचार करण्याची गरजच भासली नाही.

तयार केली. त्या व्याख्येत ’सामाजिक आरोग्य’ हाही एक घटक आहे. केला जातो. प्रत्येक आचारविचारातून वैयक्तिक आरोग्याबरोबरच असणारी ’स्वच्छ भारत’ ही मोहीम तेव्हाच यशास्वी होईल जेव्हा प्रत्येक व्यक्तीस ही सामाजिक आरोग्याची जाणीव होईल.

एक अतिशय खेदकारक उदाहरण म्हणजे ’शाळे च्या’ परिसरात दारू,

हक्क आणि जबाबदारी हे दोन्ही शब्द भारतीय पुरातन संस्कृतीत आढळत

अमेरिकेत सर्व साधारणपणे प्रत्येक शहरात असे दुकान शाळे च्या

आणि अधिकार हे दोन शब्द व्यक्तिस्वातंत्र्याच्या संदर्भात महत्वपूर्ण

परंतु एका दुकानदाराने कायद्यात नमूद केलेल्या अंतरापासून काही

संस्कृतीची शिकवण जर समाज अंगिकृत करेल तर वसुधैव कुटु म्बक ह्या

सिगरेट, आणि मादक द्रव्य यांची विक्री करणारे दुकान स्थापन करणे. परिसरापासून अमूक एक अंतराच्या आत असू नये हा कायदा आहे. फूट लांब अश्या अंतरावर वरील प्रकारचे दुकान थाटले. ’ज्यांना हवे

तसे त्यांनी विकत घ्यावे...व्यक्तिस्वातंत्र्य हा आमच्या घटनेचा मूलभूत पाया आहे’ असे तो दुकानदार वार्ताहाराला ठामपणे सांगत होता.

नाहीत. ते परदेशातून आले असावेत. वास्तविक भारतीय संस्कृतीत कर्तव्य

आहेत. कर्तव्यपूर्तता केल्यावरच अधिकार प्राप्त होतो ही आपल्या उक्तिला काही अर्थ प्राप्त होईल.

प्रत्येक व्यक्ती ही कुटुम्व, परिवार, समाज, राष्ट्र, मानव जात, प्राणिमात्र,

पृथ्वी, निसर्ग, आणि विश्र्व ह्या सर्वांशी संलग्न आहे, विभक्त नाही. आजच्या

सध्या अमेरिकेत गोळिबाराने कितीतरी निरपराधी व्यक्ती मृत्यु पावत

विज्ञान युगात तर ही संलग्नता अधिक प्रकर्शाने जाणवते. आणि म्हणूनच

शस्त्रे बाळगणे’ हा आमचा मूलभूत हक्क आहे असे निक्षून सांगत त्यावर

सर्वांच्या स्वास्थाकरिता अत्यंत आवश्यक आहे. दुर्दैवाने मानव जसजसा

आहेत. पण ’व्यक्तिस्वातंत्र्याच्या’ संकुचित कल्पनेमुळे ’गोळीबाराची

’व्यक्तिस्वातंत्र्य’ ह्या संज्ञेचा जो व्यापक अर्थ आहे तो सध्यपरिस्थितीत

बंदी आणू देता कामा नये असे अध्यक्षपदाकरिता निवडणूक लढणारा

अधिकधिक वैज्ञानिक प्रगती करीत आहे तसतसा ’वैयक्तिकस्वातंत्र्य’

आपल्या पाहण्यास मिळतात. राजकीय पुढाऱ्यांचे रसातळास गेलेले

विचारवंतांनी आणि ज्यांच्याकडे सामाजिक पुढारीपण आहे अशा सर्वांनी

उमेद्वार ठामपणे सांगतो व अशी आदर्श आज जगामध्ये ठिकठिकाणी चारित्र्य आज आपल्याला जगभर पाहण्यास मिळते त्याचे एक मूलभूत कारण म्हणजे त्यांनी आयुष्यभर जोपासलेली व्यक्तिस्वातंत्र्याची ’मी आणि माझे’ ही संकुचित कल्पना.

व्यक्तिस्वातंत्र्याच्या ’अनिर्बंध’ कल्पनेचा अविश्र्कार आपल्याला

समाजातील व्यवसायातूनही प्रकर्शाने आढळू न येतो. कुठलाही व्यवसाय हा समाज उपयोगीच असायला हवा तरच त्यापासून समाजाच कल्याण होऊ शकेल. परंतु २० व्या शतकाच्या उत्तरार्धात ही विचारधारा अनिर्बंध व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुळे मागे पडत गेलॊ आणि

स्वार्थ व आर्थि क फायदा हाच प्रत्येक व्यवसायाचा मूलभूत पाया होत चालला. अलिकडचे अनिर्बंध व्यक्तिस्वातंत्र्याचे एक उदाहरण म्हणजे

ह्या उक्तिचा अर्थ अधिकाधिक संकुचित होत चालला आहे. समाजातील व्यक्तिस्वातंत्र्य ही संज्ञा पुन्हा व्यापक अर्थाने कशी स्थापित होईल असा प्रयत्न अवश्य करायला हवा. नाहीतर एकीकडे वैज्ञानिक प्रगती होत राहील पण दुसरीकडे मानव मात्र पुन: ’रानटी’अवस्थेत पोहोचेल.


ताज ~ प्रसन्ना शानबाग,

लॉस एं जेलीस

तुही नाही, मीही नाही--

रमेश गुण,े

पामस्प्रिं ग्स, केलिफोर्नि या

(काश्मीर दौऱ्या वर लिहिलेली कविता )

पर्वत मेरू चहू बाजूंनी, निसर्ग राखी हिमशिखरांनी. गर्द गालीचे अवतीभवती, साथ जळाची वळणांवरती. उभा इथे मी समीप साऱ्या, कसा आवरू मना बावऱ्या? क्षणात भिरभिर वाऱ्यावरती, क्षणात झरझर तुषार भरती. जन्मभूमीचा ‘ताज’ पहाया.. दुरूनी आलो, परतुनी आलो. धरतीवरचा स्वर्ग पहाया, मनतृष्णेने तरसुनी आलो. धरा स्वयंभू मायबाप ही, जना पावुनी देते देणी. नित्य रोजचा कलह लपवुनी, उभी घेऊनी निसर्ग लेणी. भव्य दिव्य हा असा सोहळा, देहा डोळा सुखवुनी गेला. उत्सवात का द्वेष निखारे? प्रश्न बोचरे सोडुनी गेला.

सुरवात कधीच नव्हती होणार अंत कशाचा रात्र गेली भास सारा ध्यास धरला का उषेचा कोंडले परिघास त्यांनी मध्यबिं दू अदृश्य झाला भंगलेल्या भैरवीला भूपाळीचा भार झाला दुःख खोटे हर्ष छोटे लाट आहे ही क्षणाची चंद्र तारे मेघ वारे सोय आहे सारी नभाची काल होता आज आहे भ्रांत भुलवे का उद्याची सर्व आहे काही नाही लाट आहे मृगजळाची तूही नाही मीही नाही केव्हाच नव्हते ते कुणी काल नाही आज नाही जादु आहे ही जुनी जीव आहे प्राण आहे देह चाले जोवरी नग्न प्राणी नाचतोहे वल्कलांच्या तालावरी

19


20

Swati A. Dandekar - Former Iowa State Senator and Iowa Utility Board Member. A Life Steeped in Education, Politics & Service. Shobana Daniell, Philadelphia “Accept their culture and they will accept you”, these wise words of Mrs. Swati Dandekar’s great grandfather Dr. Mahadev Upasani have guided her path through an illustrious life of public service in the United States and certainly helped her adapt to her move as a young bride from Nagpur, India to Marion, Iowa in 1973. Her life started off in a rather peripatetic manner, her father worked for Associated Cement Companies (ACC) in India and had to relocate almost every two years, moving from Gujarat, Rajasthan, Kerala, etc. When she was 7 years old, she moved to Nagpur to live with her grandparents – this was done to help her get a stable education at highly rated J. N. Tata Parsi School. After her Bachelor’s degree in Chemistry from Nagpur University, she enrolled at University of Bombay (Mumbai) for post graduate program. Her exposure to different cultures honed her ability to adapt and make the most of the diversity around her. She states, that she also benefited from the “wisdom of her great-grandparents, grandparents and joint family with whom I lived”. Now she lives in Manila, Philippines where she relocated in July 2016 to assume her duties as Director of the Asian Development Bank (ADB), with a rank of Ambassador. Her nomination was made by President Obama six months ago and confirmed by the US Senate in May 2016. This journey of public service started with her participation in her two sons’ school activities and parent teacher associations are what propelled her trajectory in community service. She was a stay at home mother who made the most of the opportunities around her by looking to solve educational and economic problems. Mrs. Dandekar credits her interest in education and science in particular, as her basis for her interest in public career. She said, she was motivated to take on the challenge when the local school planned to “water

down the curriculum”. She went through a process of taking gradual steps of forming a plan of action and held long meetings with school teachers, principals, supervisors, and the school board to ensure that educational standards were maintained. Her conciliatory and logical approach paid off – she won her cause of getting the best education for the school children. Swati Dandekar served on the Linn-Mar Community School District Board of Education from 1996 to 2002 and was a member of the Iowa Association of School Boards from 2000 to 2002. Swati has held several community leadership positions and has received numerous awards for her work.

Soon thereafter, her work and science background caught the attention of Iowa Gov. Vilsack who appointed Swati to the Vision Iowa Board (VIB) for three years. The VIB provides financial incentives to communities for the construction of recreational, cultural, educational and entertainment facilities. Having gotten a grassroots level training in service, and with the help of friends and organizations like USINPAC, she went on to contest and win the state elections and became a member of the Iowa House of Representatives from 2003 to 2009. It made her the first Indian American to serve in a state legislature. She was then elected to the Iowa Senate for the 2009 to 2011 term. In Sept. 2016, Iowa Gov. Branstad appointed Mrs. Dandekar to serve on the Iowa Utilities Board from 2011 to 2013. Here she worked on many projects involving renewable energy, environmental concerns and conservation.


But her exposure to politics got a boost in early 2000s when, as was a member of the Indo-American Forum she met the then Illinois State Senator Barack Obama. She was impressed by his political goals and by his ability to grasp the nuances of different cultures. Something she has plenty of surely. She went from serving the local school, the state and now the world. As a Director of the ADB, she has to deal with complicated developmental programs for 47 Asian countries ranging from infrastructure to women’s issues, to reducing poverty. This entails a lot of studying, reading and research. Swati said, ‘she is on an educational mission to understand the problems and find solutions’ for the challenges facing ADB member countries. As U.S. Executive Director, she serves on the Board of Directors which makes “decisions on loans, investments, grants and policy proposals; oversees the financial and management operations of the ADB; and provides broad strategic guidance to the ADB’s senior management.” It also includes lot of travel to see projects and meetings in different countries. This new appointment means that she has made major changes to her life; her husband Arvind Dandekar now makes the trans- Pacific flight every two weeks. As a president of Fastek – a technology services company, he plans to work around her career. Both of them have made the appropriate adjustments to support each other’s careers – a modern couple indeed. They have two sons, and four grandchildren. With such a full and busy life, what does she like to do to unwind? Of course like any Indian cuisine connoisseur, her kitchen is her refuge and inspiration – Swati loves to cook her grandmother’s traditional Marathi recipes. She also likes to go bird watching and is looking forward to go hiking in the parks and mountains of Philippines. Her advice to young people is to make most of their rich culture – be proud of their heritage and serve their country.

सा.रे.ग.म.प.ध.नी.सा. संजीवनी मराठे , मुंबई

सा...धनेची सुरुवात

प्रसन्न वातावरणात

रे...खीव रुप त्या इश्वराचे महत्व जाण नामाचे

ग...वसणी त्या क्षणाला

स्व विरहीत श्वासाला

म... करंद जणू मखमलीचा नवविध भक्ती रसाचा

प...वित्र ,मंगल नात्यांचा

परस्परांवरील विश्वासाच

ध...नश्री,मालकंस ,यमनाचा मेघमल्हारासह तृप्तीचा

नी...रव शांतता ,अनुभूतीचा

सद्गगुरुं च्याआशिर्वादाचा

सा...तत्या सह सात्विकतेचा

प्रवास सुरांच्या जादू चा

21


22

Nilesh Waghchoude book ad full page goes here


येवढा सखोल विचार, अभ्यास. मागची २० -२२ वर्षे अनिल आणि शोभा हे

जीवन साथ

सातत्याने, आनंदाने, उमेदीने आणि जणिवपूर्वक हा अभ्यासक्रम, हे मंडळ

संध्या कर्णि क,

बे एरिया, अमेरिका

आम्ही

चालवत आहेत. मी भारतामधल्या माझ्या माहितीतल्या मुलांमुलींना ह्या

अभ्यास मंडळाचा reference दिला, ती मंडळी मला आवर्जून धन्यवाद देतात.

राहतो त्या apt. complex च्या ऑफिसातून मला इ मेल

आज अमेरिकेत आपली तरुण मुल,ं मुली आं तरधर्मि य, आं तरवर्णि य,

आमचे मित्र, नवरा बायको जोडी, शोभा आणि अनिल भागवत

यशस्वी होतात, काही घटस्फोटाचा मार्ग शोधतात. भारतातही घटस्फोटाचं

आहे, हे माहिती होतं. त्यामुळे मी लगेच पुस्तकांचा खोका घेऊन

संस्थेला आलेलं बाजारी, बजबजपुरीचं स्वरूप घातक झालं आहे. नको

आली. तुमच्या साठी पार्सल आलंय ते शक्य तो लवकर घेऊन जा.

आं तरभाषिक लग्न करत आहेत. लग्नापूर्वी एकत्र राहत आहेत. काही

पुण्याहून इथे आले आहेत आणि त्यांच्या पुस्तकांचं पार्सल येणार

प्रमाण वाढत आहे. जीवनसाथचा एक सभासद म्हणतो, “सध्या विवाह

आले. बारा पुस्तकांचा हा संग्रह. “जीवनसाथ विवाह अभ्यास मंडळ“ हे

त्या गोष्टी लग्न संस्थेत घुसून मूळ छे द देत पार बोजवारा उडवत आहेत.

त्यांचं “प्रेमाचं काम“, जसं Hospice ची volunteer हे माझं, आणि

ही मूळ मूल्य कोणती आहेत ह्याचा शोध घेणं महत्वाचं आहे. त्यांना

मैत्रीण, हे सुनीता धुमाळे च.

आपल्या वैवाहिक आयुष्यात महत्वाचं स्थानं देणं अगत्याचं आहे.

१९९७ पासून शोभा अनिल पुण्यामध्ये हे अभ्यास मंडळ चालवत

सध्या मी ह्या बारा पुस्तकांचं वाचन करते आहे. Counseling, therapy,

म्हणते, “मुली लग्नाबद्धल खूप विचार करतात. त्यांना जाणीव असते

डोकावून पहायला लावणारं असं बरंच काही हाती लागतंय खरं. E-form

आहेत. जीवनसाथ म्हणजे स्पष्ट विचारांची जीवनभर साथ. शोभा

ह्याचाही पलीकडे नेणारं, support group च आश्वासन देणारं, मनांत

की लग्ना नंतर पुरुषाचं आयुष्य फार बदलणार नाही, पण बाईचं

मध्ये ही पुस्तक Daily Hunt च्या website वर उपलब्ध आहेत.

आयुष्य भराचं ultimatum नाही. पण एक व्यक्तीशी आयुष्यभर

माझ्या कडची पुस्तक तुम्ही जरूर वाचायला न्या आणि जबाबदारीने परत

नाही. लग्नानंतर आपलं आयुष्य घडू ही शकतं किंवा बिघडू ही शकतं.

दिसले .... तुझ्यामुळे हे अगदी romantic असलं तरी प्रत्यक्षात घडू

हे सगळं वाचतांना अनेक विचार मनात येत होते. मी ४६ वर्षे अमेरिकेत

नाही. तेव्हां मित्र हो ... Happy जीवनसाथ. Happy दिवाळी.

सगळं च बदलून जातं. उच्च शिक्षित मुली म्हणतात, लग्न हे काही

आपण जोडले जाणार, तर ती कशीतरी उरकून टाकायची पण गोष्ट

आणून द्या. “आज चांदणे उन्हात हसले .. तुझ्यामुळे स्वप्नाहूनी जग सुंदर शकतं बरं! आणि झट लग्न पट घटस्फोट .... हा मार्ग शोधायची वेळ येत

आहे. आमचं लग्न अमेरिकेत झालं .. आमचा प्रेमविवाह. पण ‘कांदा

पोहे ‘कार्यक्रम करून मुली बघण्याचे दिवस मी पाहिले आहेत. आजकाल मंडळी internet वर भेटतात. Social media तून भरपूर माहिती मिळते. पण त्यावर विश्वास किती ठे वायचा कळत नाही.

अनिल आणि शोभाच्या “जीवनसाथ “मध्ये अविवाहित तरुण, तरुणी

येतात तसेच नवविवाहित, घटस्फोटित, अविवाहित राहण्याचा निर्णय घेतलेली तरुण मंडळी अशी सर्व स्तरांवरची माणसं येतात .

जीवनसाथ मध्ये येणारी एक मुलगी शोभला म्हणाली, “माणसाच्या

दिसण्या पेक्षा माणसाचं असणं महत्वाचं असतं; ते कसं पारखावं

ह्याचं सहज, सोप्या शब्दांत मार्गदर्शन तुम्ही करता, ते मला आवडतं. सगळ्याचं नात्यांमध्ये प्रत्येकाला space देऊन जे नातं जोपासलं जातं, ते अधिक सशक्त ठरतं, हे मला इथे कळलं. मला हे सगळं विस्मित

Painting by: Avi Sadhu, Los Angeles

करत. आयुष्यातली एक अत्यंत महत्वाची गोष्ट आणि त्या वर केलेला

23


24

वासुदेवाची गोष्ट श्रीनिवास माटे, लॉस एं जेलीस

संध्याकाळी फोन वाजला. तो नेहमीप्रमाणे उचलून जिवाने माझ्याकडे

आणून दिला. मी खुणेने “कोण” विचारले, त्यानेही खुणेनेच “कोणास ठाऊक” असे सांगितले. “हॅ लो” मी म्हणालो.

“हॅ लो, हॅ लो” पलीकडू न आवाज आला, “मी वासुदेव बोलतोय” “वासुदेव?” माझा प्रश्न.

“वासुदेव व्यंकटेश खासगीवाले, वाश्या” “वाश्या?” मी अजून बुचकळ्यात.

“बंडोपंत,” तो जरा मोठ्या आवाजात बोलला, “ मी खाशा बोलतोय”

“खाशा होय?” आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला, “कुठू न बोलतोयस?’

‘इथं, मुंबईतूनच”

“पण तू डोंगरपूरला होतास ना?”

‘हो, पण महाराजांचे सहा महिन्यांपूर्वी देहावसान झाले” सामान्य माणसे मरतात, वारतात, तर मोठ्या माणसांचे देहावसान होते.

“फार वाईट झाले, रयतेबद्दल खूप कणव होती त्यांना. (खरे की खोटे कोणास ठाऊक!) मग पुढे?”

“जाताना माझे कल्याण केले त्यांनी. एक छोटे शेत आणि एक दुमजली, लहानसे घर माझ्या नावे करून दिली”.

“मग तू इथे कसा? एनी वे, कधी भेटतो आहेस?”

“हो आपण भेटू तेव्हा सविस्तर सांगीन. उद्या येऊ का?”

‘नको”, मी म्हणालो, “उद्या ब्रिज क्लबमध्ये असेन मी. परवा ये. फौंटन जवळ बिस्ट्रो ठाऊक आहे का?”. “नाही, सांगा”

“ अकबरली समोर. फौंटन कडू लायब्ररीकडे जायला लागले की” “आले लक्षात, सापडेल मला”

“परवा संध्याकाळी आठ वाजता जेवण घेऊ या तिथे” असे म्हणून मी फोन ठे वून दिला आणि जिवाला म्हंटले,

“माझा मित्र खाशा आठवतोय का? चार वर्षांपूर्वी डोंगरपूरचे राजेसाहेब आले होते.?’

“हो, चांगलेच आठवतेय, आपणच नाही का त्यांना राजेसाहेबांकडे

चाकरी मिळवून दिली?” “आपण म्हणजे तूच” मी जिवाला खुश

करण्यासाठी म्हंटले. दोन दिवसांनी रात्रौ ठीक आठ वाजता बिस्ट्रोच्या प्रवेशकक्षेत खाशा मला

भेटला. चार वर्षानंतर आधीच सुस्वरूप असलेला, आता पंचविशीला

आलेला खाशा त्याच्या रॉ सिल्क कोटात रुबाबदार दिसत होता. आणि-

कदाचित राजघराण्याशी असलेल्या संपर्कामुळे असेल- त्याचे डोईवरचे

काळे तुकतुकीत केस मानेवर रुळत होते. थोडक्यात तो आता ‘श्रीमंत खासगीवाले’ शोभत होता.

नेहमीप्रमाणे काचेच्या खिडकीमागे एक बबर्जी तंदुरी रोटी आणि चिकन पकवताना दिसत होता. टेबलाशी स्थानापन्न झाल्यावर वेटरने एका

बशीत कापलेले लाल मुळे, दुसरीत लोण्याचा गोळा आणि तिसरीत ताज्या ब्रेडस्टिक्स आणून ठे वल्या.

“काय घेणार?” मी विचारले. प्रोहिबिशन असल्याने हॉटेलात तसे काही मिळणार नव्हते.

“लेमोनेड चालेल” खाशा म्हणाला. मीही तेच मागवले.

“ बरे, तुला वाश्या म्हणायचे की खाशा? परवापर्यंत मला तुझे सबंध

नावही ठाऊक नव्हते, की वाश्याखाशा असे काही डबलबॅरल?’ मी विचारले.

“सध्या खाशाच पुरे बंडोपंत” खाशा हसत म्हणाला, ”बिस्ट्रोमध्ये बंडोपंत म्हंटले तर चालेल ना?”

तेव्हढ्यात हेड वेटर येऊन म्हणाला , “हौ आर यु, मिस्टर बादल?”

“फाईन फाईन, म्हणून मी खाशाची ओळख करून दिली, धिस इज मिस्टर वासुदेव”

तो गेल्यावर खाशा म्हणतो, “मिस्टर बादल?!”

“अरे काय संगायचे, ही गोव्याकडची माणसे, ते फडणीसचे फर्नांडीस करतात आणि खवटे चे कुवान्तो. बदलापूरकर नीट म्हणता येत नाही असे

नाटक करतात, मग म्हंटले म्हणा मिस्टर बादल!” मेन्यू पाहत मी म्हणालो, ”यांची प्रॉन करी झक्क असते, तसेच चिकन धानसाख. शिवाय तंदुरी चिकन, सगळीच प्रेपरेशन्स चांगली असतात”

आम्ही प्रॉन्स करी, प्लेन धानसाख, एग करी अशी ऑर्डर दिल्यावर मी हसत विचरले,

“खाशा, ते कुक्कु टपालनाचे वेड अजून डोक्यात आहे का?’


“नुसते डोक्यात नाही, मिस्टर बादल, “ खाशा हसत म्हणाला,

“मॅगी परांजपे?”

हजार कोंबड्यांसाठी.. शिवाय थोड्या भाज्या काढतो. विश्वासू अशी

गॉगल लावलेली अशी ती टीशर्ट, टेनिस शॉर् ट्स आणि टेनिस शूज घालून

“प्रत्यक्षात उतरवलय. शेतावर कोपऱ्यात शेड बांधली आहे एक

दहाबारा माणसे मिळाली आहेत. सगळा खर्च वजा जाता महिन्याला हजार बाराशे सुटतात. शिवाय राजेसाहेबांची आणखी एक कृपा

म्हणजे माझा दरमहा तीनशे रुपये तनखा वाढवीत त्यांनी पाचशे केला होता. जेवणखाण वाड्यावर, त्यामुळे कपड्यांशिवाय दुसरा खर्च

नव्हता मला. आता मात्र तनखा बंद झाला. प्रीव्ही पर्स वगैरे सगळे बंद झाले आहे ना ”.

“चालायचेच” मी उद्गारलो, “तरीही चार पैसे गाठीला बांधून आहेस. पण मग मुंबईत कसा?’

‘म्हणजे तिचे नाव आहे मृद्गं धा पण सगळे तिला मॅगीच म्हणतात. गोरीपान, हातात बॅडमिं टन रॅकेट झुलवीत माझ्या अंगावरून गेली तेव्हा मला वाटले: ती छे लछबेली गौर अंगना शेजारून जाता

चुकवून गेली मम हृदयाचा मस्त एक ठोका!

हे ऐकताच मला माझ्या इन्जिनिअरिन्ग कॉलेज मधील ब्युटी क्वीन

आठवली- शुभांगी कोटणीस. ती मेकॅनिक्स मधील डिफिकल्टीज विचारण्यासाठी मला लायब्ररीत गाठत असे. मी स्वभावतः लाजाळू

‘मुंबईतच माझे एन्जिनिअरिन्गपर्यंतचे आयुष्य गेलेल.े त्यामुळे इथे

असल्याने तिचा तो एक बहाणा होता हे माझ्या खूप उशिरा लक्षात

महिन्यातून एकदा डोंगरपूरला जातो. शिवाय जे.जे. स्कूलमध्ये

टाटा करून गेली. पुढे गंट्या गोगटेशी तिचे लग्न सुद्धा झाले. माझी मात्र

आलो. लकीली परळलाच त्याच चाळीत एक खोली मिळाली. चित्रकलेचे क्लासेस जॉईन केलेत”

“चित्रकला?” मी शक्यतो हळू आवाजात ओरडलो, मला चित्रे बघायला

आवडत असली तरी त्या कलेचा आणि माझा छत्तीसचा आकडा आहे. “हो, मला शाळे पासून चित्रकलेची आवड होती. दोन परीक्षा पण

दिल्या होत्या. शाळे तला माझा मित्र नामा शिल्पी जे.जे. मध्ये कला अध्यापक आहे. त्याच्यामुळेच मला जे.जे. मध्ये लेसन घेता येतात”

“काय सांगतोस?! गेल्याच वर्षी जहांगीर आर्ट गॅलरीत एका मित्राच्या

सल्ल्यावरून मी शिल्पींचे एक पेंटिंग विकत घेतले. ‘ (ते जिवाला

अजिबात आवडत नाही हे मी सांगितले नाही).

“मी सांगीन त्याला त्याबद्दल”, खाशा म्हणाला, “त्याच्यात आणि

माझ्यात आणखी एक दुवा म्हणजे तो पण कविता करतो.. दोन

आले. एक दिवस चंट्या जोशीच्या स्कूटरवर मागे बसून शुभांगी आम्हाला लग्नाची गाडी चुकली ती चुकलीच.

“काका,” या खाशाच्या हाकेने मी भानावर आलो.

“सॉरी हं, पण तुम्ही कुठल्या तरी रेव्हरीत हरवला होतात, म्हणून म्हंटलं वेगळ्या नावाने हांक मारून पहावे” खाशा म्हणाला.

“ओ एस,” मी सावरून म्हणालो, “आय मीन ‘ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला’ असेच झाले ना तुझ? े ’

“नाही, माझा कलिजा दुसरीनेच काबीज केला आहे! म्हणजे ती आहे मॅगी परांजपेच्या अगदी ऑपोझिट. सुजाता साने दोन वेण्या घालते, साडी नेसते. कमर्शि यल आर्ट डिप्लोमा आणि फाईन आर्ट डिप्लोमा

एकाच वेळी करत आहे ती. दिसायला चार जणीत उठू न दिसेल अशी. क्लासमध्ये ती शिरते तेव्हा केसातल्या गुलाबाचा मंद सुगंध दरवळतो,

वर्षांपूर्वी तो जे.जे. च्या मुलांना घेऊन ताजमहाल बघायला गेला होता,

तिच्या गोड स्वभावासारखा”

पाहून त्याला वाटले की तेथे शहाजहानची लाडकी राणी रडत आहे.

होते.

पावसाळ्यात. त्यावेळी ताजच्या आत एकेक थेंब पाणी गळत होते ते

मला त्यावरची कविता पाठवली होती नामाने. अजूनही एक कडवे आठवते मला:

या ताज खाली अवशेष अपुले

मी चष्मा काढू न टेबलावर ठे वला, कारण आता काम मुख्यतः ऐकण्याचे “तर तिला एक मजेदार सवय आहे बरं का! दर सात पावलांनी ती आपला पदर खांद्यावरून ओढू न घेत.े . ते पाहून मला सुचले:

तू कशास्तव ठे वले

सात जाता पावले

फूल का ना वाहिले?

नजरेस कळते चोरट्या

कबरीवरी साध्याच माझ्या “वा वा, नामदेव शिल्पीना भेटायला मला आणखी एक कारण सापडले”, मी उत्साहाने म्हणालो.

“जरूर भेट घडवीन तुमची दोघांची. तुम्हाला सांगायला हरकत नाही, जे.जे. मध्ये जायला मला आणखी एका कारणाने आवडते. तेथील सुंदर बगीच्यामधून तारुण्य सळसळत असते. दोन महिन्यांपूर्वी मी

स्केचपॅड काखेत मारून चाललो होतो. तर शेजारून मॅगी परांजपे गेली.

हातात उजव्या पदर ये

लवते कुणाची पापणी !

डोल मिटू न खाशा ते दृश्य पुन्हा पाहू लागला. ते माझ्या लक्षात आले

असे पाहून हा पुरुष चक्क लाजला. मी त्याच्या लेमोनेडच्या ग्लासवर चमच्याने टिं गटिं ग करून म्हंटले,

“बहोत खूब! तू तर सुपरफास्ट लोकल पकडलीस की एकदम! मग पुढे?”

“पुढे काय, मी नामदेवाचा धावा केला”, खाशा म्हणाला, “त्याने माहिती

25


26

आणली की ती गिरगावात राहते आई वडिलांबरोबर. एकुलती एक

त्या सकाळी साने मंडळी यायच्या आधीच खाशा माझ्याकडे आला.

“उत्तम, पुढे?”

निळे जाकीट, सुरवार आणि नक्षीदार जुते परिधान केले होते. हातात

असून लग्नाची आहे”

“नामदेवाने सरळ तिच्या आईवडिलांना फोन करून माझी माहिती

पुरवली. ते म्हणाले मी सुजाताला भेटायला बोलावले तर चालेल, पण त्यांच्या सकट!”.

‘मित्र असावा तर असा. मग आता केव्हा भेटताय?”

“तीच तर गोची आहे ना? म्हणजे मी डोंगरपूर महाराजांचा स्वीय

सचिव, घरदार असलेला शेतकरी, पण इथे एका चाळीत एका खोलीत राहतोय”.

“खाशा, मग त्यांना डोंगरपूरला का नाही बोलावत?’ मी विचारले. माझी कींव आल्यासारखा चेहरा करीत तो म्हणाला,

“अहो झाकली मुठ सव्वा लाखाची. सुजाता साधी सुधी असली तरी मुंबईकर आहे. डोंगरपूर तसे कुग्रामच. पुढे मागे येईल ती तिकडे. पण

पहिलीच भेट, ती सुद्धा तिच्या आईवडिलांसमवेत--

‘--चाळीतल्या खोलीत नको” मी त्याचे वाक्य पुरे केले.

“एक्झॅक्टली!” तो दोन्ही हात एकमेकांवर चोळीत हताशपणे म्हणाला. मला डोंगरपूर महाराजांची माझ्या “असाद” बंगल्याला दिलेली भेट आठवली आणि मी उत्साहाने म्हणालो,

“खाशा, मला एक आयडिया सुचलीय” ती जिवाला सुद्धा नक्की आवडेल अशा आत्मविश्वासाने मी पुढे म्हणालो,

“आपण ‘पाहण्याचा’ कार्यक्रम माझ्या बंगल्यावर ठे वू या” खाशाला तेच अपेक्षित असावे, तरीही तो म्हणाला,

“छे छे बंडोपंत, मी तुम्हाला पुन्हा कसा गोवू अशा गोष्टीत?’

‘गोवण्याचा प्रश्न नाही” मी ठासून म्हणालो, “तुझ्या ब्रह्मचाऱ्याच्या मठीपेक्षा माझा दिवाणखाना जास्त सोयीचा नाही का तुमच्या पहिल्या भेटीला?”

“तुम्ही म्हणता ते खरय” खाशाने कबूल केले.

“झाले तर मग. तू नामदेव शिल्पींकरवी मुलीच्या घरी कळवून तारीख नक्की कर. शक्यतो शनिवार वा रविवार, म्हणजे सगळ्यांनाच सोयीचे पडेल. मी जिवाला सांगतो, तो नक्कीच छान सरबराई करील”. मी घरी जाऊन जिवाला ही बातमी सांगताच तो म्हाणाला, “तुम्ही काय म्हणालात?’

मग मी पुन्हा तीच माहिती दिली तेव्हा आपल्या कपाळाकडे जाणारा हात मध्येच थांबवून तो म्हणाला, “ठीक आहे”.

बिस्ट्रोमधील आमच्या भेटीनंतर दोन आठवड्यात एका रविवारी सकाळी दहा वाजता साने मंडळी आणि खाशा आमच्याकडे भेटणार असे ठरले.

आज त्याने पिवळसर रंगाचा लखनवी झब्बा, सोनेरी भरतकाम केलेले

रुपेरी मुठीची काठी आणि डोक्यावर लखनवी टोपी असती तर तो

नबाबच भासला असता. मंडळी येताच मी जातीने त्यांना रिसीव्ह केले. आईवडिलांच्या मागून खाली मानेने आत आलेल्या सुजाताने डोळे उचलून वर पहिले ते नामदेव शिल्पींच्या चित्राकडेच.

“ओह” ती उद्गारली, “ हे सरांचे पेंटिंग आहे. किती सुंदर आहे नाही?” मी हळू च जिवाकडे बघितले तर त्याच्या भुवया वर गेल्या होत्या.

“वर संध्याकाळचे मोतिया धुक्यातले आकाश,” ती पुढे वर्णन करू

लागली,” खाली पुसटत्या उन्हात गडद निळसर हिरव्या गवताच्या लाटा,

आणि मध्ये छोटे लाल कौलारांचे ठिपके.. जणू सरांना म्हणायचे आहे की दोन अथांग अवकाशात अस्तित्व नगण्य असूनही त्याची जाणीव अथांगतेला गवसणी घालणारी आहे.”

हे थोडेसे माझ्या डोक्यावरून गेले म्हणून मी खाशाकडे पहिले तर त्याचे

ऊर भरून आल्यासारखे वाटत होते. मला जिवाकडे बघायची जरूर पडली नाही. कारण तो आपण होऊन म्हणाला,

”खरच, तुम्ही सुंदर आशय शोधलात या चित्रात!”

“या ना, बी कम्फर्टेबल,” मी खुर्च्या, सोफा याकडे हात करीत म्हंटले.

मिस्टर साने दोन पावले पुढे होऊन खिडकीतून दिसणाऱ्या समुद्राकडे पाहत म्हणाले,

“पाहिलस का सू हे दृश्य!”

“ती तर तासंतास चित्रे काढीत बसेल इथे”, इति मिसेस साने.

“तुम्ही पण चित्रे काढली असतीलना या समुद्राची” सुजाताने खाशाला विचारले.

“नाही, अजून नाही; नुकताच डोंगरपूर संस्थानावरून आलो ना?’” त्याने उत्तर दिले.

जिवा तत्परतेने पाणी, चहा आणि ओले खोबरे वर पेरलेले पोहे घेउन आला.

“वहिनी कुठायत?’ मिस्टर साने यांनी विचारले.

“ देअर इज नो वहिनी, आय मीन, माझे लग्न झालेले नाही. पण हा

जिवा माझ्या पोटापाण्याची काळजी घेतो. शिवाय मला रात्री क्लबमधून यायला उशीर झाला तर ‘इतका कसा उशीर झाला? असे विचारून भंडावत नाही!”

माझ्या विधानातील खोच ओळखून सगळे मनमुराद हसले. पोह्यांचा आस्वाद घेत साने म्हणाले,

“वा, पोहे झक्क झाले आहेत हं जिवाजी!” “कसचं कसचं” जिवा म्हणाला.

“पण घरात गृहिणीचा वावर वेगळे च वातावरण आणतो, बर का मिस्टर बदलापूरकर!” सानेच.


“बरे का सुजाता, इथून काही वेळा जहाजे पण दिसतात” मी सुजाताला गच्चीवर बोलावताना खाशाला हाताने धरून बरोबर नेल.े मग आत येऊन दार लावून घेतले.

“मिस्टर साने, वासुदेव सांगत होता की गिरगावात तुमचे पुस्तकांचे दुकान आहे” मी विषय काढला, “एकदा यायला पाहिजे काय काय पुस्तके आहेत ते बघायला. काय नाव आहे दुकानाचे?”

“साने साहित्यालय”, तसे लहानसेसेच आहे. वडिलांनी सुरु केले ते आजतागायत चांगले चालले आहे. शिवाय ही आर्यन मध्ये शिकवते.

“म्हणजे साहित्यरुची आणि ज्ञानसाधना दोन्हीचे बाळकडू दिसते आहे सुजाताला” मी मिसेस साने यांच्याकडे पाहत म्हंटले.

अर्ध्या तासाने साने मंडळी गेल्यावर मी जिवाला आणि खाशाला मत विचारले.

‘लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय” जिवाने मत दिले.

“खाशा, मला पण आवडली तुझी निवड,” मी म्हणालो.

“मला सुजाताला पाहिल्यापासून वाटत होते की तुम्ही दोघांनी तिला

बघावे”, खाशा म्हणाला, “आय अॅम ग्लॅड यु लाईक हर. हौ अबौट हर पेरटें ् स?”.

चांगली सुशिक्षित आणि सज्जन वाटतात दोघे मला, नाही का जिवा?” “अगदी बरोबर”.

दोन दिवस जातात न जातात तर बुधवारी वसंतराव सानेंचा फोन

आला. त्यांची नावे वसंत आणि वर्षां असल्याचे खाशाकडू न कळले होते.

“मग कशी वाटली आमची सुजाता तुम्हाला?’ त्यांनी मुद्द्याला हात घातला.

“चांगली आहे की. म्हणजे कोणालाही आवडेल अशीच आहे” मी.

“मग पुढची बोलणी करायला कधी येऊ? शुभस्य शीघ्रं” वसंतराव म्हणाले.

“पुढची ना... “ मी जिवाकडे पाहत म्हणालो, “मी वासुदेवला विचारून सांगतो”.

“अहो, त्यांना कशाला एव्हढ्यात विचारताय? आम्हाला तुमच्याशी खासगी बोलायचे आहे, खासगीवाल्यांशी बोलायच्या आधी” ते आपण विनोद केला या भावनेने हसले, “ आम्ही उद्यापरवाच येऊ म्हणतो”

मी एकदम गांगरून जिवाकडे पाहिले. त्याने खुणेने ‘दमाने घ्या, सगळे ठीक होईल असे सांगितले!

“परवापेक्षा असे करा, तुम्ही शनिवारी सकाळी आठला या” मला वाटले ते लवकर येण्याबद्दल खळखळ करतील.

“अवश्य” ते म्हणाले, ”शनिवारी बरोब्बर आठ वाजता येतो आम्ही”

वसंतरावांनी फोन खाली ठे वला. जिवाच्या सूचनेप्रमाणे मी खाशाला कॉल करून शनिवारी सकाळी

साडेआठला बंगल्यावर बोलावले, काही महत्वाच्या कामासाठी म्हणून. तो इतक्या लवकर का म्हणून कुरकुरला. तर त्याला सांगितले की नंतर मला महालक्ष्मी क्लबवर जायचे आहे.

शनिवारी सकाळी बरोबर आठ वाजता दाराची बेल वाजली. मीच दार

उघडू न तिघांचे स्वागत केले. सुजाता दोघांच्या मागून आत आली. तिचे डोळे थोडे लालसर आणि सुजलेले वाटले.

“मुंबईत वाहनांच्या धुराचा त्रास किती वाढला आहे नाही? सुजाता, तू

जरा फ्रेश अप होऊन ये. जिवा, हिला बाथरूम कुठे आहे ते दाखव... या.

बसा ना’.

“हिवाळा असून उकडतंय, पण इथे तुमच्या बंगल्यात किती हवाशीर वाटतंय!” वसंतराव.

जिवाने ट्रेमध्ये पाणी, चहा, बिस्किटे आणली.------

सुजाताने बहुधा चेहऱ्यावर गार पाण्याचा हबका मारला असावा. माफक स्मित करीत ती आली.

“बस ना. बोला वसंतराव” मी सुरुवात केली.

“ नाही, म्हणजे खासगीवाले चांगले वाटले बरे का!’ वसंतराव वर्षाताईंकडे बघत पुढे म्हणाले, “ पण तुम्हीही उपवधू आहात की!”

ते ऐकून माझ्या हातातला चहाचा कप पडू नये म्हणून सावरताना हिं दकळला. स्वयंपाकघरात जिवाच्या हातून सांडशी खाली पडलीच.

“म्हणजे असे की एव्हढ्या मोठ्या बंगल्यात तुम्ही दोघे भुतासारखे किती दिवस राहणार?” वसंतरावांनी विचारले.

मी सुजाताकडे पहिले. ती कार्पेटवरची नक्षी पाहत असावी. पण तिचे कान लाल झाले होते.

“हे बघा वसंतराव, तुमचा काहीतरी समजुतीचा घोटाळा झाला आहे. वासुदेवाच्या काकाएव्हढा मोठा आहे मी. या सुजातापेक्षा साधारण बारा वर्षांनी मोठा.” मी बुडणाऱ्या माणसाने पहावे तसे सुजाताकडे पहिले तर तिच्याच डोळ्यात ‘मला वाचवा’ असा भाव दिसला.

“आता तुम्हाला आम्हा दोघांशिवाय तिसरेच स्थळ पाह्यचे असेल तर अलाहिदा” मी मुद्दा पुढे रेटला.

“बाबा”, इतका वेळ गप्प असलेली सुजाता निर्धाराने बोलू लागली, “हे काका खरेच चांगले आहेत. हा बंगला, समोर दिसणारा समुद्र ...सगळे च

छान आहे. पण मला समुद्राकडे बघत आयुष्य कंठायचे नाही. मला देश

बघायचा आहे. देशावरची माती, तेथे राबणारी माणसे, डोलणारी पिके

पाह्यची आहेत. .. मी त्यांना प्रथम सरांशी बोलताना पाहिले तेव्हा मला वासुदेव स्वप्नरंजनात रमणारे वाटले. पण मग कळले की ते स्वप्ने पाहतात

27


28

ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी”

बाजार

वसंतराव आणि वर्षाताई चमकून एकमेकांकडे पाहू लागले. ते काही बोलणार एव्हढ्यात मी हात वर करून त्यांना थांबवले.

“तुम्ही दोघांनी खरेच मला हातावरच्या फोडाप्रमाणे वाढवले आहे.”

धनंजय जोग,

सुजाता पुढे म्हणाली, “पण दिवसातले चोवीस तास यंत्रासारखी घरघर करणाऱ्या या मुंबईतून मला बाहेर पडायचे आहे. सिनेमातल्या सारख्या कचकडी वातावरणापासून दू र जायचे आहे. परवा आम्ही

दोघे गच्चीवर उभे असताना ते म्हणाले की आपण डोंगरगावाला एक

कलाविद्यालय काढू या. मुंबईला जे.जे. मध्ये येण्याचा विचार सुद्धा

ज्याना परवडत नाही त्यांच्या मुलांना कला शिकवूया. ..मला ठाऊक आहे की तुम्ही दोघे आता जरी माझ्यावर रागावला असलात तरी- मी कुठे ही असले तरी- तुमच्या मायेची पाखर माझ्यावर राहील”.

बेंगळु रू

वैशाखातल्या रणरणत्या उन्हाची तिरीप सुदामाच्या गावीही नव्हती. लांब लांब ढांगा टाकीत उजव्या हातात असलेल्या कास~यानं

बांधलेल्या कालवडीला खेचताना कधी तो तिच्या नावानं शिव्या

हासडायचा, तर कधी लाडीला आपण कायमचे मुकणार या कल्पनेनं अश्रू ढाळायचा. चारापाण्याची व्यवस्था ठीकठाक होत नसल्यानंच

केवळ त्याची लाडकी असलेली कालवड- लाडी, जिला त्यानं पोटच्या

तेव्हढ्यात दाराची बेल वाजली आणि जिवाने दार उघडू न वासुदेवाला

लेकराप्रमाणं वाढवले होते, ती त्याला पारखी होणार होती.

हे सगळे पूर्वनियोजित असावे असा संशय येऊन वसंतराव आणि

बोधेगावचा गुरांचा बाजार पंचक्रोशीतीलच नव्हे तर अख्ख्या

आत घेतले.

वर्षाताई माझ्याकडे डोळे मोठे करून पाहू लागले. तिकडे मी दुर्लक्ष केले, कारण सुजाताच्या डोळ्यात न मावणारा आनंद मला पाह्यचा होता.

जरा स्थिरस्थावर होताच मी म्हणालो,

“सुजाता, मला एका व्यक्तीकडू न कळले आहे की तुला गाता तर येतेच

पण तुझ्या त्या विषयातील परीक्षा पण झाल्या आहेत. गाण्याशिवाय वधू परीक्षा कशी पुरी होईल?! म्हणणार ना एक गाणे?”

सुजाता वासुदेवकडे पाहत अशी लाजली की यंव! पण तिने आढेवेढे न घेता गोड आवाजात गाणे सुरु केले, आठवणींच्या आधी जाते

तिथे मनाचे निळे पाखरू

खेड्यामधले घर कौलारू||..

जिल्ह्यातील दांडगा बाजार. गायी,बैल,म्हशी,शेळ्या-मेंढ्या तसेच उत्तम

घोडे यांच्या चारच दिवसातील व्यापाराची उलाढाल दोनेक कोटीपर्यंत

होत असे.गावठाणालगत ७०-८० एकराच्या विस्तीर्ण पठारावर दरवर्षी वैशाखात भरणारा हा गुरांचा बाजार शेतक~यांना अनेक दृष्टीने

सोयीचा होता. एक तर या दिवसात त्यांना अंमळ काहीसा मोकळा वेळ असतो. रबी पिकांच्या कापणी, मळणी सारख्या कामातून सवडही

असते. बाकी हे बोधेगावचे पठार ग्रामपंचायतीच्या वनीकरण मोहिमेमुळे चांगलेच बहरले होते.गुराढोराना सावलीची काही ददात नव्हती तसंच जवळू नच नदी वहात असल्याने पाण्याचीही चिं ता नव्हती. त्यामुळे इथल्या गुरांच्या बाजारावर शेतकरी वर्ग जाम खुश असे. “सुदाम्यारं...”अशा जोरदार हाळीनं सुदामा भानावर आला. त्याचे पाय

आपोआपच थबकले. कोण आपल्या नावानं ओरडतोय् असं वाटू न त्यानं

मागं वळू न पाहिलं तर काय.... मुंढेवाडीच्या पाटलाचा सालगडी बारकू

सुजाता शेवटची “किणकिण ती हळू , ये कुरवाळू | दू रदेशीचे प्रौढ

एक दांडगी गाय हाकीत येत होता. नावाप्रमाणंच किरकोळ देहयष्टीचा

हलकेच डोळे टिपत असताना भविष्यकाळात हरवल्या होत्या.

पाटलाच्या आठ बैलजोडीच्या शेतीच्या दलखान्यात बारकू मुख्य

लेकरू||” ही ओळ म्हणत असताना मी वर्षाताईंकडे पाहिले. त्या

बारकू तसा खूप जिगरबाज व मेहनती. म्हणूनच मुंढेवाडीतील नाथा गुमास्ता होता. “आरं कामुन असं भिं गरीवाणी पळाया लगलायस् मर्दा? जत्रा काय पळू न बिळू न चालली का काय ?”

“बारक्या या लाडीला यकदाची उजवून टाकावी म्हंतुया, वैरणकाडीची लई आबदा चाललीया बग.”चाणाक्ष बारकू सगळं काही समजला .

“सुदाम्या, तुला काय वाटतं, लाडी तुज्या वटीत बक्कळ पैका घालणार

हाय् व्हय्? आरं पाठ पोट एक झालेली तपली कालवड....आयची आन, ढु ंकूनबी बगनार न्हाय कुनी“


सुदाम्याचं काळीज लक्ककन् हललं. दुष्काळानं त्याची पार वाट लावली होती. दीड एकराच्या वावरावर घरच्या आठ जणांची

गुजराण होणे शक्यच नव्हते.लग्न झाल्यापास्नं सहा वर्षात तीन

बेन,ं माजा मालक... म्हंतो कसा वजनावर ईक काळीला, आन् आट-नऊ

हजार घिऊन ये...आपुन काय हुकुमाचं गुलाम…

पोरांचं लेंढार,म्हातारा लंगडा बाप,नव~यानं टाकलेली त्याची थोरली

असं म्हणत बारकूनं शर्टाच्या बाहीला डोळे पुसले. सुदामा मात्र बारकूने

असा गाडा हाकताना सुदामाची हबेलहंडी उडे.नाही म्हणायला त्याची

आर्थि कदृष्ट्या परवडत नाही म्हणून पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेली

बहीण आणि तिची सात वर्षांची मुलगी आणि ही दोघं नवरा बायको कारभारीण हौसा मोठी हुशार होती.घरचं सगळं करून नव~याच्या बरोबरीनं शेतात काम करायची.हळव्या सुदामाला तिचा खूप

आधार वाटे.मोकळी असताना हौसा आसपासच्या वावरात तण

कस्पट काढण्याच्या मोल मजुरीला जात असे.पाच सहा कोंबड्याही

पाळल्या होत्या तिनं. पाटलाच्या मळ्यातून भाजीपाला आणून गावात

केलेला उलगडा ऐकून हमसाहमशी रडू लागला.केवळ नाइलाज म्हणून, कालवड विकायला चाललेल्या, तिच्या होणा~या वियोगानं अश्रू

ढाळणा~या सुदामाला कळे ना की श्रीमंती उतू जाणारा तालेवार पाटील

खाटकाला घरची गाय विकून पैसा का कमवू पहातोय ते...त्याच क्षणी स्वतःला सुदामा पाटलापेक्षा श्रीमंत समजू लागला. त्याने मनोमन

निर्धार केला की नाही कुणी घेतली कालवड तरी हरकत नाही, पण

फिरून विकून होता होईल तेवढं आपल्या फाटक्या संसाराला ठिगळ

पाटलासारखं खाटकाच्या दावणीला लाडीला बांधायची नाही. हे विचार

“ऐ दोस्ता, कुटं तंद्री लागली म्हनायची तुजी….अजुक चार फर्लांग

एव्हाना दोघेही बाजाराच्या ठिकाणी येऊन पोहोचले होते. एका

बारकूची सूचनाही रास्त होती. दिवस मावळावयाच्या आत

जित्राबांना बांधण्यासाठी त्यांनी खुंटे रोवले, वैरण विकत घेऊन

लावणा~या हौसाचा सुदामाला अभिमान वाटे.

दामटीत जायाचं हाय्….उचल की पावलं बिगिनं”

ठिकाणावर पोहोचायला हवे असं वाटू न सुदामानं आपला वेग वाढवला .

“बारक्या, येक इच्चारू का?”

“आरं बिनघोर इचार.तेवडाच टाइम पास हुईल दोगांचा” असं म्हणून

मनात येऊन त्याला हलके वाटले.

झाडाखाली दोघांनीही आपली पथारी मांडली,बरोबर आणलेल्या त्यांच्यापुढे टाकली, थोडासा भाकरतुकडा खाऊन, दोघांनी बिडी शिलगावल्या आणि पाहू लागले वाट आपापल्या गुरांना विकत घेणा~यांची

बारकू मोठ्यानं हसला

“न्हाइ म्हंजी…गाय कुनाची रं?.....तुज्या मालकाची तर न्हवं?” सुदामाच्या या प्रश्नावर पुन्हा एकदा बारकू गडगडू न हसला.

“सुदाम्या येडा हौदाच हाइस बग तू…आरं एवढी दांडगी गाय

बाळगायला मी काय तुज्यासारका शेतीवाला हाय् व्हय्? पाटलाच्या गोठ्यातली हाय् ही काळी “ असं म्हणून हातातली बिडी विझवून बारकू गायीच्या पाठीवरून हात फिरवू लागला.

“दोन वर्षापास्नं भाकड हाये.मालक म्हनला टाक इकून” हत्तीसारखी थोराड दिसणारी,सुलक्षणी अशी ती देखणी गाय बारकू का विकायला घेऊन चाललाय याचा आत्ता कुठं सुदामाला उलगडा झाला .

“बारकू,बाजारात यवडं उम्दं जनावर..लोक पारखूनच घेनार की रं...” “खरं हाय लेका तुज,ं पन मी काइ चार दीस तुज्यावानी तळ नाइ ठोकून बसनार या बोदेगावच्या पठारावर “

सुदामा आणखीनच बुचकळ्यात पडला.त्याचेकडे पहात बारकू

म्हणाला, “आरं मालकानंच सांगिटलय् मपल्याला की शेतकरी

कुनीबी काळीला इकत घेनार न्हाइत... कुनी इच्चारलं तरी हजार

रुपडेबी सुटनार न्हाईत... तवा मालकानं सकत् ताकीद दिलिया मला

Painting by: Amita Dalal Rajadhyaksha Los Angeles

की सरळ कसाई गाटायचा आन् वेव्हार सपवायचा.लई डोकेबाज

29


30

माणसं आणि फटाके प्रसाद साळुं ख,े मुंबई

माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं.

काही माणसं म्हणजे भुईचक्रच

नसतं.

आपलं घर

काही माणसं सुरसुरी,

आपली मुलं

वेळ नाही काळ नाही

आपल्या आपल्यातच फिरता फिरता आपल्याआपल्यातच

यांच्या गप्पिष्टपणामुळे होतात भल्याभल्यांचे वांधे

मग यांना कळतं

गांभीर्याची काशी करून नुसते उडवतात हे खांदे

छोटं भुईचक्र ऑफिस गेलेलं

म्हणूनच मित्र आप्तेष्टांच्या नजरकैदेचा यांना वरचेवर तुरुं ग घडतो

ज्या वास्तुचे इमाने इतबारे आपण EMI भरले ती वास्तुसुद्धा

आजन्म मौन पाळण्याचे नियमित मनसुबे सोडले

दारावर बेल वाजते

मख्ख जगाला ते पहावत नाही

मुलाला सांगावसं वाटतं सरतेशेवटी आयुष्य म्हणजे नुसती उर्जहीन

माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं

आज ना उद्या तीही कदाचित कचर्‍यात जमा होईल

काही माणसं बाणासारखी

काल्पनिक संकल्पना वाटते

बोलता बोलता जरा वात लावा

मोठं भुइचक्र सांगून सांगून थकतं

तरी बरं फटाक्यांवर सावधानतेच्या सूचना असतात, माणसांवर तेही

आपल्याआपल्या भोवतीच गोलगोल फिरणारी आपली बायको

बोलण्याची यांना जाम सुरसुरी

आपलं ऑफिस

सदैव आपले सुरूच असतात हे बडबड कांदे

आपलेपणाची आपली एक घेरी येउन हे आपले कोसळतात

तरी स्वत:त मश्गुल असे हे दिलखुलास बंदे

बायकोला किचन प्यारं

चटकदार गप्पांच्या साध्याशा ठिणगीचा कधीतरी सुरुं ग बनतो

आपल्या ऑफिसचं आपल्यावाचून काही अडत नाही

नजरकैदेचे असले तुरुं ग यांनी शिताफीने फोडले

आपल्यासाठी दोन अश्रू ढाळत नाही

बोलण्यावाचून यांना राहवत नाही

मुलगा आत येतो

स्वत:हून वाईट करण्याचं असं यांच्या मनात नसतं

सोनेरी चकती बनून राहील

नुकत्याच फिरू लागलेल्या छोट्या भुइचक्राला उर्जाहीन ही केवळ

एक बाटली द्या

त्याला काही काही कळत नसतं

हे गेलेच हवेत .. पार ढगात

की बाबा रे, माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं

बिना बाटलीचे जग यांना अर्थशून्य भासते

काही माणसं असतात सापगोळीसारखी

हे नॉर्मल चालले तरी यांनी प्याराशूट लावल्याचा लोकांना भास होतो

खरं तर यांचा फटाक्यांचा जन्म

पण हेच जर दू र आभाळात जाऊन फुटले

हे काडेपेटीसारख्या कागदी पेटीत दाटीवाटीने निरिच्छ पडलेले

यांच्या या अशा बेफिकीरीत काहीतरी अगम्य असतं

पण यांना काही आवाज नाही

स्वत:त दारू असूनही यांना सदैव दारू लागते हे शांत एका बाजूने गेले तरी लोकांना त्रास होतो

जन्मा आलोय म्हणून काहीतरी कसंतरी आपलं फुरफुरायचं

लोकांना असले बाण उगा उरी नको असतात

इतर फटाके कसे मस्त सोनेरी रंगीबेरग ं ी कागदातले,

तर लोक माना वरवर करकरून कुतूहलाने बघत बसतात

आयुर्वेदिक गोळ्यांसारखं यांचं रूपडं

माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं

रंग नाही

आकर्षक उजेड नाही


नुसता आपला वास नि कुट्ट काळा धूर धूर धूर धूर

अशीच माणसं आपल्या अवतीभोवती दिसतात भरपूर

जन्माला आलोय म्हणून कसंतरी रडतखुडत आपल्या आयुष्य नामक

स्वत:हून स्वत:साठी पेटणं यांना अमान्य असतं

माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं

अपघाताला मृत्युलोकापर्यंत एकदाच पोहोचवणंच यांना मान्य

काही फटाके लोकांदेखी फुसके बार

माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं

आपापले धुमसत राहतात

असतं

काही माणसं असतात आपटीबारसारखी

आपल्या सोनेरी वेस्टनाने लोकांच्या अपेक्षा उं चावत एकदिवस तोंडघशी पडतात आणि फुटतात

पाकिस्तानचं आं तरराष्ट्रीय राजकारणात जे होतं यांचं अगदी तसं होतं

रोज नव्या कारणाने अख्ख्या जगासमोर यांचं हसं होतं

सोनेरी गैरसमजात जमिनीपासून दोन फूट वर अधांतरी तरंगायचं यांचं कौशल्य असामान्य असतं

माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं काही लोक असतात फुलबाजीसारखे अत्यंत सामान्य जगणारे

फटाक्याच्या जन्माला आलेले हे ओल्या वातीचे हळवे बार कोणी यांची दाखल घेत नाही

हसून झाल्यावर लाथेने यांना भिरकावून देतात

पण शेवटी आपले म्हणून कोणी यांना घरी नेत नाही सारे फटाके फुटले लोक घरी गेले

तरी कोपर्‍यात भिरकवलेला तो मंद मंद धुमसतच असतो

त्या एकांतात आत असल्या नसल्या उर्जेसकट एकदाचा व्यक्त होतो त्या कोपर्‍यात एक अंधुक प्रकाश हळू हळू प्रखर होत जातो

आणि कोणालाही आवाजाचा फार त्रास न देता हा तेजस्वी प्रकाश धूर बनून राहतो

कदाचित याला मायेचं उन्ह लागलं असतं तर पेटलाही असता

पण फुसक्या बाराच्या किंमतीचं उत्तर जगालेखी नेहमी शून्य असतं माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं.

गर्दीत बेमालूम मिसळणारे

नेहमी जितकं हवं तितकंच फुलणारे

जास्त सौम्य नाही व जास्त प्रखरही नाही

कोणावर हक्क नाही वा राग मत्सरही नाही

दिवाळीत पणतीवर लागणार्‍या पहिल्या फटाक्याचा मान यांचा यांचं साधं समरसून जगणं खूप शिकवून जातं

यांचं तृप्त विझणं देखील मनाला चटका लावून जातं

यांचं तोलूनमापून अदबशीर हळु वार नम्र आदरपूर्वक फुलणं मनोरम्य असतं

माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं काही माणसं म्हणजे माळे त घुसडलेले रस्सी बॉम्ब यांची असते वेगळीच बोंब

हे कसेबसे जेवायला उठतात झोप आले की निजतात

जेवणं आणि झोपणं याउपर काही करू नये

आपण आपला वळकटी घेऊन निमूट निजावं भलत्या भानगडीत पडू नये

सदैव दुसर्‍याच्या निखार्‍याची उब कधी मिळे ल याची वाट पहात बसतात

यांना कधीही पहा हे झोपाळलेलेच दिसतात

Painting by: Avi Sadhu, Los Angeles

स्वत:हून पेटण्याचे सारे गुण अंगी असूनदेखील

31


32

The Dandelion Natasha Dighe Badri, Khushi

sank comfortably in her armchair. Her little daughter had, just a little while back, disentangled herself from mommy and was nearby doing her homework. The slanting rays of the evening sun made the well-furnished room feel even more cozy and comfortable. The scent of lemon grass from the cup of green tea in her hand pleasantly tickled her nose. As she took off the jacket of her smart business suit, its pocket buzzed. She took her cell phone out of the pocket and smiled. It was her husband, saying he was on his way home and would be picking up the dry cleaning as well. Comfortable in her seat, she sipped her green tea and her eyes drifted through the glass door of the balcony. Neatly arranged pots contained many different flowering plants each with more exquisite flowers than the next. Like everything else in the apartment, her taste in flowers was expensive without being showy and pompous. Her eyes rested fondly on Tulsi plant - holy basil. The Tulsi had been worshipped in her family for generations. In a big pot next to it, was a dandelion, pretty but seeming rather out of place in the prize rose bushes and the like. The high rises of New York city made a picturesque backdrop to the scene. As lightly as the seed of a dandelion, her mind rose from the present day and drifted into memories. She saw herself, again in the mirror in her college dormitory, her bedroom with the pictures of her family by her bedside; a photo-frame on the floor amid its own shattered glass with a picture of the smiling faces of herself and a boy. She hadn’t smiled in a long time then. Of course, she had had to fake smiles when she had videochats with her parents back in India for she wouldn’t want them to see her cry. She had thought it futile to

New Jersey

make her parents sad by hearing of her heartbreak, hearing of a boy who had lightly laughed off her newly blossoming emotions saying they were just friends or hearing of how hard it was to find a job though she was graduating with good grades. Life had turned aimless, meaningless. Prayer had become just a ritual. Her Tulsi plant in the common living room had long dried up in the frost of the winter and she had given up her futile attempts to water it back to life. Life had grown into a heavy burden to bear and her shoulders were tired. As if in a trance, she had walked into the bathroom, the tiles icy cold under her bare feet. She had turned on the tap and put the stopper in. The bathtub had begun to fill as the water gushed out of the faucet. With a long look at her wrist, she had stepped out into her bedroom again. She had emptied the contents of her drawer onto her bed, but with no luck. The things you are looking for often have a way of eluding you. With a sudden burst of energy, she had stepped out of her room, through the living room, into the kitchen. The knife stand stood invitingly on the kitchen counter next to the sink. At just that moment, someone had stepped out from the other bedroom across the living room, her roommate, Richa. They called themselves roommates though technically, they shared the college housing apartment and not a room. Richa had begun enthusiastically, “There you are, I have been waiting to show you something all day! Just a minute” and had run back into her room and come out holding up what looked like a small cup of soil. “Here, it’s for you.” Still somewhat dazed, Khushi had taken the ‘gift’ and looked at it. It had not been just what it seemed at first, a cup of soil, for from that soil rose a teeny tiny little green shoot,


hardly half a centimeter high. Richa had gushed on, “It’s a Tulsiji from your old pot. I knew there must be some seeds from the old plant in the soil so I had kept watering it and when the shoot rose, I transplanted it to this cup for better care. I knew you would like it. ”

brought her back to the present. She smiled and gazed fondly at the dandelion swaying in the breeze.---Has picture made by Ash and Author picture

Khushi had stared dazedly at the plant and then at her friend. Suddenly snapping out of her trance, she had hugged Richa and thanked her before breaking into tears and rushing to her bedroom. She had turned off the bath water and removed the stopper. With the water from the tub slowly emptying down the drain, she had felt the pain and sorrow which had accumulated in her heart slowly drain out through her eyes. Her friend’s unexpected kindly gesture had pulled her back, when she had been leaning over the edge of a precipice. The little sapling that sat now on a small pot in her room on a window-sill now had begun reminding her of the good things there were in her life or rather that there still were good things in life. She had turned her life around as day after day she had worshipped that little Tulsi sapling. She had aced a job interview, making future look a little brighter. She had invited her parents to visit her for her graduation ceremony to see her being awarded her degree. She had found things in life worth looking forward to. One morning, she had woken up and looking at her little plant had burst out laughing. It had grown a little yellow flower. She had been worshipping a dandelion. But it had given her strength when she had needed it most. When Richa had seen it later, she had been greatly taken aback and rather apologetically said, “A dandelion seed must have been in the soil too.” At the end of the day, they had both shared a good laugh about it. Then Khushi had got a new Tulsi plant too, but kept the dandelion as well. As life went on, she had graduated, moved. Found a new and better job, found love. Many years later, she had still always kept a dandelion in her garden as a reminder.

असा यावा गणराज” सौ धनश्री देसाई (तोड़ेवाले), मुंबई

आताचा गणराज काही वेगळं घेवून यावा

समाजात नविन संस्कारांच बीज पेरून जावा

पावसाचा कल्लोळ सुख समाधानकारक व्हावा शेतकऱ्याला नविन उमेद देवून जाणारा असावा लोकमान्यांचा वसा पुनःएकदा जिवंत व्हावा

देशाला पुनः ऐक्याच्या सूत्रात बांधणारा ठरावा धान्याने समृद्ध असा हा वर्ष न्हावून निघावा

भू मातेचा प्रत्येक पुत्र भरल्या पोटी निजावा भ्रष्टाचार संपून सत्याचा विजय व्हावा

असा आमचा देश सुखी संपन्न असावा

भू मातेचा प्रत्येक बालक या मातीला जागावा

सीमेवरती उभ्या जवानास जिवंतपणी सन्मान मिळावा विश्व शांति व समाधान घेवून यंदा हा गणराज यावा आणि तो समाधान चीरकाल टिकावा...

The wind-chime tinkled in the evening breeze and

33


34

आनंदवन सुनीता सुरश े महाबळ, मुंबई

कुत्र्यामांजरांना माणसं

अंगाखांद्यावर खेळवतात कुष्टरोग झाला तर मात्र

घरची माणसेच टाकून देतात...१ देव प्रेषित म्हणून पाठवितो बाबांना अशा भावनाशून्य जगात

भूतदयेचं असं ज्वलंत उदाहरण

मिळणार नाही अवघ्या विश्वात...२ ऐषारामात जगण-या बाबांना

एकदा एक कुष्ठरोगी दिसतो तोच बाबांच्या आयुष्यातला

टर्निंग पाँईंट ठरतो...३ अस्वस्थपणे फे-या मारणारे बाबा निर्णय एक घेतात

“तू तिथे मी” म्हणणा-या साधनाताई भक्कम पाठिंबा देतात...४

.बुद्धयाच स्विकारलेल्या सतीच्या वाणाची तात्काळ सुरूवात होते

ऐश्वर्य, सौख्य सारे नाकारून

ध्येयपथावर पाऊल पुढे पडते...५ पतीपत्नीच्या अद्वैताचं हे एक सुंदर उदाहरण ठरते

बाबांसह साधनाताईंच्या

साधनेस सुरुवात होते...६ तमा नाही कष्टाची, पैसानाही गाठीला

गणगोत मागे टाकून

स्वेच्छेने लागले कामाला...७

निर्भत्सना साहिली घरच्यांची सरकारही नव्हते पाठीला

एकाकी सेवाव्रताचा कित्ता उभयतांनी गिरवला...८

कुष्ठरोग्यांमध्ये बाबांना दिसे प्रत्यक्ष भगवान

त्यांच्या सहाय्यार्थ उभविले आनंदवनाचे नंदनवन...९ कष्टाची परिसिमा होती

त्यातच विकास, प्रकाश जन्म घेती त्यांच्या अंगिकृत कार्यात मदतीला दोघांचे चिमुकले हात येती...१० विकास होत होता सर्वांचा

प्रकाशही लाभला सा-यांना

विकासने आनंदवनाचा विकास केला प्रकाश लाभला हेमलकशाला...११ फक्त कुष्ठरोगीच नाही तर अंधमुकबधीर अपंगांनाही

लाभला आधार दोघांचाही

उजळली जीवने मुक्या जीवांचीही...१२ फक्त पाहून डोळ्यांनी आपण प्रशंसा तोंडानं करायची नाही

यथाशक्ति करू काही हमी आपण देऊ...१३


नवी रेसिपी शैलजा माटे, लॉस एं जेलीस

स्थळ: लॉस एं जेलिस मधील एका उपनगरातील प्रशस्त घरातील

बाय अरुणा सतीश गोखले”. पुस्तकात खुणा पण घालून ठे वल्या

वेळ: संध्याकाळ

(पुस्तकाचे पान उघडू न ) सोपी आहे की रेसिपी!

सतीश: हॅ लो. हो गोखल्यांचे घर... मी सतीश गोखले बोलतोय...

पुन्हा किचनमध्ये येऊन “आज अरुणाला आणि तिच्या पाहुण्या बाईना

अरुणा: हॅ लो. हां, शीला कशी आहेस? कुठू न बोलते आहेस?

chopped zucchini”.

तुझा फोन नंबर होता. म्हंटले तुला फोन करावा. कारण मी

पुन्हा टीव्ही कडे वळतो.

एअरपोर्टआर पिकप करू शकशील का? थोडे साईटसीइं ग करायचा

वाचतो, “add peas to the pan” झुकीनिच्याच पॅनमध्ये मटार

अरुणा: नो प्रॉब्लेम. कधी येतेस ती वेळ ठरव. आमच्याकडेच उतर.

पुन्हा “टच डाऊन” ऐकून टिव्हीकडे मोर्चा. पुन्हा पुस्तक बंद होते आणि

पुढील वीकेंडची शुक्रवार दुपार

फ्रिटर्स”. “put sliced and steamed squash slices in the

घेऊन मालिबु टेम्पलला जाईन आणि मग घरी येईन. संध्याकाळची

flour, butter, salt and pepper and stir.” वा, वा, किती सरळ

आमच्या शाळे त गृहशास्त्राच्या शिक्षिका होत्या. आणि मी त्यांची

“make small balls, flatten them and shallow-fry”. तसे

फॅमिलीरूम.

आहेत. ती काहीतरी स्पेशल झुकीनी डिश करणार होती.

फोन वाजतो.

रेफ्रिजरेटर उघडू न बिअर काढू न टीव्हीपुढे जातो. पुढील कमर्शि अलमध्ये

आपण कोण? शीला पटवर्धन? थांबा हं, अरुणाला फोन देतो.

माझे क्युलीनरी स्किल दाखवणार बरे का. (पुस्तकात पाहून) “Sauté

शीला: अग~, मी माझ्या मुलीकडे ह्युस्टनला आली आहे. तिच्याकडे

एक पॅन घेऊन झुकीनी परततो. “टच डाऊन“ ऐकताच गॅस बंद करून

पुढच्या वीकेंडला तिकडे येणार आहे, तेव्हा विचारावे की तू मला

परत येतो तेव्हा बंद झालेले रेसिपी बुक चुकून नव्या खुणेवर उघडतो.

पण विचार आहे, डिस्नेलँड युनिव्हर्सल वगैर.े

घालतो.

शक्यतो बरबँकला ये, म्हणजे मला पिकअप करायला जवळ पडेल.

सतीश नव्याच एका खुणेवर ते उघडतो. यावेळी पान असते “स्क्वाश

अरुणा: ए सतीश, मी शीलाला पिकअप करायला जातेय. तिला

pan”. भोपळ्याच्या फोडी उकडू न घेऊन पॅनमध्ये घालतो. “add

सगळी तयारी केली आहे. तुला माहितीय ना, शीलाच्या आई

आहेत इन्स्ट्रक्शन्स. आता तळण दिसतेय. भांड्यात तेल गरम करतो.

लाडकी विद्यार्थिनी होते. तेव्हा माझ्या पाकनिपुणतेची झलक

करून तयार फ्रिटर्स डिशमध्ये लावून ठे वतो. गॅस बंद करून आपल्या

मधल्या रेसिपीज मी करणार आहे. Zucchini Salad, Spicy

आहे काय आणि नाही काय!”

कौंटरवर ठे वली आहे. आल्यावर मी सगळे करीन. बरे मी आले.

जातो.

अरुणा गेल्यावर.

दारावरची बेल वाजते.

शीलाला दाखवायला पाहिजे. मी लिहिलेल्या इं ग्लिश कुकबुक

पाककौशल्याकडे प्रेमाने बघत म्हणतो, ”सगळे तैय्यार आहे म्हणावे.

Peas आणि Squash Fritters करणार आहे. सगळी तयारी

पुन्हा टीव्हीवरील गेम पाहण्यासाठी हातात बिअरची बाटली कुरवाळत

सतीश: ओ के. सी यू.

***

सतीश: चला, आता फूटबॉल बघता येईल, युसिएले विरुद्ध युएससी

सतीश (दार उघडू न): या या, नमस्कार. मी सतीश, अरुणाचा नवरा.

टीव्ही सुरु करतो.

अरुणा (एकीकडे तळणीचा वास घेत सतीशकड संशयाने बघते): शीला

सतीश(स्वतःशी): आज मी अरुणाला सरप्राईज करणार. तिचे

तोवर मी चहा टाकते.

आहेत.

बसा ना.

कमर्शि अलमध्ये किचनमध्ये जाऊन कौंटरवरील तयारी बघतो.

मी तुझी बॅग गेस्टरूममध्ये ठे वते. तू बाथरूम मधून फ्रेश अप होऊन ये

कुकबुक इथेच दिसते आहे. वा “इझी रेसिपीज फॉर बिझी विमेन,

अरुणा बॅग ठे वून येते. शीला तेथे नाही असे पाहून म्हणते,

35


36

अरुणा: सतीश, किचनमधून वास कसला येतोय?”

किचनमध्ये त्याच्याबरोबर जात रिकाम्या कौंटरकडे पाहत

अरुणा: सतीश, मी इथे ठे वलेली सगळ्या वस्तूंची तयारी कुठे गेली? आणि हे तू काय केले आहेस?

सतीश: अगS, तुझ्या रेसिपी बुक बरहुकूम केलंय सगळं . हे बघ, तू चॉप केलेल्या झुकीनी ऑलिव्ह ऑइलमध्ये सॉटे केल्या, मग त्यात बोलमध्ये ठे वलेल्या पिज घातल्या (पुस्तकाचे पान उघडीत) उप्स! यात लिहिलेल्या पीजचे काय झाले?

अरुणा: कारण त्या दुसऱ्या रेसिपीत आहेत.(ते पान उधडू न दाखवते) सतीश: अरे बापरे!!

अरुणा: पण स्क्वाशचे तुकडे कुठे गेल? े

सतीश: (पहिल्या रेसीपीचे पान उघडीत ) अरेच्या! कुठे गेले ते?

मघाशी याच पानावर होते की.

अरुणा: अहो मिस्टर! ते तिसऱ्या रेसिपीत आहेत (पान उघडू न दाखवते)

सतीश (स्वतःला सावरीत): अरुणा, थ्री इन वन!! नवीन रेसिपी!! अरुणा कपाळाला हात लावते.

अरुणा: अरे पण, मी तीन प्रकार करणार होते. त्यांची तू एकच डिश बनवलीस. आता काय करू? चव घेऊन बघते.

अरुणा: नॉट बॅड ! आता शीलाला हे चहाबरोबर देत.े मग पुढचा जेवणाचा बेत. मला या नवीन रेसीपीचे मराठी नाव सुचलंय,

“घोटाळा” कटलेट्स!” सतीश: घोटाळा?

अरुणा: हो – घोसाळे , मटार आणि भोपळा !!


The Science of Resistance and The Art of Success Ninad Vengurlekar, Mumbai

Have you heard yourself saying - “That guy got lucky.” to conquer resistance. How many times have you said it to put down someone more successful than you? Think about it. We all have heard the story of the hare and the tortoise. The hare couldn’t believe that the tortoise harbored aspirations to win a race against him. Once the race began, an over confident hare ran faster than his usual pace. He left the tortoise far behind - perfect script until here. Midway through the race, the hare felt sleepy and decided to rest. He knew the tortoise would take long time to reach his pit stop. He was confident of getting up before the tortoise could reach and race ahead to the finish line. Unfortunately the tired hare could not wake up on time, and the tortoise not only passed him, but also ended up winning the race. The traditional moral of this story is “slow and steady wins the race”. But to me that is partly true. Or may be it is entirely false. In the modern world, the moral of this story is that the difference between the hare and the tortoise was Resistance. He who conquered his resistance, won the race. The hare was confident, talented and faster. The tortoise was no less confident. Maybe he had less talent and ability to win a race. Ultimately he won because he could resist rest and sleep while the hare couldn’t. The tortoise knew he had no chance, he knew he was slow, but he had faith and belief of an outside chance to win. And for that to happen he had to resist the feeling of giving up, the feeling of self-doubt at every slow step he put forward. Because he did, he won. There was nothing else going for him. So this is what it is. Like the hare and tortoise story, in the long-term race of life, competitive advantage does not come from talent or passion, as much as it comes from persistence. And at the core of persistence is your ability

So what is Resistance? Steven Pressfield describes Resistance as a universal force that exists in everyone. Resistance has one sole mission: to keep things as they are. By maintaining a status quo, resistance gives a feeling of comfort to its owner. Pressfield says that resistance does not have a personal vendetta against anyone; rather it is simply trying to accomplish its only mission – to maintain a status quo. Resistance uses its invisible power to stop you from taking action. Its only agenda is to kill any possibility of creative change through whatever means possible. To accomplish its mission Resistance takes various forms. Here are a few examples: 1. Rationalizing - “I could have lost weight, but my office travel made it difficult for me to attend the gym.” 2. Fear and anxiety - “I hate my job, but I cant quit.” 3. Justify pointless distractions that require urgent attention to justify inaction against what is important - “I couldn’t finish my CA because I did not have time to study due to my office work.” 4. Raise the voice of an inner critic - “Dude, you don’t have the caliber to get into IIMs. Then why try?” 5. Procrastination (the worst type of resistance) - “I will do it later. Things will somehow magically change around me.” Resistance takes 100 other forms to stop us from achieving what we desire. Because - “Resistance is always lying and always full of shit.”Hope you now understand what resistance is. I know you understand it perfectly right - because each one of you who is reading this has resistance all your life. It is just that you have not identified it as the single most reason why you are where you are today. That is what I am trying to tell you. If you know your calling and have not acted upon it or you are scared to even think about your calling or you are unhappy where you are but do not have the will to try going where you can be, then you are a victim of a disease

37


38

called Resistance. Got it? “Most of us have two lives. The life we live, and the unlived life within us. Between the two stands Resistance.” It is Resistance that has instilled fear and anxiety in you to change yourself. Your fear to surpass resistance and act on it is the sum total of your mundane existence. Steven Pressfield says that Fear is the precursor to resistance. The more scared we are to act on our calling, the greater is the need to go after it. “Resistance is experienced as fear; the degree of fear equates to the strength of Resistance. Therefore the more fear we feel about a specific enterprise, the more certain we can be that that enterprise is important to us and to the growth of our soul. That’s why we feel so much Resistance. If it meant nothing to us, there’d be no Resistance.” So now that you know what ails your progress, go act upon it. Action kills resistance. Inaction builds it. Steve Jobs said “Stay Hungry, Stay Foolish”. To stay foolish means to act without the fear of consequences. To act without the fear of consequences is to banish resistance from your life. Resistance is the last of the unconquered human conquests. It afflicts everyone, even the most powerful and the rich, and the most religious and the spiritual. If you are a bored homemaker or a dependent senior citizen, remember it afflicts you too. Nobody can escape resistance. So stop hiding in the shadows of your glorious procrastination. You will stay in the shadows forever. You will never realize yourself and your calling. This is the greatest danger of ignoring your Resistance: “The most pernicious aspect of procrastination is that it can become a habit. We don’t just put off our lives today; we put them off till our deathbed. Never forget: This very moment, we can change our lives. There never was a moment, and never will be, when we are without the power to alter our destiny. This second we can turn the tables on Resistance. This second, we can sit down and do our work.” Therefore - to live a life you aspire, you will have to sink your “junkyard-dog teeth into Resistance’s ass and not let go, no matter how hard he kicks.” This is the secret of success. Your passion, commitment, hard work means nothing if you cannot overcome Resistance. So next time you point fingers at a successful person and are ready put

him down as “lucky”, think of the million times you lost your battles with Resistance. Put that pointed finger back into your pocket and get back to work. On the eve of Diwali 2016, I wish you all a life free of Resistance. शुभस्य शिघ्रम्! Ninad Vengurlekar runs a startup in language learning. He is an alumnus of Harvard University and a veteran edtech professional based out of Mumbai. Ninad is a compulsive blogger who wants to use his writing skills to change the way people think about the world.


गाव हे माझे - “सिकेन”

आली रे आली दिवाळी आली

सु. गि. जोशी,

स्नेहल पाटील,

फिलाडेल्फिया

आहे आल्याड ‘प्रीमोज’, आहे पल्याड ‘मॉर्टन’, त्याच्या मधो-मधे, सुंदर-से टु मदार गाव ज्याचे ‘सिकेन’ आहे नाव, ज्याचे सिकेन आहे नाव I

जेंव्हा पासुनी आलो, येथे आम्ही रहाया, कधी नाही वाटले, गेले दिवस वाया

माणसात इथल्या, माणुसकीची माया, आपुलकीची जणू, देत असे छाया I

शेजारयात आहे इथे, समझदारी फार, कळता आपत्काळ, देत मदतीचा हाथ नागरिकांचा आहे, खूप मृदू स्वभाव,

दुबई

आली रे आली दिवाळी आली घेऊनि हि रोषणाई ,

लहानापासून थोरांपर्यंत आवडे हा सण साजिरा प्रत्येकाच्या दरबारात आहे आता लख्ख दिवा , करा तयारी फटाक्यांची , आतिषबाजीची पण नको प्रदू षणाची .

कुणी लाडू बनवा कुणी चकली

कुणी चिवडा बनवा कुणी करंजी

पण गरिबांनाही द्या हि शिदोरी आपुली आली रे आली दिवाळी आली

अंगणात असू द्या सडा सारवण

बोलताना देखील ते, नाही करी दुजा भाव I

पण नको ती धुळवड नको पाण्याची नासाडी

हिरव्या गालीच्यांनी जसे, पंघुर्लेले माळ

दारात लावू पणत्या आपल्या

गावाभोवती आहे, चौफेर हिरवळ,

असू दे एक रांगोळी

सर्वांसाठी YMCA व्यायामशाळा,

उजेड देऊ समोरच्यालाही तितक्या

‘लौरेल-मनोर’, ‘न्यू-ओरलेंस’, आणि ‘बिशॉप-हिल’,

विसरुनी भांडण आपुले ,

आहे सांभाळण्यासही सोय, बाळ-गोपाळा I

‘आय-टी’ च्या लोकांची येथ,े फार मोठी किल-बिल राहण्यासाठी सदनिका ही, मिळे माफक दरात, जाण्यास सोडू न लोका, नाही येत मनात I किराणा, भुसार आणि मॉल,

शेजारीच आहे, प्रोड्युस-जंकशनचा हॉल, वीकेंडला येतात, खरेदीस लोक छान

शेजारीच गॅस-स्टेशन आणि मेकॅनिकचे दुकान हाकेच्या अंतरावर आहे, स्टेशन ‘सिकेन-जंकशन’ केवढी मोठी सोय ही, करायलाच लागेल मेंशन,

संगमताने राहु सगळे

आली रे आली दिवाळी आली

छोट्यानां वाटा थोरांना वाटा फुलबाजी आणि भुईचक्कर करा सगळ्यांचा आदर ,

भरपूर लावा सुवासिक तेल आणि उटणे पण उठा पहाटे पहाटे

हौस करा स्वतःची अन दुसऱ्यांची

पण लक्षात ठे वा आठवण तुळशीची , आली रे आली दिवाळी आली

एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ

अहो, दत्तो-पंत गेल्या-पासून, आम्ही शोधतोय नवीन पंत I आहे आल्याड ‘प्रीमोज’, आहे पल्याड ‘मॉर्टन’, त्याच्या मधो-मधे, सुंदर-से टु मदार गाव, ज्याचे ‘सिकेन’ आहे नाव, ज्याचे ‘सिकेन’ आहे नाव

39


40

कौटिल्याची गुप्तहेर व्यवस्था डॉ असावरी बापट, पुणे

द्वै तवनांत युधिष्ठीर आपले अतुल्य पराक्रमी चार भाऊ व याज्ञसेनी

द्रौपदीसह बसला होता. सर्वांच्या चेह-े यावर समोरची व्यक्ती काय

गुप्तहेर ही संकल्पना भारतात अगदी वैदिक काळापासून आढळते.

समोरच्या माणसाचा चेहरे ादेखील चिं ताग्रस्त दिसत होता. कारण

नमः।“(१६.२१) असे म्हटले आहे. यांत ‘स्तायु’ किंवा ‘स्तेन’ या दोन्ही

संभाषणाला कशी सुरवात करावी याचा काही क्षण विचार करून

असो अशी ती प्रार्थना आहे. हेरांसाठी गूढपुरुष, चर, चार, यथार्हवर्ण,

सांगणार आहे, ते जाणून घ्यायची उत्सुकता होती. ब्राह्मणवेशातील

यजुर्वेदात, “स्तेनानां पतये नमः” (१६.२०) किंवा “स्तायूनां पतये

त्यानी आणलेली बातमी पांडवांच्या दृष्टीने हितावह नक्कीच नव्हती.

शब्दांचा अर्थ ‘गुप्तहेर’ असा आहे. त्यामुळे ‘हेरांच्या अधिपतीला वंदन’

हात जोडू न तो म्हणाला, “हे राजन्, राजाचे डोळे च असणा-या,

स्पश असे विविध समानार्थी शब्द आहेत. या प्रत्येक शब्दाला विशिष्ट

कार्यावर नियुक्त केलेल्या गुप्तहेरांनी राजाला कधीही फसवू नये.

अर्थ आहे.

शांतपणे ऐकून घ्यावे कारण प्रिय असूनसुध्दा हितकारक वाणी दुर्लभ

गूढ म्हणजे गुप्त. गुप्तरुपात वावरतो तो गूढपुरुष. चर किंवा चार यात

(क्रियासु युक्तैर्नृप चारचक्षुषो न वञ्चनीयाः प्रभवोऽनुजीविभिः।

आलेच. यथार्हवर्ण यातील ‘वर्ण’ म्हणजे वेश व ‘यथार्ह’ म्हणजे हवा तसा

म्हणून राजानीसुध्दा तो जे सांगेल ते प्रिय किंवा अप्रिय असले तरी असते”.

चालणे या अर्थाचा संस्कृत धातू आहे. बातम्या काढायच्या तर फिरणे

अतोऽर्हसि क्षन्तुमसाधु साधु वा हितं मनोहारि च दुर्लभं वचः।।)

वेश घेणारा. कारण ज्या लोकांत जायचे त्यांच्यासारखा वेश असेल तरच

किरातार्जुनीयम् १.४

त्यांच्यात मिसळणं व बातम्या काढणं शक्य होईल.

समोरच्या व्यक्तीच्या मुखातील हे वाक्य अतिशय समर्पक होते

स्पश यात देखील थांबवणे, पाहाणे स्वीकारणे अशा अर्थाचा संस्कृत धातू

होती. कारण ब्राह्मणवेशातील ती व्यक्ती म्हणजे पांडवांना वनवासात

व ती प्रत्येक गोष्ट तत्परतेने राजाला कळवायची हे गुप्तहेराचे कर्तव्य.

पाडंवांनी नियुक्त केलेला गुप्तहेर होता. त्यानी आणलेली बातमी

महाभारतांत शांतिपर्वात केवळ शत्रु-मित्रांच्याच नव्हे तर राजकुमारांच्याही

असणारा दुर्याधन राज्य मात्र धर्मानुसार करत होता. राजा म्हणून

आहे. तर रामायणांत, अधर्माचा त्याग करून गुप्तहेरांकरवी सर्व गोष्टींवर

म्हणूनच गुप्तचर राजाला विनंती करत होता, ‘बातमी हितकारक

आहे. राम-सग्रीव मैत्रीची वार्ता हेरांकरवी अंगदाला कळल्याचे वर्णन आहे.

गुप्तहेराच्या रुपाने राजा सर्व पाहात असतो व आपल्या योजनांची

हेरांचा उल्लेख वारंवार राजाचे नेत्र असा येतो. मनुस्मृतीत दुस-याच्या

व त्याच्या चेह-े यावरची चिं ता त्याच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत

पाठवल्यावर दुर्यौधन राज्य कसे करत आहे, ते जाणून घेण्यासाठी

आहे. थोडक्यात लोकांना थांबवून दिसेल त्या गोष्टीचा स्वीकार करायचा

पांडवांसासाठी निश्चितच हितकर नव्हती. कारण पांडवांसाठी दुष्ट

मनोगतांची ओळख करून देणारा, अशा शब्दांत गुप्तहेराचे वर्णन केले

दुर्योधनाचं वागणं प्रिय असलं तरी पांडवांच्या दृष्टीने ते वाईट होतं

लक्ष ठे वणे व प्रजेचे धर्मानुसार रक्षण करणे, हे राजाचे कर्तव्य सांगितले

नसली तरी गुप्तहेरानी मात्र जे सत्य आहे तेच सांगायला हवे कारण

चारचक्षु राजा पंच ज्ञानेंद्रियांतील नेत्र हे सर्वश्रेष्ठ इं द्रिय. संस्कृत साहित्यात

आखणी करत असतो’.

द्रव्याचे अपहरण करणारे उघ़ड व गुप्त असे दोन प्रकारचे चोर असतात

किरातार्जुनीयम् या संस्कृत काव्यातील वरील प्रसंग गुप्तहेराची

म्हटले आहे.

राजाच्या विरोधातील बातमी कटू असली तरी सत्य जे असेल तेच

(द्विविधांस्तस्करान्विद्यात्परद्रव्यापहाकान्।

मनोवस्था नेमकेपणानी मांडतो. सत्याचा अपलाप होऊ न देता आपल्या सांगणं, हे गुप्तहेराचे कर्तव्य.

व गुप्तहेररूपी नेत्र असलेल्या राजाने त्यांचा शोध घेतला पाहिजे, असे

प्रकाशांश्चाप्रकाशांश्च चारचक्षुर्महीपतिः।। )मनु ९.२५६


रामायणांत, राजा दू र असूनसुध्दा सर्व गोष्टी चारांमुळे पाहू शकतो

१. कापटिक – दुस-याचे मर्म जाणणारा, अत्यंत बुध्दिमान असा जो

(यस्मात्पश्यन्ति दू रस्थाः सर्वानर्थानराधिपाः।

याठिकाणी हेरगिरीसाठी लहान विद्यार्थ्याची निवड का, असा प्रश्न सहजच

म्हणून राजांना चारचक्षु असे म्हटले आहे

चारेण तस्मादुच्यन्ते राजानश्चारचक्षुषः।।)रामायण

तर हितोपदेशांत ज्यांच्यामुळे स्व व परराष्ट्रांतील कार्य व अकार्याचे निरीक्षण करता येते असे चारचक्षु असलेला राजा अंधळा नसतो, अशा शब्दांत गुप्तहेरांचा गौरव केला आहे.

(भवेत्स्वपरराष्ट्राणां कार्याकार्यावलोकने।

चारचक्षुर्महीभर्तुयस्य नास्त्यन्ध एव सः।।) हितोपदेश ३.३४ पण गुप्तहेरांवरील विस्तृत चर्चा आढळते ती कौटिलीय अर्थशास्त्रात. गूढपुरुषांवर कौटिल्याने जेवढा भर दिला आहे तेवढा नंतरच्या

विद्यार्थी तो कापटिक. (परमर्मज्ञः प्रगल्भः छात्रः कापटिकः।१.११.२). मनात येतो. त्याचे उत्तर सोपे आहे. आपल्या क़डील समाजव्यवस्था पाहाता लहान ब्रह्मचा-याशी एखादी स्त्री जेवढ्या मोकळे पणी बोलेल

तेवढा मोकळे पणा तरुण किंवा प्रौढ ब्रह्मचा-याशी असणार नाही किंवा

त्याच्याशी संभाषणदेखील होण्याची शक्यता नाही. यामुळेच शंकरासाठी तप करणा-या पार्वतीचे मन जाणून घेण्यासाठी शंकर बटु वेशात तिच्याकडे

जातो व पार्वतीहि त्याच्याशी मोकळे पणाने बोलते. हा छात्र दुस-याचे मर्म

जाणण्यात पारंगत असल्यामुळे असे प्रश्न पार्वतीला विचारतो की पार्वती स्वतःच्याहि नकळत मनातलं सारं या नवख्या बटु ला सांगून बसते.

काळात फक्त शिवाजीनी दिल्याचे जाणवते. अर्थशास्त्रातील

२. उदास्थित – संन्यास घेऊन आता त्यापासून परावृत्त झालेला व

संस्थोत्पत्तिः व बारावा अध्याय हा गूढपुरुषोत्पत्तिः तत्र संचारोत्पत्तिः

प्रज्ञाशौचयुक्त उदास्थितः।१.११. ४). एखाद्याला संन्यास घेतल्यावर

पहिल्या विनयाधिकरणांत अकरावा अध्याय हा गूढपुरुषोत्पत्तिः तत्र

असा आहे. हे दोन अध्याय गूढपुरुषांची नियुक्ती, त्यांचे कार्य, वेषांतर अशा विविध विषयांची चर्चा करतात. अत्यंत तर्क शुध्द व कार्यक्षम अशी व्यवस्था त्यानी उभी केली होती.

कौटिल्याची गुप्तहेर व्यवस्था अकराव्या अध्यायाच्या सुरवातीला

पहिल्याच सूत्रात कौटिल्य म्हणतो, उपधाभिः शुध्दामात्यवर्गो गूढपुरुषानुत्पादयेत्

कापटिकोदास्थितगृहपतिकवैदेहकतापसव्यञ्

जनान् सत्रितीक्ष्णरसदभिक्षुकीश्च।(१.११.१). उपधा म्हणजे गुप्त

कसोट्या. अमात्यांची निवड करताना विविध प्रकारच्या गुप्त कसोट्या

सांगितल्या आहेत. अशा गुप्त कसोट्यांतून पार झालेल्या अमात्यांनी

गुप्तहेरांची निवड करावी. यातील कापटिक, उदास्थित, गृहपतिक, वैदेहक व तापस हे पहिले पाच गुप्तहेर एका ठिकाणी राहून कार्य करतात. यांना “पंचसंस्था” असे म्हणतात. आता प्रश्न असा पडेल की गुप्तहेराला फिरल्याशिवाय बातम्या मिळणार नाहीत मग ही

संस्था कशी काय? सगळे च फिरत राहिले तर बातम्यांचे संकलन कसे होणार? त्यामुळे संचारी गुप्तहेरांनी गोळा केलेल्या बातम्या योग्य व्यक्तीपर्यंत पोचवायच्या तर त्यानी या बातम्या या संस्थांकडे

द्यायच्या व तेथून त्या पुढे पाठवण्याची व्ययस्था होत असे. अगदी

बुध्दि व शुचिता या गुणांनी युक्त तो उदास्थित (प्रव्रज्याप्रत्यवसितः पुन्हा समाजात यावेसे वाटत असेल तर त्याला गुन्ग हे ार ठरवून शासन करण्यापेक्षा उदास्थिताच्या रुपात हेरगिरीसाठी नियुक्त करावे, असे

कौटिल्य सांगतो. संन्यास घेतलेल्यांसाठी पुन्हा समाजात येणं हा फार

मोठा गुन्हा अगदी पंधराव्या शतकापर्यंत मानला जात होता. आजच्या काळात असल्या गोष्टी फार काटेकोरपणाने पाहिल्या जात नसल्या तरी

अजूनसुध्दा एखाद्या संन्याशानी संसार मांडला तर ती बातमी ठरू शकते. पण संन्यास घेऊन संसार मांडलेल्या विठ्ठलपंतांना ‘देहान्त’ हेच शासन धर्ममार्तंडांनी सांगितले होते. विठ्ठलपंतांनी पुन्हा संसाराचा स्वीकार केला तो त्यांना संसाराची आसक्ती होती म्हणून नव्हे तर केवळ गुरुची आज्ञा होती म्हणून. पण तरीसुध्दा समाजानी त्यांना वाळीत टाकले. मुलांचा

व्रतबंध व्हावा म्हणून विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंनी जीवंत जलसमाधी घेतली पण दुष्ट रुढींत अडकलेल्या समाजानी त्यांच्या मुलांचा व्रतबंध

कधीही होऊ दिला नाही, अर्थात ती मुलं जीवन्मुक्त होती हा भाग वेगळा. पण या पार्श्वभूमिवर इ. स. पूर्व ३६० च्या आसपास कौटिल्यमात्र या

लोकांना समाजातून बहिष्कृत करणं किंवा त्यामुळे समाजात दुफळी निर्माण होणं या गोष्टींच्या विरोधात होता. म्हणूनच त्याने या लोकांचा राष्ट्रनिर्मि तीसाठी उपयोग करून घेतला.

याच धर्ति वर जर्मनिची हेरगिरी चालत असे. ठराविक वेळेला जर्मनिचा

३. गृहपतिकव्यंजन – ज्याचं उपजीविकेचे साधन नष्ट झाले आहे पण जो

माहिती गोळा करी व ती पुढे मुख्य व्यक्तीपर्यंत पोचत असे.

वेशात

एक गुप्तहेर सर्वत्र विखुरलेल्या हेरांकडू न स्थानिक हेरांनी मिळवलेली

आता कौटिल्याच्या एकेका गुप्तहेराचा परिचय करून घेऊया. पंचसंस्था -

बुध्दिमान व शुध्द आचरणाचा आहे, असा शेतकरी म्हणजे गृहपतिकाच्या कामकरणारा

हेर

(कर्षको

वृत्तिक्षीणः

प्रज्ञाशौचयुक्तो

गृहपतिकव्यञ्जनः। १.११.९). आज एकीकडे ‘माणूस ही भारताची

उत्तम साधनसंपत्ती ठरू शकते’ असा विचार वैज्ञानिक मांडत असतानाच

उपजिवीकेचे साधन नष्ट झालेले शेतकरी जीव देत आहेत. अशा वेळी हे सूत्र उत्तम मनुष्यसाधनाच्या निर्मि तीचा पर्याय ठरू शकते. अशा शेतक-

41


42

यांवर नुकसान भरपाई म्हणून काही रकमेची खैरात करण्यापेक्षा

अपमानाचा बदला घेण्याची ताकद समाजात उरलीच कुठे होती? गेली

भविष्याची चिं ता मिटेल. कारण एकदा मिळालेले पैसे उडवून झाले

आता अत्याचार सहन करणं हा या समाजजीवनाचा अविभाज्य भाग

केवळ हेरच नव्हे तर विविध क्षेत्रातील ज्ञान दिल्यास त्यांच्यापुढील

कित्येक वर्ष भारतीय समाज हे अनन्वित अत्याचार सहन करत होता.

की पुढील आयुष्य कसे घालवायचे हा न संपणारा प्रश्न त्यांच्यपुढे

बनला होता. पण क्षात्रतेजाची शलाका पूर्णपणे लुप्त झाली नव्हती.

प्रमाणावर जाणवत असताना या लोकांना कामाचा योग्य मोबदला

तर तो राजदण्ड आता प्रजेनीच हातात घ्यायला हवा हा विचार नक्की

धर्तीवर कार्य करून घेता येईल.

१९३८, सुमुहुर्त संध्याकाळी पाच.

उभा असतो. शिवाय आज पोलिसांना खब-यांची उणीव खूप मोठ्या देऊन त्याच्याकडू न “एकमेकां सहाय करू अवघे धरू सुपंथ” या

४. वैदेहकः उपजीविकेचे साधन नष्ट झाले आहे पण जो बुध्दिमान व शुध्द आचरणाचा आहे, असा व्यापारी म्हणजे वैदेहक (वाणिजको वृत्तिक्षीणः प्रज्ञाशौचयुक्तो वैदेहकव्यञ्जनः। १.११.९).

५. तापसव्यञ्जन - उपजीविकेची अभिलाषा असणारा, मुंडन केलेला किंवा जटाधारी तपस्वी हा तापसव्यंजन हेर (मुण्डो जटिलो वा वृत्तिकामस्तापसव्यञ्जनः। १.११.१३).

यातील तापसव्यंजन हेराच्या बाबतीत कौटिल्यानी मजेशीर सूत्र दिले

आहे. तो सांगतो या तपस्वानी नगराच्या जवळ राहून महिन्या दोन

महिन्यातून एकदा उघडपणे एक मूठभर अन्न किंवा भाजी खावी. कारण

कुणाचे तरी बाहू स्फुरण पावले. प्रत्यक्ष शासकच अत्याचार करत असेल

झाला. गाझीला त्याच्या मृत्यूची घटीका कळवली गेली – २४ जानेवारी

वीस जानेवारीला सातारा गावाचे नशीब फळफळले. तिथे अचानक एका महंताचा प्रवेश झाला. जो तो आपल्या बुध्दीनुसार हा साधू

कुणाचा अवतार आहे याची अटकळ बांधू लागला. त्याच्या कीर्ति चा

सुगंध दरवळायला सुरवात झाली. त्याच्या सिध्दिची लोकांना प्रचिती

येऊ लागली, चमत्काराच्या कहाण्या वायूगतीनी पसरायल्या. पतीच्या

कफनावर ओढायला लागणारी चादर घेण्याएवढाही पैसा नसलेली एक स्त्री त्याच्याक़डे आली व ‘असं जीवन देण्यपेक्षा मरण दे’ म्हणून

साकडं घालू लागली. तिच्या दुर्दैवानी फकिराचे डोळे ओलावले. आपल्या

डोळ्यदेखत आपल्या एका बेटीला गरीबीमुळे जीव नकोसा वाटावा हे त्याला सहन झाले नाही. त्यानी परवरदिगारला साकडे घातले. डोळे

चमत्काराशिवाय साधू नसतो. एखादी व्यक्ती तपस्वी होण्यासाठी

उघ़​़डले आणि समोर पडलेल्या दगडाकडे निर्देश करून सांगितले, जा तो

असते. एवढे अल्प अन्न ग्रहण करूनसुध्दा ती व्यक्ती प्रकृतीने उत्तम

ठरणार? त्या स्त्रीने दगडाखाली हात घातला आणि शंभराच्या पाच को-या

त्याच्याकडे काही चमत्कार, अशा प्रकारची सिध्दी असणे गरजेचे असेल तर स्वाभाविकपणे लोकांना त्या व्यक्तिच्या चेह-े यावर तेज

वगैरे दिसायला लागते व लोकं त्याच्या भजनी लागतात. पण प्रत्यक्षात असे अल्पअन्न ग्रहण करणे कोणालाही परवडण्यासारखे नसते. आणि

म्हणून कौटिल्य त्याच सूत्रात पुढे गुप्तपणे पाहिजे तो आहार घेण्यास

दगड उचल, तुझी चिं ता दू र होईल. एका महंताचे शब्द ते, ते खोटे कसे

नोटा तिच्या हाताला लागल्या. अशी सिध्दी असलेला आणि सगळ्यांच

भलं करणारा हा महंत नेमका आपल्या कठीण प्रसंगी खुदानीच पाठवला असं गाझीला वाटलं. सगळी सरकारी यंत्रणा त्याच्या सेवेत हात जोडू न उभी असली तरी एका महंताचे आशीर्वाद हे अनेक यंत्रणांपेक्षा मोठे आहेत

न विसरता सांगतो (स नगराभ्याशे प्रभूतमुण्डजटिलान्तेवासी शाकं

हे भान गाझीला होते. तो फकिराच्या पायावर अक्षरशः कोसळला. दुस-

१.११ १४). हा तपस्वी नुसता सिध्द आहे असे म्हणून चालणार नाही

कळली. त्यानी गाझीला “पाक दिलवालोंके लिए ही हम प्रकट हुए है“ असा

यवमुष्टिं वा मासाद्विमासानन्तरं प्रकाशमश्नियात् गूढमिष्टमाहारम्। तो प्रसिध्दहि व्हायला हवा म्हणून या तपस्व्याच्या विद्यार्थ्यांनीच हा ‘सिध्दपुरुष समृध्दी प्राप्त करून देतो,’ अशी बतावणी करायला

याचे मर्म जाणणा-या, सिध्दी प्राप्त झालेल्या महंताला गाझीची समस्या शब्द दिला. पाक याचा अर्थ पवित्र. गाझीसारख्या ‘पवित्र’ माणसाच्या रक्षणासाठीच तर अल्लानी त्याला पाठवले होते. गाझीसाठी दुसरा दिवस

सुरवात करावी.

हा काळदिवस होता. त्यानी महंताला त्याच्या घरी चलण्याची विनंती

यासंदर्भात एक कथा आहे. १९३८ चा काळ. सातारा जिल्हा जलाल

असतो. फकिर गाझीच्या घरी गेला. सकाळी उठल्यावर महंताला तिथली

गाझी नावाच्या उन्मत्त अधिका-याच्या वरवंट्याखाली भरडला जात

होता. गरीब बिचारी प्रजा त्याचे जुलूम सहन करत होती. शेतच कुंपण

खायला लागल्यावर तक्रार तरी कुणाशी करायची. एक दिवस प्रजेला

आपली बटिक समजणा-या या गाझीने एका हिं दू स्त्रीला पकडले

व तिच्याकडू न सत्य उगाळण्याच्या नावाखाली अनन्वित अत्याचार केले. तिच्या किंकाळ्यांनी तुरुं गाच्या भिं तीदेखील गोठू न गेल्या. पण

केली. नाडलेल्या, दुःखी लोकांना दिलासा देण्यासाठीच महंतांचा जन्म संरक्षण व्यवस्था दिसली. त्यानी कारण विचारले. संध्याकाळी पाचची

वेळ भयंकर आहे असे उत्तर गाझीने दिले. मी इथे असताना चिं ता करण्याचे कारण नाही असा विश्वास महंतानी गाझीला दिला. दिवस पुढेपुढे सरकत

होता. संध्याकाळचे पाच वाजले, पहारा उठला, गाझी निश्चिंत झाला. केवळ महंताच्या आगमनानेच आपले संकट टळले असा विश्वास त्याच्या

मनी जागला. निश्चिंतपणे तो आपल्या शयनकक्षात पहुडला असतानाच


महंत शयनकक्षात पोचला. त्याचे स्वागत करण्यासाठी उठू पाहाणा-

या गाझीला काय होते आहे हे कळायच्या आधीच महंतानी दार लावले

व त्याच्या छातीवर उडी घेतली. आशीर्वादासाठी मस्तकावर ठे वल्या जाणा-या हातांची मजबूत पकड गळ्याभोवती आवळली जायला लागली. दुस-याच क्षणी कफनीत लपवलेला जांबीया बाहेर आला

व थोडीशी तडफड होऊन सगळ्या प्रजेवर जुलूम करणारा एक असुर

याचे भान भारतात सातत्याने सुटते. त्यामुळेच हे सूत्र आजच्या काळातही विचार करायला लावते.

२. तीक्ष्ण – अर्थार्जनासाठी प्राणांची पर्वा न करणारा, क्रू र जंगली श्वापदांशी लढण्याची हिं मत असलेला, अत्यंत शूर हेर म्हणजे तीक्ष्ण.

कायमचा संपला. या तरुण सिध्दाचे नाव होते – राम भोसले. पुढील

३. रसद – ‘रस’ या शब्दाचे दोन अर्थ आहेत – १. औषध २. विष. त्यामुळे

मसाजिस्ट डॉ. राम भोसले.

तीक्ष्णाप्रमाणे अत्यंत क्रू र, कार्य करताना नाती-गोती लक्षात न ठे वणारा

काळात भारतापेक्षाही भारताबाहेर अधिक प्रसिध्द पावलेले थोर बाराव्या अध्यायांत संचारी गुप्तहेरांची माहिती येत.े संचारी गुप्तहेर सत्री, तीक्ष्ण, रसद, व भिक्षुकी हे चार हेर संचारी या प्रकारात येतात.

१. सत्री - समाजात मिसळण्यासाठी या गुप्तहेरांना किती विविध

‘रसं दताति सः रसदः’ औषध किंवा विष देणारा तो रसद. हा देखील

असा असतो. अलेक्झांडरच्या मृत्यूविषयी वेगवेगळे तर्क आहेत. त्यानुसार अंभीच्या विषारी बाणानी जसा अलेक्झांडरचा मृत्यू झाला तसा त्याला

विष दिल्यामुळे झाला असेही मानतात. एक नक्की त्याचा मृत्यु नैसर्गि क नाही व तो कोणत्यातरी विषानी झाला होता. पूर्वी राजाजवळ त्याचे वैद्य सतत असत, यातल्या एखाद्या वैद्याला फितूर करणे फार सोपे नसले तरी

प्रकारचे ज्ञान असावे त्याची फार मोठी यादी कौटिल्याने दिली

अशक्य नक्कीच नसणार.

म्हणजे सामुद्रिक शास्त्र. अंगविद्या – एखाद्याच्या शरीराला स्पर्श

हेरगिरीसाठी करतो. अर्थात या स्त्रियादेखाल बुध्दिमान असल्या पाहिजेत

आहे. यांत सामुद्रिक शास्त्र - अंगावरील चिन्हांवरून ज्योतिष सांगणे

करून त्या स्पर्शावरून ज्योतिष सांगणे, यांत वेदांगांचाही समावेश होतो. जादू टोणा, इं द्रजाल, चारआश्रमांची-धर्मांची माहिती, निमित्त

४. भीक्षुकी – इ. स. पूर्व चवथ्या शतकात स्त्रियांचा उपयोग कौटिल्य असा दंडक आहेच. कारण हेरगिरी म्हणजे कुणा ये-या गबाळ्याचे काम नव्हे. गुप्तहेरांचे मुख्य प्रकार पाहिल्यावर आपण त्याच्या काही सूत्रांचा

म्हणजे शुभचिन्ह किंवा पशु-पक्ष्याच्या ओरडण्यावरून शकुन

विचार करूया. सुरवातीलाच गुप्तहेरांची नियुक्ती करून प्रजेचे धर्मानुसार

भविष्यकथन किंवा वास्तुशास्त्रानुसार दिकमंडळाची बत्तीस दिशांमधे

आहे. त्याला अनुसरून कौटिल्य स्वराष्ट्र, परराष्ट्र, वनं, उदासीन, मध्यम,

सांगणे, अन्तरचक्र – यांत कोल्हे व इतर प्रांण्यांच्या ओरडण्यावरून केलेली विभागणी या गोष्टींचा समावेश होतो. याशिवाय संसर्गविद्यांची माहिती गुप्तहेराला असावी असे कौटिल्याचे मत आहे. गुप्तहेराला विविध भाषांचे ज्ञान असावे व त्याचबरोबर ज्या समाजात जाईल

तसा वेष व वर्तणूक असावी असे कौटिल्याने आवर्जून सांगितले

आहे. संसर्गविद्यांमधे चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य, कथाकथन अशा विविध कलांचाच, थोडक्यात ज्यामुळे पटकन समाज आकर्षित

होईल अशा गोष्टींचा समावेश आहे. याविषयावर काही वर्षांपूर्वी आमिर खानचा सरफरोश नावाचा चित्रपट आला होता. यांत भारतात ज्याचा फार मोठा चाहाता वर्ग आहे असा पाकिस्तानातील एक गझल

गायक भारतात कशा प्रकारे हेरगिरी करत असतो व विष कालवत

रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य रामायणात सांगितलेले आपण पाहिले

शत्रुराष्ट्र, मित्रराष्ट्र इतकेच नव्हे तर सर्वच्या सर्व मंत्री यात अगदी राजपुत्र, राणी, पुरोहित, सेनापती, शासकीय अधिकारी अशा सर्वांचा समावेश करतो. सर्वत्र केलेली ही हेरांची नियुक्ती पाहिली म्हणजे हा कौटिल्य संशयपिशाचने पछाडलेला होता व याने कुणालाच सुखाने जगू दिले नसते

असे वाटते. पण “ज्याच्या बरोबर कुठल्याच हेराची तुलना होऊ शकत नाही,” असे ज्याच्याविषयी म्हटले जाते तो किम फिल्बी (1912-1988)

हा ब्रिटिश माणूस ब्रिटिश हेरखात्यात उच्च पदावर असूनसुध्दा त्याने आयुष्यभर, म्हणजे जवळजवळ पन्नास वर्ष हेरगिरी मात्र रशियाची केली

हे कळल्यावर जगाला फार मोठा धक्का बसला होता. अशा परिस्थितीत इ.स. 320 मध्ये कौटिल्याची सूचना अत्यंत योग्य आहे हे मान्य करावे

असतो याचे सुंदर चित्रण आहे. २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर

लागते. कौटिल्याने हेरांच्या नियुक्तीसाठी ‘आवपेच्चरान्’ असा शब्द

केल्या जाणा-या गायकांवर आक्षेप घेतला होता. आज दू रदर्शनवरील

असताना कौटिल्यानी ‘अवपेत’् असे का म्हटले असावे यावर विचार

भारतातील काही गायकांनी पाकिस्तानातून मोठ्या कौतुकाने आमंत्रित

कथित रीअँलिटी शोंमधे पाकिस्तानातून विविध कलाकार येत असतात

व त्यांचा उदोउदो देखील चालतो, मध्यंतरी पाकिस्तानी गायक राहत

फतेह अली खान याच्याकडे फार मोठ्या प्रमाणात अनधिकृत विदेशी चलन सापडले, यासर्वांचा या रीअँलिटी शोवाल्यांनी विचार केला

पाहिजे. पण स्वतःची अतिसहिष्णू प्रतिमा उभी करण्याच्या नादात

प्रयोग केला आहे. एखाद्याला कार्यासाठी ठे वायचे तर ‘नियुक्ती’ हा शब्द केल्यावर जाणवले ‘वप्’ या संस्कृत धातुचा अर्थ पेरणे असा आहे. शेतात

बी पेरायचे तर एखादं दुसरे बी पेरून चालत नाही. त्यासाठी असंख्य बीया पेराव्या लागतात. त्याचप्रमाणे एवढ्या ठिकाणी हेर नेमायचे तर

त्यांची संख्या मोठी असणार व त्याच्याच सूत्रानुसार “त्रयाणामेकवाक्ये संप्रत्ययः।“ (१.१२.१५) म्हणजे तिघांच्या सांगण्यात एकवाक्यता असेल

43


44

तरच त्यावर विश्वास ठे वावा. अन्यथा चुकीच्या माहितीमुळे कुणा

या सप्तांगांसह अत्युच्च स्थानावर बसलेला चंद्रगुप्त. पण असा चंद्रगुप्त

यापुढील सूत्रात तो सांगतो, “तेषामभिक्ष्णविनिपाते तूष्णीदण्डः”

ऐकल्यावर चाणक्याच्या मगधेची बातमी काढायला पाठवलेला गुप्तहेर

निरपराध्याला शिक्षा झाली तर ते धर्माला अनुसरून होणार नाही.

(१.१२.१६) त्यांच्या सागण्यात सातत्यानी चूक होत असेल तर त्यांना नोकरीवरून काढू न टाकणे किंवा अतिप्रसंगात त्यांचा वध अशी शिक्षा

असूनसुध्दा कुसुमपुरातील काही लोकं त्याच्या विरुध्द आहेत. हा संदेश

आपल्याला भेटू इच्छित आहे, हे लक्षात येते व तो त्याला आत बोलावतो.

सांगितली आहे. बातम्या काढताना काही कारणानी राजप्रासादातील

काही वेळा आपल्या राष्ट्रातून एखाद्या व्यक्तीला निष्कासन करून

सूचना कौटिल्याने दिली आहे. तो म्हणतो “द्वास्थ परंपरा” म्हणजे

आपल्या व शत्रुराष्ट्राकडू न असा दोन्ही कडू न पगार मिळतो. अशा हेराला

हेरांना बाहेर येता आले नाही तर अशाप्रसंगी काय करावे त्याचीही दाराबाहेर गुप्तहेरांची अशी साखळी तयार असली पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत बातमी योग्य वेळी व योग्य ठिकाणी पोचती

झालीच पाहिजे. ही बातमी अतिशय वेगानी पोचवण्यासाठी ही परंपरा कशी असावी तर शीघ्र “शीघ्राश्चारपरंपराः।” ही शीघ्रचारपरंपरा

रशियातील अत्यंत वेगाने बातम्या काढणासाठी प्रसिध्द असणा-या

शत्रूराष्ट्रात हेर म्हणून नियुक्त केले जाते. अशा वेळी त्या व्यक्तीला कौटिल्य “उभयवेतन” असे म्हणतो. असा उभयवेतन हेर शत्रूकडू न जास्त

मानधन घेऊन आपल्या राष्ट्राला फसवण्याची भीती असते, तसे होऊ नये म्हणून त्याची पत्नी व मुले ताब्यात घेऊन मग त्याला उभयवेतन म्हणून नेमावे.

पापाराझींची आठवण करून देते. हेरांची ही परंपरा असुनसुध्दा जर

खोटी पत्रे बेमालुपणे तयार करणे, शत्रुवर खोटे आरोप करणे,

वेड किंवा सरळ प्रासादालाच आग लावून द्यावी पण सुखरूप बाहेर

लोकांत फूट पाडणे ही सर्व कामे हेरखात्याला करता आली पाहिजेत

राजप्रासादातील हेरांना बाहेर येता आले नाही तर त्यांनी आजार, पडावे असे कौटिल्य सांगतो.गूढपुरुषांनी कोणती रूपे घ्यावीत याची फार मोठी यादी अर्थशास्त्रात आहे. राजा किंवा मोठमोठ्या अधिका-

यांच्या मस्तकावर छत्री धरणारे, पालखीचे भोई, वाहनांचे सारथी, पाणी देणारे, अंथरुण घालणारे, जेवण देणारे व वाढणारे, स्नान

घालणारे, मसाज करणारे इ. आज या मसाज किंवा स्पा सेंटरचे

कौतुक वाढत आहे. आय. पी. एल. च्या निम्मित्ताने प्रकाशझोतात आलेल्या सुनंदा पुष्कर यांचा दुबईत फार मोठा स्पा असून तेथे अनेक आं तरराष्ट्रीय व्यक्तिं ची वर्दळ असते, असेही वृत्त आले होते. हा एक स्पा प्रकाशझोतात आला पण असे किती स्पा असतील व तिथे काय खलबते शिजत असतील यावर आपली नजर असणे गरजेचे वाटते. या सर्व बातम्या कोणत्याही परिस्थितीत गुप्तपणे योग्य त्या व्यक्तीकडे

पोचवण्यासाठी गूढलेखाचा उपयोग करण्याची सूचना अर्थशास्त्रात

आहे. (संज्ञालिपिभिश्चारसंचारं कुर्युः। 1.12.11). विशाखदत्ताच्या

मुद्राराक्षस या कौटिल्यावरील संस्कृत नाटकात एक सुंदर प्रसंग आहे. चाणक्य उर्फ कौटिल्याने नेमलेला गुप्तहेर मृत्युनंतर यमाच्या दरबारात

मिळाणा-या शिक्षा दाखवण्या-या यमपटदर्शकाच्या रुपात येतो. साहिजिकच द्वारपाल त्याला प्रवेश नाकारतो. त्यावेळी चाणक्याच्या

कानावर जाईल अशा बेताने तो एक श्लोक म्हणतो, कमलानां मनोहराणां रूपाद्विसंवदति शीलम्।

संपूर्णमण्डलेSपि यानि चन्द्रे विरुध्दानि।। (1.19) कमळ कितीही सुंदर असले तरी त्याचे आचरण वेगळे आहे. ते संपूर्ण

चंन्द्रमंडळाच्या विरुध्द आहे. इथे चंद्र म्हणजे चंद्रगुप्त व संपूर्णमंडळ म्हणजे राज्याच्या स्वामी, अमात्य, राष्ट्र, दुर्ग, कोश, सैन्य व मित्रराष्ट्र

शत्रुराष्ट्रातच नव्हे तर प्रसंगी आपल्या विरुध्द असणा-या आपल्याच असे कौटिल्याचे मत आहे. थोडक्यात खोटेपणावर आधारलेले हेरखाते हा

राष्ट्ररक्षेचा फार मोठा आधार कौटिल्याने मानला होता. पण हे मत काही केवळ कौटिल्याचे नाही तर जगातल्या प्रत्येक राष्ट्राच्या हेरखात्याचे हेच ध्येय आहे.


बोडण सौ. प्रतिमा खरे, कोकणस्थ चित्पावन ब्राम्हणांकडे केला जाणारा हा कुळधर्म

कुळाचार. काहींच्या घरी वार्षि क बोडण भरण्याची पध्दत आहे. तर काहींच्या घरी फक्त शुभकार्या निमित्त बोडण भरण्याची परंपरा आहे. पण याशिवाय कुळाचार नसतानाही संतान प्राप्तीसाठी कोणी बोडण नवसाने मागून घेतात. कुळस्वामीनीची अखंड कृपादृष्टी घरावर राहावी यासाठी बोडण भरायचे असते. देवीचे वार मंगळवार, शुक्रवार या दिवशी बोडण भरणे चांगले. चार्तुमासात व चैत्र महिन्यात मात्र बोडण भरत नाहीत. चैत्र महिन्यात देवी ही चैत्र गौरी उत्सवासाठी स्थानापन्न झालेली असते म्हणून तीला पुन्हा बोडणासाठी क्रियाप्रवाण करु नये. तसेच गर्भाशीबाईन बोडण भरु नये असे शास्त्र सांगते. बोडणासाठी बोलवायची ती कुमारीका न्हाण आलेली नसावी. ती आठ-नऊ वर्षांची कुमारीकाच असावी. बोडणाबाबत आणखी एक गोष्ट लक्षात ठे वायची ती जावाजावा, मायलेकी किंवा सासवा-सुना या एकाच घरातल्या म्हणून एकाचवेळी दोघी बोडणास चालत नाहीत. कालवलेले बोडण नंतर गाईला खायला देतात पण गाभण गाईला ते खायला देऊ नये असे शास्त्रात सांगितले आहे. बोडण भरण्यांसाठी आमंत्रीत तीन सुवासिनी, एक कुमारीका व स्वतः यजमान पत्नी अशा एकुण पाच जणी असाव्या लागतात. आमंत्रीत सुवासिनींना व कुमारीकेला आमंत्रण करतानाच त्यांना तेलशिकेकई देऊन, हळद कुंकू लावून आमंत्रण करावे अशी पध्दत आहे. पुर्वीच्या काळी तर त्यांना घरीच न्हायला बोलावण्याची पध्दत होती. जेणेकरुन न्हायल्यानंतर त्यांची कुठे ही शिवाशीव न होता लगेच सोवळयात त्या पुजेच्या ठिकाणी याव्यात. अशा शुचिर्भूत सुवासिनी

पुणे

व कुमारीकेस प्रवेश व्दारातून आत आल्या आल्या प्रथम दुध पाणी पायावर घालून पावलांवर कुंकवाचे स्वस्तीक काढावे. नंतर गजरा फुल देऊन औक्षण करुन त्यांचे स्वागत करावे. कणकेमध्ये थोडी हळद कालवून देवीसाठी अलंकार, दुधाचा डेरा, पाच दिवे व पाच भंडारे (चकत्या), देवीसाठी बैठक व लोड तयार करुन ठे वावे. बोडण ज्या ठिकाणी भरायचे ती जागा सारवून किंवा स्वच्छ पुसून तेथे खास बोडणाची रांगोळी घालून रांगोळीवर कुंकू घालावे. या रांगोळीवर परात ठे वून परातीत बोडण कालवावयाचे असते. रांगोळी पुसली जाऊ नये म्हणून रांगोळीवर चैरग ं ठे वून परात ठे वली तरी चालते. बोडणासाठी परातीभोवती पाच जणींनी वर्तंुळाकार बसावे. यजमान पत्नीने पूर्वेकडे तोंड करुन व तीच्या उजव्या हाताला कुमारीकेने बसावे. परातीमध्ये आता केळीच्या पानावर पाच स्वतंत्र नैवेद्य वाढावे. नैवेद्याच्या स्वयंपाकात गव्हल्याची खीर, पुरणपोळी व भाजणीचा वडा हे पदार्थ आवश्यक आहेत. बोडण सुरु करण्यापूर्वी घरच्या देवपुजेतील अन्नपुर्णा देवी आणून परातीबाहेर एका ताम्हणात गणपती म्हणून सुपारीला व अन्नपुर्णेला आं घोळ घालून परातीत मध्यभागी कणकेच्या बैठकीवर स्थानापन्न करावे. जवळ दुधाचा डेरा ठे वून देवीला अलंकार चढवावे. प्रथम गणपतीची (सुपारीची) पुजा करुन मग अन्नपुर्णेची पुजा करावी. आता मोठया ताटात घरचा एक नैवेद्य व दुसरा गोग्रास नैवेद्य असे दोन नैवेद्य परातीबाहेर मांडून नैवेद्य दाखवावा. बोडण भरत असताना देवीची गाणी म्हणावीत किंवा सनईच्या सुरात मंगलमयी वातावरणात बोडण भरावे. परातीतल्या कणकेच्या दिव्यांमध्ये तुप वात घालून दिवे प्रज्वलीत करावे व आरती करुन लगेच दही, दुध, तुप, मध व साखर हे पंचामृती पदार्थ पळीने सुवासिनींच्या हातावर घातल्यावर

45


46

बोडण कालवण्यास सुरवात करावी. देवी शांत होण्यासाठी कुमारीकेने पुरे म्हणेपर्यंत घरातल्या एखादया स्त्रीने पंचामृत घालत राहावे. कुमारीकेने अन्नपुर्णा देवी व पैसा-सुपारी परातीतून शोधून काढल्यावर बोडण कालवणे थांबवावे. घरातल्या सर्वांनी नमस्कार करावा. कुमारीका-सुवासिनींनी हातावर पुरण चोळू न कोमट पाण्याने बोडणाच्या परातीतच हात स्वच्छ करावेत. यजमान पत्नीने मग पुरण चोळू न अन्नपुर्णा कोमट पाण्याने स्वच्छ करावी व घरच्या देवांमध्ये नेवून ठे वावी. बोडण कालविणे हे नेहमी दुपारी बारा वाजेपर्यंत आटपले पाहिजे. शेवटी कुमारीका व सुवासिनींची खणा-नारळाने ओटी भरावी. बत्तासे, साखरफुटाणे दयावेत. पाच जणींची ओटी भरुन झाल्यावर बोडणाची सांगता होईल. दोन बोडणे एकत्र भरायची झाल्यास दुस-या बोडणाच्या सुवासिनींनी बोडण कालविण्यास न बसता तेथे नुसते उपस्थित असावे. बोडण फक्त पाच जणींनीच भरावयाचे असते पण दोन बोडणांचे नैवेद्य मात्र दहा असले पाहिजेत. तीन बोडणे एकावेळी कधी करु नयेत. दोन पेक्षा जास्त बोडणे करायची झाल्यास सम संख्येने करावीत. घरचा नैवेद्य यजमान पत्नीने स्वतः घ्यावा व गोग्रास नैवेद्य गाईस दयावा. हा नैवेद्य कुमारीकेलाही दिला तरी चालतो. काहींच्या घरी हा दुसरा नैवेद्य कुमारीकेलाच देण्याची पध्दत आहे.

Painting by: Amita Dalal Rajadhyaksha, Los Angeles

“येता जाता गोड बोलतो शेजारी दारात हल्ली..” [गझल]

विजयकुमार देशपांडे, सोलापूर

येता जाता गोड बोलतो शेजारी दारात हल्ली

शिजत असावी निं दा काही त्याच्याच का मनात हल्ली सोकावला किती आहे हा गुलाब तिच्या दारापुढचा दिसता मी येताच दुरूनी झुलतो तो झोकात हल्ली अखेर झाली ती दुसऱ्याची गेली परक्या दू रगावी

दारासमोर जुन्या पावले माझी अडखळतात हल्ली होता चोवीस तास उघडा दरवाजा जिचिया मनाचा

खिडक्यांचेही दरवाजे का बंद तिचे दिसतात हल्ली शब्दातून ग नकोस बोलू सखये तू काहीही मला झाला सराव संवादाचा खूप मला स्पर्शात हल्ली ..


Laughter & Cheer: The Key Ingredients for the Best Potluck Party Usha Dhond Malkarnekar, USA

Got a call from Komal, “where are you?” Geez I was only them down, leave them for next year, just don’t light them an hour late but then again, everyone else is always late at all our pot lucks. I knew, they were worried, I was in charge of appetizers, what I didn’t know was that 4, out of 11 adults had dropped out leaving us with holes in the planned menu. I had picked up the food from the caterer for 11 adults and 2 children but had not read about the latest developments, Pradnya was down with some sort of “bug” and had dropped out, another couple, whom I had never met before, had decided not to come since their 1 year old toddler cannot stand any strangers and would cry through the whole evening. Well we all were strangers even to the parents leave alone the child, I couldn’t help but wonder, did they just realize that their child couldn’t stand beautiful, festively dressed, mild mannered, fun loving group of people? Well, party must go on. The day was fixed, after messaging back and forth and lengthy discussions. “Diwali time” they said, except few loyal, everyone else chose guaranteed good food at other parties, which they didn’t have to cook. These are the times you know who your true friends are, definitely not the ones abandoning great fun loving group of people for better food somewhere else. Pradnya was in charge of menu planning, a lot of flexibility was allowed as to what anyone could bring or not bring anything at all. I made a mental note that, better planning is needed in the future, especially if Upma is not coming. Upma brings tasty home cooked food, enough to feed an army, literally. In fact last time when I volunteered my house, she did not want to take any chances and even brought salt and pepper, she was sure that I wouldn’t have any. Well I am not much of a cook, rather don’t cook at all, condiments are provided wherever I pick the food from, can’t help but wonder if she has spread the word in the neighborhood about my kitchen supplies, oh well! Shilpa had graciously offered to host the party and had beautifully decorated the house with lights and candles for the festive occasion. There are definite advantages of decorating the house for Diwali that way you can get a long use out of them by keeping them for Thanksgiving, Christmas, or even any Birthdays if they happen to fall during that period. If you are just too busy or lazy to take

and hope no one will notice. My friend Jay’s grandmother supposedly loved Christmas so much that she kept her Christmas tree year around, fully decorated and lit in front of her picture window. Everyone entering the house whispered to Jay “Is that a Christmas Tree?” Hello, if it looks like a Christmas tree, decorated like Christmas tree, it is a Christmas tree. Finally, I was brave enough to ask, “How long has that tree been up?” Ten years, since Grandpa passed away, now I know, Jay was too lazy to help take the tree down and convinced Grandma that no one would notice it. Of course he forgot to tell her, not to light the tree every night. This evening, all the ladies were dressed in colorful traditional Indian outfits, with hair, makeup and lipstick still in place, we decided to have our photo session before serving the food, after all these pictures are going to be uploaded on fb before the stroke of midnight, for families, friends, and lot of strangers to see and comment. Komal and Shilpa had their cameras ready, Shilpa did not miss a single opportunity to give Mahesh proper instructions as to how we all wanted to look in the pictures. Mahesh gave a sweet smile and made sure to click every picture, when none of us was ready. In my opinion, Shilpa needs to train this man early; before it gets out of hands. Result was fabulous, we all were dancing to our own tunes, and we decided to call them “natural shots” The youngest guest of the party was this beautiful 3 year old girl named Sanavi. Most of us had not met her before but got attached to her very quickly, though she did not find us cute, funny or entertaining, she spent the whole evening watching cartoons on a handheld gadget.

Few pictures later we all agreed that Pradnya had enough time to recuperate from her flu and convinced her to come over. Even with no makeup and hair tied up, she looked beautiful. Periodically she would slide on the sofa and we had to prop her up and tell her that she looked fine. Only if she had listened to me and had a shot of brandy before coming over. Of course neither she nor Shilpa had any brandy in the house, we even discussed the possibility of giving her some wine, logic was, the alcohol in the wine

47


48

should kill whatever bug she had, there was no wine, in fact Komal had forgotten to pick up drinks so we settled for plain water. Well, there are enough chemicals in American water, to make most people bald, this was just a little bug. Pradnya could not cook, yet we had plenty of appetizers and Diwali sweets for desserts, and enough food to eat. No one cared about incomplete menu, missing items or drinks. We are very accommodating, non complaining group of people who know how to improvise and don’t see food as the main attraction of the party. Our philosophy is, if you want good food, go over to Upma’s. We bring lot of laughter, cheer and fun to the party. this was a very successful party. We wished each other Happy Diwali and left with the heavy heart since this was Komal’s last party, before she returns to India end of this month. Though we promised to meet when we visit India, we all know, it will not happen, we all come from different parts of India and vacations are too short, but we are very sure that we will look at the pictures for years to come and talk about the games we played, jokes we told, and the fun we had.

श्रावण मासी, हर्ष मानसी प्रणिता अमिताभ तोडकर, दुबई

हिरवळ दाटे चोहिकडे,

क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे

बालकविं च्या

या ओळी श्रावणाचं किती सुंदर वर्णन करतात.खर

क्शणात बरसणारा पाऊस मनावरची मरगळ धुऊन जातो. आणि मग त्यावर पसणार उन मनाला एक प्रसन्नता देऊन जाते.आणि खरच मग “हर्श मानसी” या कवितेच्या ओळी सार्थ होतात्.

पावसाच्या आगमनाने सगळिकडे हिरवळ पसरते.जणू पृथ्वीने हिरवागार

शालूच नेसला आहे अस वाट् त.्ं कडक ऊन्हाच्या तडाख्यानंतर येणारे पावसाचे थेंब सारं वातावरण शांत करुन जातात्.तापून भिजलेल्या मातीचा मंद सुगंध मन मोहरून टाकतो.त्यानंतर हळू हळू पावसाच प्रमाण

वाडू लागतं. नद्द्या नाल्यांना पाणी येऊ लागतं. डोंगर रांगांमधून लपंडाव

खेळत पाणी बरसू लागत. धबधब्याचा अवाज,पाण्याचा खळखळाट सारा आसमंत भरून टाकतो.

धोधो कोसळणारा पाऊस सार काही स्वच्च करुन जातो.आणि मग

श्रावणासाटी सारा निसर्ग सज्ज होतो.मरगळलेली,पिकलेली झाडांची

पाने गळू न पडतात.आणि मग कोवळ्या हिरव्यागार पानांनी झाडे बहरून

जातात् झाडांना रंगबेरग ं ी फूल येऊ लागतात् आणि सारी पृथ्वी नटू न्-थटू न तयार होते. श्रावणात मिरवायला .

हो श्रावणात मिरवायलाच कारण श्रावण येतो तो सणांना घेऊनच. रिमझिम बरसणारा पाऊस आणि क्षणात पडणारे ऊन एक वेगळाच खेळ निसर्ग खेळत असतो. हिरवेगार गवताचे गालिचे सगळिकडे पसरलेले

असतात आणि त्यावर पावसाची सर येऊन जाते आणि लगेचच ऊन पसरत. पाण्याचे थेंब सगळ्या गवतावर दिसतात आणि ऊनाची किरण

त्यावर पड् ली कि त्याला एक बवेगळिच चकाकी दिसते. असे वाटते कि

निसर्गान हिर्यांच एक दालनच उघडल आहे.यातुनच अधुन्मधुन गवतफूल

डोकावतात ते पाहिले बालकविं च्या काव्यपंक्ति आटवतात्.


हिरवे हिरवे गार गालिचे

हरिततृणांच्या मखमालिं चे

पूर्वी स्त्रिया घराबाहेर पडत नसत् तसा त्याना अधिकारच न्हवता. पण

फुलराणी ही खेळत होती

शुक्रवारी सुहासिनींना जेवायला बोलवायची प्रथा बर्याच लोकांच्यात

श्रावणातला हा लपंडावाचा खेळ त्यच्यबरोबर येणार्या सणांची रंगत

त्यंची ओटी भरली जाते. त्यांना केळीच्या पानाभोवती रांगोली घालून

दिवस काहितरी नविन घेऊन येतो.कधी सोमवारच्या पूजेची तयारी,

ल्क्ष्मीच आपल्या घरी जेवली अस समजतले जाते.घरात धन धान्याची

नागाची पुज करतात नागपंचमीच्या आद्ल्या दिवशी स्रिया मुली

जातो.

जातो.थालिपिट वाटाण्याची उसळ,दहि असा नेवेद्य दाखवला जातो.

श्रावण सोमवाराची महती तर खुप मोठी आहे. सोमवारी बहुतांश लोक

चित्र काडू न पुजा केली जाते. काही लोक वारूळाच्या स्थळी जाऊन

संध्याकाळी पंचपक्वान्नाचा नेवेद्य दाखवला जातो. पूर्वी लोक हा उपवास

आता नाग दू ध पितो कि नाही हा अंधश्रध्देचा किंवा वादाचा प्रश्न आहे.

खूप महत्त्व आहे. सोमवारचे व्रत असो किवा शुक्रवारचे केळिच्या पानात

साजरा केला जातो.

असते. गरम जेवणात यातला काही अंश मिसळ्ला जातो आणि त्यावाटे

त्या सुंदर मखमालीवरती

एक श्रावणातलि एक प्रथा त्यांच्या मदतिला धवून आली. श्रावणातल्या आहे.१,३, किंवा ५ सुहासिनींना जेवायला बोलवले जाते.खणा-नारळांनी

अजुनच वाड्वतो. श्रावण म्हणजे सणांची रेलचेल. श्रावणातला प्रत्येक

पुरणपोळीचा बेत करून जेवायला वाडले जाते. त्या स्त्रियांच्या रुपाअने

तर कधि सत्यनारायण पूजेची. कधि नागपंचमी येत.े या दिवशी लोक

भरभराट होते. श्रावणात्अला शुक्रवार हा अशा पद्ध्तीने साजरा केला

उपवास करतात. हा उअपवास भावाचा उपवास म्हणून ओळखला दुसर्यादिवशी नागाची पूजा केली जाते. घरात नागाची मूर्ती, किंवा

उपवास करतात. शंकराची पूजा करतात. दिवसभर उपवास करुन

नागाला दू ध लाह्या यांचा नेवेदय दाखवतात्.नागाला दू ध पाजवतात्

सोडण्यासाटी एकमेकांकडे जात असत. या महिन्यात केळिच्या पानांना

पण निसर्गातल्या घटकंबद्द्ल क्रुतद्न्यता व्यक्त करण्यासाती हा सण

गरम गरम स्वयंपाक वाढला जातो. या पानांत कॅल्शियमचे प्रमाण जास्त

शरिरात मिसळतो. रोज रोज हे शक्य नसले तरी या निमित्ताने तरी हे घडावे म्हणुन ही प्रथा असेल.्

श्रावणात येणारा आण्खी एक सण म्हनण्जे नारळी पोण्रिमा . श्रावणात

येणार्या पोर्णि मेला नारळी पोर्णि मा म्हणुन ओळखले जाते. या दिवशी मासेमारीकरणारे लोक समुद्राला नारळ अर्पाण करतात. सागरा मुळे जि

संप्त्ती मिळते तिच्या मुळे या लोकांच्या पोटा-पाण्याची सोय होते. आणि

म्हणुनच सागराचे आभार मानण्यासाटी हा सण साजरा केला जातो.

याच दिवशी आणखी एक सण साजरा होतो तो म्हणजे रक्षाबंधन.या

दिवशी बहिण भावाला राखी बांधते. आणि आयुष्यभर रक्षण करण्याचे

Painting by: Mangala Tata, Los Angeles

वचन भाऊ बहिणिला देतो. हा सण जवळ आला कि बाजार रंगीबेरग ं ी

श्रावणातला आणखी एक सण म्हणजे मंगळागौरिची पूजा. नविन

राख्यांनी भरुन जातो. कागदाच्या,धाग्याच्या,प्ल्यास्टिकच्या,सोन्याच्या

पुजा करतात. मंगळवारी शिवपार्वतीचि पुजा करुन आप्ल्या सख्यांना

भावाच नात घट्ट करुन जातो.

रात्र जागवली जाते.स्र्तिया आपल्या टेवणितल्या जरिच्या साड्या

या महिन्यातला शेवटचा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्मोत्सव. सगळ्यांचा

थटुन एकत्र येतात्.काही काळ घर्,संसार्,मुल,ं नवरा,सासू-सासरे

उत्साहाने साजरा करतात. दुसऱ्या दिवशी दहिहंडीचा सण असतो.

असो किंवा आजची. ती स्वतःसाटी कधिच वेळ देत नाही.पण या

लावतात. दहिहंडी फोड्ण्यासाटी एक्मेकांवर उभ राहुन केलेले मानवी

लग्न झालेल्या मुली सासरी माहेरी जाऊन मंगळवारी मंगळागौरिची हळदी-कुंकु साटी बोलवले जाते. रात्रभर वेगवेगळे खेळ खेळुन ती

चांदिच्या सर्व प्रकारच्या राख्या दिसु लागतात. एक चोटसा धागा बहिन्-

नेसुन,पारंपारिक दागिने घलून, आं बाड्यावर गजरा माळु न नटू न्-

लाडका देव म्हणजे श्रीकृष्ण कान्हा. त्याचा जन्म उत्सव लोक खुप

यांची जबाबदारी सार काही विसरून खेळात रमतात. स्त्रि पुर्वि ची

चौकाचौकात उं च दहिहंड्या बांधतात. त्या फोड्ण्यासाटी गोविं दा स्पर्धा

कार्यक्रलमाच्या माध्यमातून तिलाही एक विरंगुळा मिळ्तो.

मनोरे पाहण्यासारखे असता. सगळा मनोरा चढू न एक गोविं दा दहिहंडी

49


50

फोड् तो. तो वर चढताना किंवा मनोरा उभा राहताना श्वास जणू

रोखलाच जातो. एकाचा जरी पाय घसरला तरी सगळा मनोरा खाली

येतो. वरुन पडणारा पाऊस् दहिहंडि फोडण्याची जिद्द वाढवत असतो. पूर्वी हा खेळ फक्त मुलं खेळत पण आजकाल मुलींचेहि ग्रुप दिसतात. गोविं दा आला रे आला ने सारा आसमंत भरून जातो.

अस्सा हा विविध सणांनी नटलेला श्रा॔वण सणांची रेलचेल तर घेउन

येतोच पण खवय्यांच्या जिभेचे चोचलेहि पुरवतो. कलाकारांच्या कलेत नवे रंग भरतो. श्रावण फक्त निसर्गाचं नवं रूप घेवून येत नाही

तर, चेतन्याचं, आनंदाचं वातावरण घेवून येतो. लोकांच्या मनावरची मरगळ दू र करतो आणि त्यांना एकत्र आणतो. आणि म्हणूनच श्रावणात बरसणारा प्रत्येक घन पाहिला कि वाटतं,

श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिम धारा,

झाडामागे अवचित उघडला

हिरवा मोर पिसारा.................

Painting by: Amita Dalal Rajadhyaksha, Los Angeles


आगाशे मास्तर आणि बारबी कुलकर्णी मनस्विनी, इं ग्लंड

टिनॉपलची जाहिरात मागे पडेल इतकं स्वच्छ, पांढरे तलम सोलापुरी राजस्थानी घागऱ्यापासून साडी, पंजाबी ड्रेस ते अगदी भरतनाट्यमचा धोतर, फिकट केशरी रंगाचा पारशी कोट, काळी गोल टोपी, काळ्या

पोशाख केलेल्या स्त्रिया आणि पुरुष मंडळींमध्ये कुर्ता पायजमा, उत्तर

डाव्या हातात दोन जाड-जूड पुस्तकं, उजव्या हातात खडू आणि

लहान लहान मावळे दिसत होते. ज्याला जे जे इं डियन वाटले ते

एक करारी व्यक्ती संथगतीने, दमदार पावलं टाकत येत होती. हॉल

कागदांच्या त्रिकोणी पताकांनी सजवला होता. एका कोपऱ्यात कोणीतरी

मंडळींचे लक्ष कुतूहलाने या व्यक्तिमत्त्वाकडे वेधलं गेल.ं पाहता पाहता

मागवलेला होता. स्वागतासाठी जिरागोळीची पाकिटं - असं अगदी

धोतराच्या सोग्याने एकदा साफ पुसून पुन्हा नाकावर बसवला आणि

पद्धतीने मांडल्या होत्या आणि हॉलच्या भिं तींना लागून बूफे स्टाईल

पाय मुडपून! सभेवर भिरभिरती नजर चौफेर टाकत, पुस्तके टेबलावर

कडबोळी, चिवडा, शेव, गुलाबजाम एकीकडे तर दुसरीकडे श्रीखंड, पुरी,

पाणी गडू त ओतले, मिश्या अलगत बाजूला करून तोंडाला लावला -

असे घरगुती दिवाळीचे पदार्थ मंडळाच्या सभासदांनी जमवले होते. संपूर्ण

फ्रेमचा गोल महात्मा-गांधी टाईप चष्मा आणि कोल्हापुरी चप्पल!

भारतीय शेरवानीपासून शिवाजी महाराजांची तलवार घेतलेले ब्रिस्टॉलचे

डस्टर; चौफेर नजर टाकीत सभेच्या शेवटच्या टोकापासून स्टेजकडे

आज दिवाळी निम्मित घालून मिरवायचे होते. संपूर्ण हॉल झिरमिळ्या

मधील गोंगाट आपोआप कमी होत गेला आणि खुर्च्यांमध्ये बसलेल्या

रांगोळी घातली होती आणि दरवाज्यात सेंटचा फॅन मुद्दाम लंडनहून

स्टेजचा पुढचा जिना आला आणि त्या व्यक्तीने नाकावरचा चष्मा

घरगुती ‘मराठी’ वातावरण होते. साधारणपणे तीनचारशे खुर्च्या सुरख े

जिना चढू न सरळ मधल्या खुर्चीत विराजमान झाली, खास पद्धतीने एक

मेजवानीचे पदार्थ मांडले होते - कोफ्रेशच्या चकल्या, करंज्या, लाडू ,

ठे वली आणि मास्तरी पोषाखातल्या बबनराव काळ्यांनी तांब्यातील

बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी, वांगेभात, भरीत, कोशिं बीर,खीर

सर्वांच्या मनात कुतूहल होते - कोण आहे ही व्यक्ती?

स्टेज छोट्या छोट्या दिव्यांच्या माळांनी (फेरी लाईटने) सजवले होते, एक

वर्षातून दहा बारा वेळा तरी ब्रिस्टॉलच्या अवती भोवतालच्या साऊथ

फायर सेफ्टी ऑफिसरकडू न मिळवली होती! आज महाराष्ट्र मराठी

वेस्ट यूकेतली मंडळी - लहान मोठे , तरुण वृद्ध, मराठी किंवा अमराठी पण मराठी प्रेमी, आवर्जून जमतात आणि आपण मराठी असल्याची आठवण ताजी करतात. यंदापासून आमच्या ब्रिस्टॉल महाराष्ट्र मराठी मंडळाने एक नवा उपक्रम हाती घेतला होता - मराठी कल्चर अँड

हेरिटेज! बबनराव काळ्यांसारख्या सन्माननीय वृद्ध व्यक्तींच्या हस्ते, दिवाळी निम्मित आयोजिलेल्या ‘गेट टु गेदर’ मध्ये, लक्ष्मीपूजन करवून नंतर स्टेजवर बोलावून पब्लिक मध्ये मुलाखती आणि गप्पा गोष्टींचा कार्यक्रम! नवीन पिढीला मराठी चाली रीतींचा वारसा देण,े स्थानीय

समाजातील प्रमुख मराठी व्यतिमत्वांशी ओळख व्हावी आणि मराठी परंपरा पुढे कायम रहावी हाच मंडळाचा उद्देश्य होता. कल्पना अतिशय

चांगली होती आणि सगळ्यांच्या आं तर मनाची अशीच काहीतरी तळमळ असल्या कारणाने, प्रतिसाद उत्तम मिळाला.

शनिवारची संध्याकाळ होती, कॉनीस्टोन कम्युनिटी सेन्टर आज

खचाखच भरला होता. मराठी जाणणाऱ्या सर्व हौशी लोकांची दिवाळीची लगबग, आजच्या ‘दिवाळी सेलिब्रेशन’ मध्ये दिसत होती

आणि असतील नसतील ते इं डियन पोशाख करून मंडळी जमली होती.

समई लावण्याची खास परवानगी देखील कमिटीने कॉनीस्टोन हॉलच्या मंडळाच्या ब्रिस्टॉल शाखेने तीस वर्षे पुरी केल्याचे एक वेगळे च समाधान सर्व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

इकडे स्टेजवर पंचाऐशीं वर्षांच्या बबनरावांच्यात ‘आगाशे मास्तर’

संचारले. त्यांच्या बालपणीचे म्हणजे स्वातंत्र्यकाळानंतरचे त्यांचे

बीजगणिताचे मास्तर जसे वर्ग चालवत तसे आज नेपथ्यावर बबनराव

शिकवत होते ‘ब्रॅकेट स्क्वेयर सोडवताना आतल्या कंसातलं आधी सोडवायचं’ - ते हातवारे, ते खडू ने फळ्यावर गिरगटाने, नाकावरचा चस्मा सावरणे आणि ते डायलॉग ‘आलं का लक्षात?’ ‘हं, आता पुढे चला आणि

पुढचा कंस सोडवा’ खूपच ‘इम्प्रेसिव’ वाटत होते. सर्वांचं लक्ष वेधून घेऊन बबनरावांनी त्यांच्या बालपणातल्या आठवणी, त्यांच्या लाडक्या आगाशे मास्तरांबद्दल आणि त्या काळच्या वर्गाचे चित्र उभे केले. इतक्या वृद्ध वयातही बबनरावांचा बाणा, तो मिश्किलपणा, बोलण्याची लकब आणि ती आगाशे मास्तरांची हूबेहूब केलेली नक्कल म्हातारपण वगैरे छू - तुम्ही असाल म्हातारे-कोतारे, बबनराव आणि आगाशे मास्तर मुळीच नाहीत!

प्रेक्षकांतली एक छोटी राधा कुलकर्णी उर्फ ‘बारबी’ तिसऱ्या रोमधून एक

51


52

टक बघत होती, बेभान होऊन गालावर हात ठे वून ती देखील आगाशे

मराठी लोकांसाठी मोठी कामगिरी बजावली होती बुवा! अशोक काळे

यूकेतली तिसऱ्या पिढीतली आठ वर्षांची मुलगी - फक्त नावाची

ओळख झाली आणि ‘सामान शीले व्यसने सुसख्यम’ दोघांची खूप जोडी

मास्तरांच्या बीजगणिताच्या वर्गात एकरूप झाली होती. बारबी ही

इं डियन पण बाकी इथलीच. बारबीची आई ‘टेरस े ा’ - कुलकर्ण्यांची गोरी सूनबाई, आता खूपच इं डियन झाली होती - गेल्या दहा बारा वर्षांत बॉलीवूड, इं डियन फूड, ‘भांग्रा अँड दांडिया’ आणि कधी कधी

‘टेम्पल व्हिजीट’ इतपत टेरस े ाची प्रगती होती, पण नेमकं महाराष्ट्रीयन

आणि दिनेश कुलकर्णी यांची पाच सहा वर्षांपूर्वी मंडळाच्या कमिटीत जमली आणि दोन्ही परिवार खूपच जवळ आले. शिवाय मंडळात इतर

हस्ती आहेतच - सदाशिव पारखी, चंद्रकांत चिटणीस, डॉ प्रधान, टेरस े ाचे

अंकल जॉन वॉलेस सिटी कौन्सिलतर्फे बऱ्याच मीटिं गमध्ये येतात. खरं

म्हणजे ब्रिस्टॉलमध्ये अशी बरीच मंडळी एकत्र आलेली आहेत आणि

की गुजराथी की पंजाबी हा घोटाळा अजून होताच! बारबीला मात्र

त्यांच्यात बऱ्याच ह्यूमन, पॉलिटिकल, सोशल इं टरॅक्शन सतत होतात.

डिटेल प्रश्न विचारायची ‘व्हाय डू वी डू पूजा?’ ‘व्हॉट इज द ट्रू मीनिं ग

ट्रान्सफर घेऊन यूकेत प्रॉजेक्टच्या निमित्याने आलेल,े कोणी इथल्या

तिचे रूट् स शोधण्याची भारी हौस - ती नेहमी कुलकर्णी काकांना ऑफ दिवाळी?’ ‘व्हाय डिड रामा गो टू फॉरेस्ट व्हेन ही न्यू हिज

स्टेप-मॉम वॉज ईव्हल?’ जमेल तितकं आठवून, बाकीचं ईंटरनेटच्या

सहायाने कुलकर्णी काका (दिनेश कुलकर्णी) तिच्या प्रश्नांना उत्तरे पुरवायचे पण अगदीच अवघड प्रश्न असला तर सरळ बबनरावांना फोन करायचे.

बबनराव काळे हे वृद्ध गृहस्थ गेली दहा वर्ष ब्रिस्टॉलला स्थाईक झाले होते. पत्नीचे निधन आणि त्यांच्या मुलाची एअरबस मधली पक्की

ब्रिस्टॉल मराठी जगांत कोणी स्टू डन्ट म्हणून आलेल,े कोणी नोकरीतून दुसऱ्या तिसऱ्या पिढीतली सून अथवा जावई म्हणून आलेले - प्रत्येकाच्या निजी कहाण्या आहेत, इतिहास आहे, प्रत्येकाच्या जीवनात अतिशय

रोचक प्रसंग घडू न गेले आहेत, अकस्मात न घडणारे सम समयीन संयोग आढळतात. कोण कुठू न व कुठच्या परिस्थितीतून आलेले आहेत

ह्याला महत्व उरलेलं नाहीये पण सगळे महाराष्ट्र मराठी मंडळासारख्या ऑर्गनायझेशनमुळे आज एकत्र आहेत - उत्साहाने दिवाळी साजरी करतात!

नोकरी व्हिसा मिळण्यास हातभार लावून गेली होती; एरवी यूकेचं

ऑर्गनायझेशन कशी असावी, मंडळे कशी चालवावीत, कोण सामाजिक

आहेत. बबनरावांचा मुलगा अशोक काळे आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा

जोपासावी, कितपत निजी स्वार्थ असावा, कितपत सोशल, कोण ‘कूल’,

सोयर सुतक नसतानाही आज ते आपल्या उतार वयात इथे वास करीत काळे साधारण पन्नाशीत होते आणि त्यांची युनिव्हर्सि टीत शिकणारी दोन मुले होती - योगेश आणि अर्पिता. योगेश केम्ब्रिजमध्ये डॉक्टरेट

जबाबदारी स्वीकारण्यास पात्र आहे, कोण तयार आहे, कोणती जीवनमूल्ये कोण ‘अनकूल’, काय बरोबर, कोणती दिशा धारावी - सगळे गुंतागुंतीचे व

वादविवादाचे विषय आहेत. पण हे ही खरं आहे की प्रत्येकाला सामाजिक

करीत आहे तर अर्पिता ब्रिस्टॉल युनिव्हर्सि टी मध्येच टीचिं ग असिस्टंट

नड आहे, दिवाळी आहे, ऋणानूबंध आहेत, म्हणूनच कुठच्या ना कुठच्या

कुलकर्णीची आई – टेरस े ा कुलकर्णी! चौथ्या बॉयफ्रेंडने सोडल्यावर

स्वरूपाचे असतात पण तरी ब्रिस्टॉल सारख्या परदेशी नगरात कुठू नतरी

आहे. तिची खास मैत्रीण आणि सिनियर कलिग म्हणजे बारबी टेरस े ाने तिची लाईफ स्टाईल बदलून इं डियन माणसाबरोबर सेटल

होण्याचा निर्णय घेतला आणि अर्पिताच्या मध्यस्थीने दिनेश कुलकर्णी यांच्याशी चक्कं लग्नच करून टाकलं होतं. त्यावेळी दिनेश कुलकर्णी

नुकतेच भारतातून इकडे आले होते, स्टू डन्ट व्हिश्यावर - जवानीची मस्ती, काही करून यूकेत रहाण्याची तीव्र इच्छा आणि फायद्याचे गणितच म्हणाना, कोणी काहीही समजा, नियतीने त्यांची जोडी

टेरस े ाशीच बांधली होती. पण आयुष्यातली ती स्टेज गेल्यावर दोघांच्या व्यक्तिमत्वात फरक पडत गेला आणि ‘एकामेकांस साह्य

करू, अवघे धरू सुपंथ’ - कोणी कोणाला बदललं हा वादाचा विषय

होऊ शकेल, पण या प्रक्रियेतच आठ वर्षांपूर्वी बारबीचा जन्म झाला! ज्यांना मंडळात सगळे कुलकर्णी काका म्हणतात, ते अशोक कुलकर्णी त्यांची ही अशी कहाणी - पण माणूस एकदम प्रॅक्टिकल,अत्यंत खटपटी आणि भयंकर सोशल! मंडळाला लोकल काउन्सिलची ग्रॅण्ट

मिळवून देण्यापासून ते मंदिराच्या साह्याने मराठीचे फुकट क्लासेस चालवणं, स्वतःची नड असो म्हणून अथवा कल्चरल क्रायसिस दू र

करण्याचा मार्ग म्हणून असो; दिनेश कुलकर्णींनी ब्रिस्टॉल मधील

स्वरूपात ऑर्गनायझेशन बनतात. अशा ऑर्गनायझेशनचे अजेंडे ढोबळ

चार पिढ्या जाऊन देखील ‘आगाशे मास्तर’ अवतरतात, वृद्धापकाळ विसरून ‘बबनराव काळे ’ आपली प्रतिभा पणाला लावतात, ‘दिनेश आणि अशोक’ सारखी मंडळी रोजच्या उदरनिरवाहाच्या जीवनापलीकडचे प्रश्न हाताळतात आणि ‘बारबी कुलकर्णीला’ तिचा ‘मराठी’ वारसा मिळतो


Separated by Geography, United by Festivals Vandana Kamath,

USA

We Indians, no matter where we live, always relish our mobile finding the right Diwali relevant sweet also became traditional food. Food is an identity for us. I remember ages ago when Mumbai was an destination for most of us, we had various stores catering to the region specific communities e.g. a Malayali store, a Gujarati store, a Mangalorean store etc. Even today the trend continues. With the US being the destination for Indians we have Indian stores catering to the Indian community. I remember our Prime Minister Mr Narendra Modi, when he was the Gujarat Chief Minister stated that Gujaratis are non-fussy travelers. While they travel the world and stay at the best hotel, but when it comes to food they open their tiffin boxes bought from home and eat their theplas with relish. As Indians, we take a lot of pride in our food. Every occasion is a celebration of food. No festival is complete without great food. While the rituals continue to be important, food brings in the excitement to the festival. Even Upwas (traditionally a fasting day) is a celebration of food. Today there is a huge market for upwas food e.g. sabudhana, singhada, rajgira, kuttu, makhana, kaddu, papads, etc.This is our love for food. One of the important festivals celebrated in India is Diwali - the festival of lights. Food is an integral part of the festivals. Gifting is yet another part of Diwali. But over the years while the gifting custom has continued there is a change in the trend. As a child, I remember we used start the Diwali faral items preparations days in advance. Each day we used to prepare a different item from chaklis to laddoos to karanjis to chiwda to shakkar pale; and we used to take a thali full of assorted sweets and savory items to our neighbors’ house and give them Diwali greetings. The neighbors in turn would give their Diwali faral to us. At the end of the ritual each of us would have many more items than originally prepared by us. This is the diversity of food in our country. As years passed by while the ritual remained the charm has decreased. As people moved to nuclear families and become busier especially overseas, an elaborate Diwali faral preparation and sourcing of the necessary ingredients became difficult. Hence they moved to sweets readily available in the markets. As people became more

difficult hence chocolate gifting became the trend. Today chocolate companies do a large value of their yearly sales in this month. While the chocolate companies have made a sustained effort to position their products as gifting item, their success is mainly due to the non availability of the relevant products, lack of time and the long forgotten recipes. We need to get the products required to make the items readily like the chakli dough, the instrument required to do the chakli etc. This would encourage a lot of people to prepare such stuff at home. Apart from the food, another highlight of the festival is crackers. All the kids in the neighbourhood would gather at an open space with all their crackers. The kids would burst the crackers together. There was so much joy in sharing and bursting the crackers together. Again with the modern life with people having nuclear families, being hard pressed for time the joy is lost out. Yet another source of happiness as kids during Diwali was wearing of new clothes on the festival. On that day the children would have a bath early and wear the new clothes and run across the neighbourhood showing off their new clothes. There was a joy in the eyes of the kids. But today with a new dress being bought every fortnight, the joy of wearing a new dress has disappeared. Over the ages while the rituals have remained the joy has disappeared. So what is that we as parents do to get that joy back? For people especially living far away from their roots it is still more challenging. While we have made communities wherever we live, we need to celebrate the festival the way we did in our childhood. This is to ensure that they learn to enjoy the festival the way we did. Only then it will be a Diwali in the true sense Festivals are not something what we have inherited from our parents but something we owe to our children. So let’s celebrate Diwali in the traditional sense.

53


54

‘हिरा’ है सदा के लिये… वासंती खांडेकर घैसास

पुणे

भारतातील एकमेव पन्ना डायमंड माईन्स...

कामही बायकाच करत होत्या.दहा हिरे निघाले की निवडण्याचं काम

​​पाव शतकापूर्वीची गोष्ट.आकाशवाणी मुंबई केंद्रावर माझ्या “मध्य

यांसाठीचं निवडकाम सुरु.एका दिवसात सर्वसाधारणपणे शंभर हिरे

तुम्ही उल्लेखलेल्या, “पन्नाला पूर्वी खासगी मालकीच्या हि-यांच्या

उपयोगी काळे ,तपकिरी प्रकारचे हिरे येथे मिळतात.उं च जाळी लावलेल्या

हिरे सापडू शकतील अशी जमीन आहे; त्यांतील काही विकत

मोठया उत्सुकतेने पाहणा-या पाहुण्यांना ते मुद्दाम जवळ आणून दाखवले

‘सासरे’ असावेत.ही जमीन परत मिळण्यासाठी तुम्ही काही मदत करू

सालापासून उत्पादन सुरु झालेल्या पन्ना येथील या खाणीत १५ ऑगस्ट

म्हणून सहज लिहिली.त्यातून अशी काही विचारणा होईल;ध्यानी

विशेष पारितोषिक देण्यात येत,ं असं सांगण्यात आलं.

वास्तवदर्शक “नाही” कसं कळवावं ? बरेच दिवस एक बोचरी खंत...

खाणीला लागणा-या प्रचंड पाण्यासाठी एन.एम.डी.सी.ने बंधारा घालून

मौल्यवान हि-यांचं उत्पादन कसं होत असावं,याचं औत्सुक्य मध्य

यावरून वाहणा-या पाण्यात उत्पादन प्रक्रियेनंतर वाया गेलेले मातीमिश्रित

ला घेऊन गेल.ं पन्ना अभयारण्याच्या हिरव्या जंगल वाटेने तेथे नेणारा

फूट खाली कोसळत होतं. पाण्यातील पांढरट मातीमुळे जणू सिमेंटचाच

कॉर्पोरेशन’ च्या अखत्यारितील ही खाण पाहण्यासाठी काही किरकोळ

राहिलेल्या मातीचा एक मोठा डोंगरच खाणीजवळ साठलेला दिसला.

सोपवून आत गेलो.हिरे असण्याची शक्यता असलेल्या अवाढव्य

विक्री करण्यात येत नसल्याचं समजलं.सापडलेल्या हि-यांचा लिलाव

प्रदेश” वरील पुस्तकाचं वाचन सुरु होतं.एका बाईंचं मला पत्र आलं,

थांबवून,त्या हि-यांचं वजन, दर्जा,इ.ची नोंद केल्यावर,पुढच्या दहा हि-

सापडतात.पांढरे, पिवळसर आणि कमी प्रतीचे; औद्योगिक कामात

खाणी होत्या.असं म्हणतात की तेथे कुलकर्णी नावाच्या गृहस्थांची

उघडया जागी हे काम चाललं होतं.हि-यांचं निवडणं जाळीबाहेरून

घेऊन,आपलं नशीब आजमावू शकता. यांतील कुलकर्णी म्हणजे माझे

जात होते.पांढ-या हि-यांना पैलू पाडलेले नसूनही चमक होती.१९६०

शकाल का ?” टॅ क्सी ड्रॉयव्हरने सांगितलेली ही गोष्ट वेगळी वाटली

सारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी सर्वात मोठा हिरा सापडवणा-यास

मनीही नव्हतं.एक सामान्य पर्यटक यांत काय मदत करू शकणार ?

तयार केलेला हिरव्या झाडीत लपेटलेला रमणीय तलाव होता.या बंधा-

प्रदेश मधील खजुराहो पासून फक्त ४५ कि.मी.वर असलेल्या ‘पन्ना’

पाणी मिसळू न,ते जवळील एका कडयावरुन जवळ जवळ एक हजार

रस्ता संपूच नये वाटणारा,मोठा निसर्गरम्य.’नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट

धबधबा पडत असल्याचं भासत होतं.उत्पादन प्रक्रियेनंतर गाळासारख्या

प्रवेश सोपस्कार पार पडल्यावर जवळील कॅमेरा सुरक्षा रक्षकाकडे

या मातीतही हि-यांचे कण असल्याची शक्यता असल्याने तिची लगोलग

दगडांचे सर्वत्र लागलेले ढिगारे;जमिनीतील खडक फोडू न हे दगड बाहेर

दरवर्षी जानेवारीत करण्यात येतो.

एखादा छोटासा तुकडा गवसेल का ? आशाळभूतपणे पाहणं चाललं

‘पन्ना हि-यां’च्या खाणी संबंधी अद्यावत माहिती कृपया ‘शेअर’ करावी.

काढण्यात येत असल्याने पडलेला मोठा खड्डा.या दगडांत हि-याचा

होतं;परंतु ते करडे-काळपट पथ्थर थोडे चमकून हसायला तयार नव्हते. हिरे काढण्याची प्रक्रिया होती अगदी साधीच.मोठे दगड यंत्राच्या सहाय्याने फोडू न,त्यांतून हिरे असण्याची शक्यता असलेली जाड वाळू

यंत्राकरवी अलग केली गेली.बारीक रेती पाण्याबरोबर वाहून गेली.ही जाड वाळू बायकांकरवी बादल्यांत भरून निवडण्यासाठी आणण्यात

आली.येथे ही वाळू चक्क फरशीवर पसरून गहू,तांदूळातून खडे बाहेर

काढावेत असे हि-यांचे खडे बाहेर काढले गेल.े हे हिरे निवडण्याचं


गुढीपाडवा आणि शालिवाहन शक : परंपरा आणि इतिहास

डॉ. मंजिरी भालेराव, पुणे

चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला गुढीपाडवा हे नाव आहे. या दिवशी नवीन नेमक्या कोणाचा पराभव केला हेसुद्धा पहावे लागते.

वर्षाची सुरुवात होते म्हणून या दिवसाला वर्षप्रतिपदा असेही नाव आहे. भारतीय परंपरेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वापरला गेलेला आणि शालिवाहन शक नावाने प्रसिद्ध असलेला संवत्सर या दिवशी सुरु होतो. या संवत्सराची स्थापना शालिवाहन म्हणजे सातवाहन या राजाने शक राजांचा पराभव करून केली असे सर्व भारतीय मानतात. हि घटना साजरी करण्यासाठी आपापल्या घरांवर गुढ्या उभारल्या जातात. कलियुगाची ३१७९ वर्षे संपल्यानंतर या संवत्सराची सुरुवात होते असेही भारतीय परंपरेत मानले आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने या दिवशीच सृष्टीची निर्मि ती केली असाही समाज लोकांमध्ये रूढ आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजाही करण्यास सांगितली आहे. फार प्राचीन काळापासून गुढीपाडवा आणि शालिवाहन शकाची सुरुवात या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडला गेला आहे.

प्रत्यक्ष शालिवाहन शकाचा विचार करता त्याच्याबद्दलच्या माहितीत गुढी पाडव्याचा काहीही उल्लेख येत नाही. पण काळाच्या ओघात कधीतरी त्यांचा एकमेकांशी संबंध जोडला गेला असे दिसते. शालिवाहन शक नावाचा संवत्सर कोणी स्थापन केला याबाबत परंपरेत दुमत नाही. शालिवाहन राजाने इ.स. ७८ मध्ये शक राजाचा पराभव केला तेव्हा हा संवत्सर सुरु झाला असे सर्वमान्य मत आहे. परंतु हा संवत्सर कनिष्क या राजाने सुरु केला असे बरेच विद्वान मानतात. पुढे त्याचे जे शक अधिकारी होते त्यांनी तो वापरला आणि म्हणून त्याला शक संवत्सर हे नाव पडले. परंतु इतिहासाच्या बाजूने विचार करून प्रत्यक्ष पुरावे जेव्हा पाहिले जातात तेव्हा या सर्व विधानांचा खोलवर आणि तपशीलात विचार करावा लागतो. सातवाहन राजांचा इतिहास पाहून त्या काळात कोण शक राजे होते आणि त्यापैकी

निरनिराळ्या मतांमधून आतापर्यंत झालेल्या इतिहासातील संशोधनातून जे काही पुरावे पुढे आले आहेत त्यामध्ये शिलालेख, नाणी, परकीय प्रवाशांची वर्णने या सर्वांचा समावेश करावा लागतो. तसेच ऐतिहासिक पुरावा हा परंपरेतील पुराव्याशी पडताळू न पाहावा लागतो. त्यानंतर एक वेगळे च चित्र डोळ्यासमोर येत.े या शालीवाहन शक संवत्सराशी संबंधित कथेमधे काही घराणी, काही राजे यांचा समावेश आहे. ते कोण याची आधी माहिती घेऊ. यामध्ये सातवाहन राज गौतमीपुत्र सातकर्णी, क्षहरात क्षत्रप राजा नहपान आणि कार्दमक क्षत्रप राजा चष्टन यांचा समावेश होतो. साधारणपणे इ.स. पूर्व १ल्या शतकातील गोष्ट आहे. पर्शि या म्हणजे प्राचीन इराण येथील सिथिया नावाच्या प्रांतातील काही अधिकारी हळू हळू स्थलांतर करत सिं ध आणि राजस्थान या परिसरात आले. पुढे त्यांनी तिथे आपले राज्य प्रस्थापित केले. या लोकांना भारतीयांनी शक या नावाने संबोधले. त्यांनी पुढे राज्यविस्तार करायला सुरुवात केली. त्यांच्यापैकी नहपान नावाचा राजा खूपच बलाढ्य होता. त्याला दक्षमित्रा नावाची मुलगी होती. तिचा पती उषवदात हा त्याचा सेनापती होता. या दोघांनी आपला राज्यविस्तार करायला सुरुवात केली. ते गुजरात मधून राज्य करत असताना पुढे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशावर ताबा मिळवला. तिथे राज्य करत असलेल्या सातवाहन राजांना त्यांनी पराभूत केले. सातवाहन तेव्हा पूर्व महाराष्ट्राच्या भागात राज्य करू लागले आणि त्यांनी नंतर आं ध्र प्रदेशमध्येही आपला राज्य विस्तार केला. नहपान जेव्हा पश्चिम महाराष्ट्रावर राज्य करू लागला त्या वेळेस त्या परिसरातील बौद्ध भिक्षूंना त्यांनी काही गुहांचे दान दिले. तसेच त्या गुहांमध्ये लेखही कोरवले. अशा काही गुहा नाशिक, कार्ले, जुन्नर या परिसरात कोरलेल्या दिसतात. त्यामध्ये ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेत कोरलेले लेखही आहेत. अशा पद्धतीने क्षहारात क्षत्रप राजांनी पश्चिम भारतावर अंमल तर प्रस्थापित केलाच पण त्या काळात जो भारत आणि युरोप यांच्यामध्ये सागरी व्यापार सुरु होता त्यावर ही आपला ताबा मिळवला. त्याप्रमाणे पश्चिम भारतात असलेल्या व्यापारी मार्गांवरही त्यांनी आपला ताबा मिळवून कर वसुलीला सुरुवात केली. यामध्ये थळघाट, नाणेघाट यासारख्या व्यापारी मार्गांवर त्यांचे राज्य असल्यामुळे तेथील जकात आणि इतर कर मिळवून त्यांचे राज्य खूपच श्रीमंत झाले. त्यांनी मोठ्या संख्येने चांदीची नाणी पाडली. त्यावेळेस सातावाहनांची मात्र तांब्याची आणि शिश्याची नाणी होती. त्यांच्या राज्याचा बराच मोठा भाग क्षत्रपांनी जिं कून घेतला होता.

55


56

पुढे सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने क्षहारात क्षत्रप राजा नहपान याच्याशी नाशिक जवळील गोवर्धन या ठिकाणी मोठे युद्ध केले. त्या युद्धात नहपानाचा दारूण पराभव झाला आणि क्षहरात वंश ‘निरवशेष’ झाला. एवढेच नव्हे तर गोवर्धनाच्या विजय स्कंधावारातून गौतामीपुत्राने नाशिक येथील गुहत े राहनाऱ्या भिक्षूंना काही जमीन ही दान दिली ज्यावर पूर्वी नहपानाची मालकी होती. नहपानाची बाजारात प्रचलित असलेली सर्व नाणी त्याने गोळा करून त्यावर स्वतःचे नाव आणि चिन्ह उमटवली. अशा प्रकारची हजारो पुनर्मुद्रांकित नाणी नाशिक जवळील जोगळटेम्बी या ठिकाणी सापडली आहेत. तसेच नंतर गौतामिपुत्राच्या मुलाच्या म्हणजे वासिश्ठीपुत्र पुळूमाविच्या नाशिक येथील लेखात या सर्व घटनांची सविस्तर माहिती दिली आहे. ही घटना इ.स.७८ मध्ये घडली असावी ज्या वेळेस गौतमीपुत्राचे राज्यवर्ष १८ आणि नहपानाचे राज्यवर्ष ४६ होते. त्या काळात राजे स्वतः गादीवर आल्यावर नवीन संवत्सर सुरु करीत तो त्यांचे राज्यवर्ष असे. नहपानाच्या मृत्युनंतर त्याचे गुजरात मधले राज्य सातवाहनांनी घेतले नाही. तर शक क्षत्रप लोकांपैकीच दुसरे घराणे गादीवर आले. त्यांचे नाव होते कार्दमक. त्यांचा एक चष्टन नावाचा राजा गादीवर आला. त्याने राज्यावर बसल्यापासून जो संवत्सर सुरु केला तो त्याच्या वम्शजांनीही पुढे सुरु ठे वला. त्यांनी तो पुढे जवळ जवळ ३०० वर्षे वापरला. त्यामुळे त्या संवत्सराचा उपयोग करणे लोकांना सोपे जाऊ लागले. पुढे ‘शक राजांचा संवत’ या नावाने तो प्रसिद्ध झाला. वाकाटक राज देवसेन याच्या विदर्भातील हिस्सेबोराळा येथील लेखामध्ये सर्वप्रथम याचा ‘शकांचा ३८०’ असा उल्लेख सापडतो. त्यानंतर चालुक्य राजा पुलकेशी २ रा याच्या ऐहोळे प्रशस्तीमध्येही शक राजांचा काल असा उल्लेख सापडतो. त्यामुळे शक राजांनी सुरु केलेली कालगणना आम्ही वापरत आहोत हे सर्वांनी स्पष्ट सांगितले आहे. या सर्व लेखांमध्ये ‘शक’ शब्दाचा अर्थ संवत्सर असा नसून त्या लोकांचे नाव असा आहे. येथे कुठे ही हा सातवाहनांचा संवत्सर आहे असे म्हटले नाहीये. साधारणपणे इ.स.च्या १२व्या शतकापासून पुढे या संवत्सराचा संबंध शालीवाहनांशी जोडला गेलेला दिसतो. पण तेव्हापासून पुढे मात्र ‘शक’ या शब्दाचा अर्थही संवत्सर असा झालेला दिसतो. मुळात शक हे समाजातील एका गटाचे नाव आहे याचा लोकांना विसर पडलेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनीही त्यांच्या राज्याभिषेकानंतर ‘राज्याभिषेक शक’ सुरु केला. या नावात ‘शक’ हा शब्द ‘संवत्सर’ या शब्दाशी समानार्थी आहे . हीच परंपरा आजपर्यंत सुरु आहे.

प्राचीन भारतीय लोकपरंपरा मात्र असे सांगते कि शालीवाहनानी शकांचा पराभव केल्यावर हा संवत सुरु झाला किंबहुना तो सातवाहनांनीच सुरु केला. पण जर तो जर सातवाहनांनी सुरु केला असेल तर त्यांनी तो अजिबात वापरला नाही असे दिसते. कारण गौतमीपुत्र सातकर्णी नंतर त्याचा मुलगा जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याणे स्वतःचा नवीन राज्यसम्वत्सर सुरु केला. तसेच खुद्द गौतामिपुत्रानेही तो कधी वापरला नाही. जर वापरायचा नव्हता तर कशाला सुरु केला असा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. पण खरा इतिहास पहिला तर असे दिसते कि जेव्हा सातवाहनानी एका शक राजाला म्हणजे नहपानाला हरवले तेव्हा दुसरा शक राज म्हणजे चष्टन गादीवर आला. त्याने जो संवत्सर सुरु केला तो पुढे सलग ३०० वर्षे वापरला गेला आणि ‘शक राजांचा संवत’ या नावाने इतर अनेक राजांनी तो वापरला कारण दर वर्षी नवीन राज्यवर्ष देण्यापेक्षा हे जास्त सोयीचे होते. तो इतका लोकप्रिय झाला कि पुढे शक या शब्दाचा अर्थ संवत्सर असा घेतला जाऊ लागला. त्यानंतर तो भारतभर, एवढेच नव्हे तर आग्नेय आशियातही काही देशांमध्ये वापरला जाऊ लागला. भारतीय लोकांनी मात्र यामध्ये शालिवाहन राजाने शक राजाला हरविल्याची स्मृती कायम ठे वली पण संवत्सर सुरु करणारा राजा हा कोणीतरी दुसराच होता हे ते विसरून गेल.े त्यामुळे शालिवाहन शक असे नाव त्याला मिळाले आणि तेच वापरले जाऊ लागले. या विजयाप्रीत्यर्थ गुढी तोरणे इ. उभारून तो दिवस साजरा केला जाऊ लागला.पण चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच ही घटना घडली का हे सांगणे आज अवघड आहे. या संवत्सराचा वापर दक्षिण भारतात आणि उत्तर भारतातील काही भागात होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी पंजाबी, सिं धी , कन्नड लोकांचेही नवीन वर्ष सुरु होते. मात्र या सर्वांच्या बाबतीत वेगवेगळ्या कथा आणि परंपरा आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रात साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाचा इतिहास खूप खोल आणि विस्तारलेलाही आहे. पण सुदैवाने तो बराचसा आपल्याला समजलाही आहे.


भेट प्रसन्ना शानभाग, लॉस एं जेलिस सतरा वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर पहिल्यांदा पावसाळ्यात भारतात सुट्टीवर जाण्याचा योग आला आणि ५ आठवडे कसे गेले

कळलेच नाही. खूप फिरलो, चिं ब भिजलो, हिरवा निसर्ग भरभरून प्यालो.. मित्र आणि घरच्यांच्या सोबतीत मनसोक्त डु ंबलो. आठवड्यापूर्वी परतताना मन तृप्त झाल. ही कविता भेटीचा सारांश कथन करण्यासाठी लिहिली.. या प्रवासात अजूनही बऱ्याच कविता लिहील्या ... योग्य वेळी

त्या ही पोस्ट करेन... आता पुढच्या भेटीची प्रतीक्षा...

परतुनी आलो जना भेटण्या,

नाती जुळवुनी मना भिजविण्या. माता, बंध,ु भगिनी समवे,

सखे सोबती पुन्हा जोडण्या.

यथेच्छ फिरलो, यथेच्छ रमलो, निसर्गासवे यथेच्छ जुळलो. जळवर्षावा चिं ब न्हाऊनी,

भागल्या मना यथेच्छ भिजलो. निसर्ग चित्रे गिरवित मिरवित, हरीत गालीचे नयनी रूजवत, नूतन सृष्टी मोहा फिरलो,

पदक्रांतीने भिरभिर भटकत. भेटी गाठी गडबड गोंधळ,

वार्तालापा सदैव कल्लोळ.

गुजगुज गोष्टी सदैव ओठी, तृप्त खवैय्ये भरल्या पोटी. काटे फिरले, सरून वदले, घे निरोप तू सांगून हरले.

पाय निघाले मना सोडू नी,

आठवणींचे मोती जोडू नी.

जरी जायचे, पुन्हा यायचे,

पुन्हा मोकळे पक्षी व्हायचे. पुढल्या भेटी नवीन गाठी,

क्षण हे तोवर जपत जायचे.

57


58

Kalakand with Paneer

Alpana Deo

Houston, USA Kalakand is a popular Indian sweet made out of solidified, sweetened milk and cottage cheese. It is a rich sweet made with concentrated milk called Khoya and fresh paneer called Chhena. They are mixed and simmered together with sugar to a luxurious thick, firmness. The mixture is cooled, then cut to squares and garnished with pistachios. Some people make it using Ricotta cheese. My version of making Kalakand is quite simple. I used Paneer instead of chhena. No ghee (clarified butter) is used in this recipe. I made it for the first time few weeks ago as a dessert for a dinner party. Everyone loved it. For me, it was a very quick and easy dessert as it was ready in 5 minutes. There you have it Kalakand recipe with paneer. Ingredients: Paneer – 2 cups (grated) Condensed milk (Milkmaid) – 1/2 tin (200 ml) Sugar (optional) – 2 tablespoons Milk powder (Dairy whitener) – 1 tablespoon Cardamom powder – 2 pinches Pistachios – for decoration Method: If your paneer is fresh then it can be crumbled using fingers but if you are taking it out from your fridge, then first thaw it and them use your blender and crumble it by pulsing it. Mix condensed milk, paneer, sugar, milk powder, cardamom powder in a mixing bowl. Mix it well and pour it to a non-stick pan. Also keep a plate, greased with ghee. Keep mixing in medium flame for 4 minutes or until it starts leaving the sides of the pan. Pour it to the greased plate and let it set until it cools down. You can cut it when it is warm, into squares/diamonds/ rectangles. Decorate by pressing roasted pistachios in each square. NOTE: You can add few strands of saffron.Add rose water if you want but then omit cardamom powder


तीन प्रकार चे लाडू शेंगदाणे, बुं दी आणि खोबरं स्मिता परासे सोलापूर

शेंगदाणे लाडू साहित्य शेंगदाणे १ वाटी गूळ १/२ वाटी बदाम विलायची पावडर मनुके तूप १/२ वाटी कृती १) शेंगदाणे भाजून टरफल काढू न घ्या २) गूळ आणि शेंगदाणे मिक्सरमधून काढू न घ्या व ३) त्यात तूप , विलायची पावडर व बदाम पावडर मनूके घालून लाडू बनवा टिप १) टरफल काढल्यामुळे लाडू चा रंग वेगळा येतो काळसर येत नाही २) गूळही पांढरा वापरल्यास लाडू छान दिसतो

बूं दीचे लाडू साहित्य हरभरा दाळीचे पिठ १ वाटी पाणी कृती हरभराळीचे पिठ पाण्यात भिजवून घ्या ,व कलर साठी पिठाचे भाग करा व प्रत्येकात वेगळा कलर व एक आहे तसा करा व तेल गरम करून तिन्ही प्रकारच्या पिठाच्या बूदी पाडू न घ्या. पाक साखर १ वाटी पाणी १/२ वाटी विलायची पावडर

मनुके कृ ती जाड बुडाच्या पातेल्यात साखर पाणी मिक्स करून पाक तयार कराव त्यात विलायची पावडर व मनुके घाला नं तर बूदी घालून मिक्स करा थं ड झाल्यावर लाडू बांधनू घ्या .

खोबर्याचे लाडू साहित्य खोबरे १०० ग्राम कं डेन्सड मिल्क १/२ वाटी साखर १ कप पाणी १ कप विलायची पावडर मनुके कृती १) खोबरे किसून घ्या २) एका कडईत साखर व पाणी घालून गॅ सवर पाक करण्यास ठे वा ३)साखर वितळून पाक झाल्यास लगेच त्यात कं डेन्सड मिक्स घाला व मिक्स करा ४) नं तर खिसलेले खोबरे मिक्स करा व थं ड करण्यास ठे वा ५) थं ड झाल्यावर त्यात विलायची पावडर व मनुके घाला . ६) लाडू वळा 59


60

Rose Cashewnut FigAmond Barfi/Gulab Kaju Anjeer Badam Barfi Priyadarshini Gokhale Gilbert, USA

Every year I challenge myself to make a few new sweets for Diwali and this is one of my favorite creations. While a complex barfi, it is a decadent sweet and tastes so much better homemade. It is a labor of love and takes some time investment, but I can guarantee that the accolades will be plenty and the satisfaction of creating such a delicacy will be immense.

Ingredients 1 cup raw cashews/kaju couple of drops red food coloring couple of drops rose essence or rose water 12-14 dried figs 1 tsp ghee 1/4 cup of mava/khava 1/8 cup of sliced almonds powdered sugar (measurement in the recipe for cashew covering) 3-4 tbsp powdered sugar for fig mixture (adjust it based on how sweet the fig paste is) Method Soak the cashews with enough water to cover them completely. Soak the cashews for at least 4-5 hours, overnight would be best. Then drain the water and remove any peels that may have been on the nuts and then rinse them out. Process the cashews to make a fine paste. Add just a little water when you make the paste, just enough to let your grinder function properly. Then, measure a quantity of powdered sugar equal to the cashew paste. Mix the cashew paste and sugar and start heating it in a open pan. Keep stirring the mixture and let it cook. Keep the temperature at a very low level while cooking to avoid any browning. Make sure to keep stirring so that the mixture doesn’t stick to the base of the pan and brown. As the mixture starts thickening, it will get more difficult to stir it around as it gets heavy and sticky. However, it is crucial that at this stage you stir it and do not let it stick to the base and brown. At this stage, test the consistency of the mixture. Take a small drop (it will be hot so be careful) and roll it between your fingers. If you can mould it into a ball (it will be like molten wax) and it retains its shape, then you can take it off the heat. Make sure that the ball is not at all sticky. If it sticks to your fingers even a little, cook it a little longer. Soak the dry figs for about 15-30 mins and then heat them on the stove top for a few mins till they soften. Then process this through the grinder and make a paste. In a pan, heat the ghee and add the mava. Heat it till it softens and you get the smell of roasting it. Then add the fig paste, sugar and stir well. Cook this mixture till it starts to thicken and then add the sliced almonds. Cook this till it cooks down and becomes pliable like a dough. Remove a small quantity and let it cool down till you can touch it and then try rolling it. If it is not sticky and can be easily rolled into a ball then the mixture is at the right consistency. Let the mixtures cool to a temperature where you can handle it. Add a couple of drops of red food coloring to the cashew mixture and a couple of drops of rose essence. Knead this into the cashew dough till it is evenly mixed and you have a nice pink color and the dough is a smooth ball. Then take a fistful of fig mixture and roll it into a ball. Make a bigger ball of the cashew mixture and then using your fingers make a depression in it and then roll this cashew ball around the fig ball. Cover the fig ball completely with the cashew and then roll this to get a smooth finish. Then flatten it into a thick disk. Slice this into sectors by cutting the disc into eighths along the diameter of the disc. You can make about 4-12 slices based on how big you make the disc. Garnish with silver foil if available. You can do this before cutting the disc. You can store it in an airtight container for a couple of weeks. It lasts in the refrigerator for up to a month.


पाकातले चिरोटे

साहित्य:

सौ.स्वाती पानट

लॉस एं जेलिस

१ कप रवा _बारीक रवा-Thin Suji ½ कप दधु १ टेबलस्पून Crisco १.५ कप साखर .७५ कप पाणी लिबं ाचा रस (चवीप्रमाणे) तळण्यासाठी तेल के शर वेलची पावडर 2 टेबलस्पून तांदळ ु ाचे पीठ १ टेबलस्पून Crisco /Butter (साटा-साठी) १ मेझरिंग कप

कृ ती:

१. सर्वप्रथम मेझरिंग कपांत दधु आणि Crisco एकत्र करुन चांगले गरम करुन घ्यावे व ते रव्यात ओतावे. एकत्र करावे. Fork ने एकत्र के ले तरी चालते! नं तर हाताला गरम सहन होईल त्याप्रमाणे त्याचा गोळा करुन त्यावर झांकण ठे उन निदान दोन तास तरी ठे वावे. जास्त ठे वल्यास फारच ऊत्तम! २. आता आपण साखरेचा पाक तयार करु या! साखर आणि पाणी एकत्र करुन त्याला ऊकळी येऊ द्यावी व काळजीपुर्वक दोन तारी पाक तयार करावा. तो गरम असतांनाच त्यामध्ये लिबं ाचा रस चवीप्रमाणे टाकावा! तसेच त्यांत के शर, वेलची पावडर टाकावी व चांगले एकत्र करावे. ३. साटा: हा चिरोट्यांना पापुद्रे सुटावे म्हणुन लावायचा असतो. याला निरनिराळी नांवे असु शकतात. एका मोठ्या वाटीत तांदळाचे पीठ घेऊन त्यांत थोडे Crisco टाकावे व हे मिश्रण हाताने फे टुन घ्यावे. ४. आता आपण झांकुन ठे वलेल्या गोळ्यांकडे वळु या! झांकुन ठे वलेला गोळा फू ड प्रोसेसरमधे घालावा. व ब्लेंड करुन घ्यावा. आता तो लाटण्यासाठी तयार झाला. त्याचे साधारणपणे तीन गोळे करावे. एक गोळा पोळपाटावर लाटावा व त्याच्यावर साटा लावावा. प्रत्येक घडी घालतांना त्यावर साटा लावावा व असे करतांना त्याची एक लांब घडी तयार होते. पिझा कटर अथवा सुरीने त्याचे लहान लहान तुकडे/लाट्या कराव्या. तळहाताने त्या तिरक्या दाबुन ऊभ्या लाटाव्या. (Rectangular Shape) 5. मं द आंचेवर गुलाबी होईपर्यंत तळाव्या. व आधीच तयार के लेल्या पाकांत टाकाव्या. ६. दसु रा घाणा तळे पर्यंत पहिल्या पाकांत टाकलेल्या चिरोट्यांमधे पाक गेलेला असतो. ७. हा पदार्थ जेवणाच्या शेवटी मुख्य पक्वान्न म्हणुन वाढावा! ८. तीन्ही गोळ्यांचे साधारणपणे ३० चिरोटे तयार होतात.

61


62

Anarse: Traditional and Instant

Preeti Deo UK

Year 2012:

I so wished to make Anaarse. However I wasn’t prepared for the week long toil of soaking rice, changing the water every day and further fermentation. I spoke to ajji and she suggested khobryache anaarse. Khup fesaave lagel pun.. She suggested!! Amhi lahaan hoto tya veli chuli var tawa thevun, punha tyavar zaakan laavun var kolse thevun bhajaaycho. Tu kashi bhaajnar? True that.. It sounded tricky! It is not the version which I normally had been eating back at home. The traditional recipe involves fermentation of jaggery with washed dried and ground rice. The resultant dough is then rolled into small balls, flattened, topped with poppy seeds and then deep fried. This recipe involves the simple use of Dried coconut soaked in water and then grated. I used dessicated coconut instead which I soaked for about 15-20 minutes. Ingredients 2 cups of grated dry coconut (I used dessicated coconut) soaked in water first and then grated otherwise. 1 cup confectioner’s sugar 1 tablespoon of cream (I used sour cream) 1/2 cup ghee (you may use butter) Poppy seeds to top

Method Once the coconut is grated (making sure not to use the dark shell), roast it lightly. Make sure the coconut does not change colour. Keep aside once done. Preheat oven at 150 degrees C. Keep a cupcake pan handy. If you do not have a cupcake pan, use a normal baking sheet. In a plate, pour the ghee. Using your palms, whisk it back and forth. This whisking changes the consistency and the colour of ghee. The ghee attains a pale colour. This is referred to as “fesne” in Marathi. To this add the sugar and slowly add the roasted coconut. Mix well. To this add the sour ghee and mix very well. Make small balls with the dough and flatten. Place these balls in each cupcake shell in the cupcake pan. Sprinkle and press some poppy seeds. Bake these till the colour turns lightly golden. Keep a good watch as these anarse are rather delicate. Too less baking will break them. My batch took about 25-30 mins to bake completely. Once baked, bring it out of the oven. Gently place each of these anarse on a cooling rack. They are nice and crisp by the time they cool. Even Kamalabai Ogale’s recipe suggests using oven! Yes, I am absolutely amazed that way back in her days she tried exploring baking techniques too. To me these are the simplest way to appease my cravings for anarse and an absolute EUREKA!! in my English Kitchen:)


Now Year 2016: By now everyone must have gathered about my apprehension of making Anaarse the traditional way …right from the scratch. But as our aais’ and aajjis’ suggest patience is a virtue… 3 days of soaking, and drying just enough and making sure not to over dry or else tukda padto. Then the dough making with jaggery! I even tried frying them instantly… They started disintegrating ! But pudhe daba 3-4 zakun purna pane visrun gele. And last evening we had a batch of na hasnaare anarse. Gul kami jasta zala tar kay hya bhitine ek ek talun pahat hote. Finally I could make them! Far from what the masters prepare but yes, close enough. Ingredients: One pela (traditional glass) of ambemohar rice with the equal quantity of jaggery. Poppy seeds to top Ghee to fry Method: Soak rice for 3 days and change water everyday. On the 4th day drain away all the water. Spread the rice on a kitchen towel. Let this stay in shed for a couple of hours. Grind the rice in a mixer into a fine flour. Sieve to get finer flour. To this mix equal quantity of jaggery and rub in slowly to make soft dough. You may need to add in a spoon of milk in case it doesn’t incorporate well. But that is the last resort. Place this dough in an airtight container (away from your site…or else you will be tempted to try frying them!) 4 days of wait should give you good results. In a pan heat ghee/oil to fry.

63


64

Quinoa Dosa

Kirti Shrikhande

Philadelphia, USA

Quinoa is one of the world’s most popular health foods. Quinoa is gluten-free, high in protein and one of the few

plant foods that contain all nine essential amino acids. It is also high in fiber, magnesium, B-vitamins, iron, potassium, calcium, phosphorus, vitamin E and various beneficial antioxidants. The nutrient composition is favourable compared with common cereals. Quinoa seeds contain essential amino acids like lysine and acceptable quantities of calcium, phosphorus, and iron. It is high in protein, and is tolerant of dry soil. So now coming back to Quinoa Dosa which can be a yummy dinner on any given day with some preparation ahead of time. My son loves it with cheese in hs tiffin too. My 1.5yr old daughter, my 5yrs old son and my 64 yrs old mother-inlaw all loved it so now I can say that this recipe is good for the entire family and highly nutritious. Here you go with the detailed recipe of the same. Ingredients Quinoa: ¾ cup Moong Dal: ½ cup Udad/ Udid Dal: ½ cup Ginger: ¾ to 1 inch (diced) Green chilies: 2-3 (paste: according to your family’s taste buds) Water: To make dosa batter Salt: To taste Sour Yogurt: 1 Tbsp. (optional)

Method Clean quinoa and all the dals untll you see clear water. Soak quinoa and moong dal together in around 12-13 small cups of water, at least for 2 hours. I usually soak it in the morning if I have to make it in the evening. Soak udid dal in a separate bowl in warm water. (If soaking it just for couple of hours then soak it in very hot water.) Now drain all the ingredients (do not throw the drained water) and grind it with 2-3 green chilies, ginger and salt. Use the same drained water to make it in dosa batter consistency. You may add any spices or vegetables according to your family’s taste buds to this batter. Keep it aside for half an hour. If making just after grinding, then add a tablespoon of Fruit Salt (plain Eno fruit salt) Now take a non-stick tava and put a ladle full of this batter and start making the dosas. Do not lift the ladle while making the dosa. Also just put the batter in one direction. Put oil around the dosa of needed. Serve the dosas hot with coconut chutney and/or sambhar. My son loves it with butter, too. Please try this super easy recipe of Quinoa Dosa for your next meal and surprise your family with it. If you like this recipe, please share it with others. Happy Cooking!


Contributors Alpana Deo A blogger and writer based in USA. Has written articles in Times of India. http://mothersgurukul.com

Manaswini

A well known writer from Bristol UK manaswinispeaks.blogspot.co.uk

Preeti Deo

A well known food blogger from UK https://isingcakes.wordpress.com/

Prasanna Shanbhag, USA

https://www.facebook.com/wordsofheartbeats/

Prasad Salunkhe, India

http://churapaav.blogspot.com/

Ramchandra Rashinkar, India Comic Illustrator

Sanjay Ghogle, India Comic Illustrator

Natasha Dighe Badri, USA Has written articles in Times of ndia. www.natashadighe.com

Vandana Kamath, USA

passionateaboutretail.wordpress.com

Kirti Shrikhande, USA

www.kirtiskitchenkatta.com

Priyadarshini Gokhale, USA http://tastetherecipes.blogspot.com

Poonam Borkar, UK

Rangoli: https://www.youtube.com/c/PoonamBorkar

Prasad Karshetty, India Rangoli Designs

Images

vecteezy.com

65


66


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.